मुंबई/ मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून चिपळूण / कलंबस्ते लोटे मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसापासून कोकणात पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे परशुराम घाटात रात्री दरड कोसळून सर्व दगड माती रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे प्रशासनाकडून रस्त्यावरची दगड माती हलविण्याचे काम वेगाने सुरू आहे
Similar Posts
चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायाची मुख्यमंत्र्यांकडून दखल पालकमंत्र्यांना लक्ष घालण्याच्या सूचना
मुंबई/चिपी,दि. ९ : चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकर् यांवर झालेल्या अन्यायाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच स्थानिक खासदार विनायक राऊत यांना केल्या आहेत.चिपी विमानतळासाठी एकूण ३०५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यातील सुमारे १७५ हेक्टर जमिनीला एकरी अवघा ६०० रुपये वा हेक्टरी १५००…
डीलाईलरोड रोडवर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट सुदैवाने जिवित्तहानी नाही
मुंबई/ डीलाईलरोड येथील ओपोलो मिल परिसरात असलेल्या ट्रान्सफॉर्मर चां आज सकाळी स्फोट झाला. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही .अग्निशमन दालने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली . आपलो मिल बंद पडल्यानंतर त्या मिलच्या आवारात आता विविध उद्योग धंदे सुरू झाले आहेत, त्यात काही कपड्याचे उद्योग आहेत . यामध्ये अंदाजे अडीशे स्त्री-पुरुष काम करत…
महायुतीच्या नेत्यांना अडकवण्यासाठी पवार – ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका ! माजी पोलीस आयुक्तांचा आरोप
मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार असताना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री , सिल्व्हर ओक या ठिकाणी बैठका झाल्या आणि या बैठकांमध्ये देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर , गिरीश महाजन यांना कोणत्या गुन्ह्यात कसे तक्ता येईल यावर चर्चा झाल्या असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहेमाजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह…
७ डिसेंबरला मुंबईत पाणी कपात
मुंबई महानगरपालिकेच्या मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या अनुषंगाने तज्ज्ञ समितीकडून पाहणी करण्यात येणार आहे. या कारणांनी मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा खंडीत असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी ७ डिसेंबर रोजी होणारा पाणीपुरवठा खंडीत लक्षात घेता मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणी कामासाठी आयआयटी…
हॅलो मी शरद पवार बोलतोय!
बदलीसाठी पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन करणाऱ्यास अटकमुंबई/आजकाल लोक काय करतील याचा नेम नाही.पूर्वी तोट्या पोलीस, तोतया सरकारी अधिकारी इतकेच काय तर चेहऱ्या मध्ये साम्य असलेले तोतया नवरोबा सुधा पाहिलेत .बॉलिवूडच्या हिरोंचे डुप्लीकेटआजही सिनेसृष्टीत सक्रिय आहेत आणि ते हुबेहूब त्या हिरो सारखा आवाज काढतात.पण एका भामट्याने मात्र सर्वांना लाजवेल असे धाडसी कृत्य केले आहे त्याने चक्क…
काळू बाई सह सर्व यात्रा रद्द
सातारा/ सध्या देशात कोरॉनाच्य तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून त्याचा प्रमुख हॉट स्पॉट महाराष्ट्र ठरतोय कारण महाराष्ट्रात दिवसाला ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आज पासून राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत त्यात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी चां समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील काळूबाई ची यात्रा यंदा रद्द करण्यात…
