मुंबई/ शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 63 व्य वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने ठाकरे गतावर शोककळा पसरली आहे.त्यांचे पार्थिव सांताक्रूझ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर शोकाकुल वातावरणात स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले
म्हडेश्र्वर हे १९१७/१९१९ या काळात महापौर होते त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती.त्यांच्या निधनाबद्दल शिवसेनेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
Similar Posts
धोबी घाटातील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जागा देऊनही प्रकल्पात अडथळा! न्यायालयाचे कठोर ताशेरे
मुंबई/ मुंबईच्या झोपडपट्टीतील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांना इमारती मध्ये पक्की घरे मिळावीत यासाठी एस आर ए सारख्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवल्या जात आहे.परंतु या योजनेचा लाभ घेण्याऐवजी काही लोक त्यात अडथळे आणीत आहेत.सत्ता येथील धोबीघाटच्या पुनर्वसन प्रकल्पात असेच झाले आहे.तेथील प्रकल्पग्रस्त धोबी बांधवांना त्यांच्या व्यावसायिक जागेव्यतिरिक्त कपडे वळवण्यासाठी अतिरिक्त जागाही देण्यात आलेली असताना कपडे…
तुम्ही इतकी वर्ष सत्तेत राहून महाराष्ट्राला काय दिले ? शरद पवार व उद्धव ठाकरे यांना अमित शहांचा सवाल
अकोला – यांना त्यांच्या मुलाशिवाय काहीच दिसत नाही, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. याशिवाय अमित शाह यांनी इंडिया आघाडी आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. 10 वर्षे केंद्रात मंत्री असताना महाराष्ट्रासाटी किती निधी मिळाला, असा सवाल अमित शाह यांनी शरद पवारांना विचारला आहे.अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा…
नियोजित सी लिंक मुळे अलीबागच्या विकासाला कलाटणी मिळणार
मुंबई-करंजा-रेवस सी-लिंकची ४० वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या कामासाठी ९०० कोटींची निविदा काढली आहे. त्यामुळे त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या सी-लिंकमुळे नवी मुंबई ते आलिबाग यांच्यातील अंतर ४० किलोमीटरने कमी होणार आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी रेवस-रेड्डी या सागरी मार्गाची…
देशातील ८ राज्यात महापुराची थैमान
नवी दिल्ली – बिपरजॉय चक्रिवादळामुळे देशात मान्सूनउशीर झाला तरीही जुलै महिन्यात मात्र पावसाने थैमान घातल्याचं चित्र सध्या आहे. देशातील आठ राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याकडूनही अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. माहितीनुसार, हवामान खात्याने आठ राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं आहे.हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशा२४३. २ मिलीमीटर…
भाजपा खंबीरपणे भूमिपुत्रांच्या पाठीशी रहाण्यास कटिबध्द
मुंबई/आज भलेही मुंबई महानगर जगातली एक मोठी बाजारपेठ आणि देशाची आर्थिक राजधानी असली तरी इथला जो मुळ रहिवाशी भूमिपुत्र आहे त्याच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक तितके प्रयत्न झालेले नाही .त्यामुळे आजही मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,आरेचे जंगल आणि संपूर्ण मुंबईच्या आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे आदिवासी बांधव,समुद्रावर उपजीविका असलेले आणि मुंबईच्या समुद्र किनारी असलेल्या कोळी वाड्यांमध्ये राहणारे कोळी…
झुलता पूल नदीत कोसळून ५२ ठार
मोरबी/ गुजरात मधील मोर्बी येथे मछु नदीवरील झुलता पूल नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 52 जणांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत . 70 लोकांना नदीच्या पाण्यातून बाहेर कडून वाचवण्यात बचाव पथकाला यश आले.सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने लोक पर्यटनासाठी घराबाहेर पडतात मोराबि मधील झुलता पूल हा सुधा पर्यटकांचे आकर्षण आहे मात्र हा…
