मुंबई/ मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून चिपळूण / कलंबस्ते लोटे मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसापासून कोकणात पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे परशुराम घाटात रात्री दरड कोसळून सर्व दगड माती रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे प्रशासनाकडून रस्त्यावरची दगड माती हलविण्याचे काम वेगाने सुरू आहे
Similar Posts
ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड५ तास नंगानाच करणाऱ्या १०० जणांना अटक
ठाणे – ठाण्यातील कासारवडवलीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली आहे. या रेव्ह पार्टीत सामील झालेल्या १०० हून अधिक तरुण-तरुणीला पोलिसांना अटक केली आहे. या सर्वांकडे ड्रग्स, गांजा आणि इतर गोष्टी सापडल्या आहेत. ही सर्व मुलं चांगल्या घरातील असल्याचं सांगितलं जात आहे. कासावरडीतील खाडी परिसरातील जंगलात भयाण अंधारात या तरुण-तरुणींचा…
कोषारी राज्यपालपद सोडण्याची अफवा
मुंबई/ शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोषारी याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं आहे . त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते .त्यानंतर कोषारी राजीनामा देणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या .मात्र राजभवन मधून ही शक्यता फेटाळण्यात आली राज्यपाल राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे…
आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन
मुंबई/ भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारचे पाहिले पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात इतर प्रश्नानं बरोबरच सत्ताधारी पक्षाच्या आमदार कडून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि मंत्र्यांकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेली मारहाण हे मुद्दे गाजणार आहेत कारण अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विरोधी पक्ष नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ता आली म्हणून मस्ती आली का असा सवाल अजित दादांनी…
डॅमेज कंट्रोल होईल का?
एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर त्यांच्याकडे आमदारांचे जे संख्याबळ आहे ते पाहता सरकार निश्चितपणे सरकार अडचणीत आहे आणि सरकार अडचणीत आहे हे लक्षात येताच राज्यपालांचा करोना कुठल्या कुठे पळाला.हे सर्व पाहता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणूनच डॅमेज कंट्रोल साठी शरद पवार पुढे सरसावले आहेत.पण यात त्यांना किती यश येईल हे सांगता येत नाही…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमराठा समाजाच्या बहुतेक मागण्या मान्य ; संभाजी राजांनी उपोषण सोडले
मुंबई/ मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे मात्र तोवर सकाळ मराठा समाजाने ज्या मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्या मागण्या मान्य होत नसल्याने संभाजी राजे यांनी उपोषण सुरू केले होते .त्यांच्या उपोषणामुळे मराठा आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्याजाणाऱ्या त्यात अण्णासाहेब विकास महामंडळाला अतिरिक्त १०० कोटी दिले जाणार आहेत,सर्थीचे व्हिजन डॉक्युमेंट 30…
देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून टाकू- उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
खेड – आम्हाला देशद्रोही म्हणण्याचा प्रयत्न कराल तर जीभ हासडून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांना दिला आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा…
