मुंबई/ मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून चिपळूण / कलंबस्ते लोटे मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसापासून कोकणात पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे परशुराम घाटात रात्री दरड कोसळून सर्व दगड माती रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे प्रशासनाकडून रस्त्यावरची दगड माती हलविण्याचे काम वेगाने सुरू आहे
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईपुन्हा अंबानी कुटुंब टार्गेट- ठार मारण्याची धमकी
मुंबई/ भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे उद्योग जगतात मोठी खळबळ माजली असून या प्रकरणी पोलिसांनी दहिसर मधून एका संशयिताला अटक केली आहेसंपूर्ण देश काल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत होता याच दरम्यान सकाळी 8 चां सुमारास रिलायन्स फाउंडेशनच्या मुंबईतील रुग्णालयात फोन आला आणि फोन करणाऱ्याने…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविरोधकांच्या अस्तित्वाचा प्रश्न
: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने जनतेची मानसिकता जाणून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना उपयुक्त ठरणार्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच या निवडणुकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली असल्याचे अधोरेखित केले आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांपैकी पंजाब वगळता…
कांद्याचा वांदा लवकरच मिटणार
केंद्र सरकार २ लाख मॅट्रिक टॅन कांदा खरेदी करणारदिल्ली – निर्यात शुल्कातील ४० टक्के दरवाडीच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकार आता २४१० रुपये दराने २ लाख मॅट्रिक टॅन कांदा खरेदी करणार आहे. त्यामुळे कांद्याचा वांदा लवकरः संपणार आहे.कांद्याच्या प्रश्नावर एकीकडे राज्याचे कृषीमंत्री धावत दिल्लीत आले. वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांच्याशी त्यांची भेटही झाली. पण…
शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांचे योगिना खुले आव्हान
लखनौ/प्रयागराज माघ मेळा सोडल्यानंतर, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी योगी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. त्यांनी वाराणसीत पत्रकार परिषद घेतली आणि म्हटले की, “मला माझ्या शंकराचार्य दर्जाचे प्रमाणपत्र मागितले गेले होते. मी ते दिले. माझे पुरावे खरे होते, म्हणून त्यांना ते स्वीकारावे लागले. आता पुरावे मागण्याची वेळ संपली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हिंदू ओळखीचा पुरावा द्यावा.” ते म्हणाले, “आम्ही…
मराठी पत्रकार संघाच्या लोणावळ्यातील कै. दी. गो. तेंडुलकर विश्रामधामाचे उद्घाटन
पत्रकारांसाठी उभारला ‘आपलेपणाचा’ नवा आधारलोणावळा : पत्रकारांच्या आयुष्यातील धावपळीच्या, तणावाच्या आणि सतत बदलणार्या वास्तवात थोडासा विरंगुळा, शांतता आणि आत्मीयतेचा निवारा मिळावा, या भावनेतून पन्नास वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या कै. दी. गो. तेंडुलकर स्मृती मंदिर विश्रामधामाच्या विस्तारीत कक्षाचे उद्घाटन आता एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहे.या विश्रामधामाच्या विस्तारीत कक्षाचे उद्घाटन ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजता…
ठाकरे गटाची यादी जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेनी १७ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे १६ जणांची नावं असलेली यादी आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची वेगळी घोषणा यावेळी करण्यात आली.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्रात एकूण 22 जागांवार लोकसभा निवडणूक लढणार आहे.उरलेल्या ५ जागा लवकरच जाहीर…
