मुंबई/ शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 63 व्य वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने ठाकरे गतावर शोककळा पसरली आहे.त्यांचे पार्थिव सांताक्रूझ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर शोकाकुल वातावरणात स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले
म्हडेश्र्वर हे १९१७/१९१९ या काळात महापौर होते त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती.त्यांच्या निधनाबद्दल शिवसेनेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
Similar Posts
मुंबईतील एटीएस छापेमारी
मार्च २०२६ च्या सुरुवातीला झालेल्या या कारवाईत ISIS आणि पाकिस्तान-आधारित दहशतवादी नेटवर्कचा तपास सुरू आहे. चार संशयित ताब्यात, काहींवर अटका झाल्या; ऑनलाइन प्रचाराचे सबळ पुरावे मिळाले.ठिकाणे व कारवाईएटीएसच्या कालाचौकी, नागपाडा व विक्रोली युनिट्सने गोवंडी (३ ठिकाणी) व कुर्ला (१ ठिकाण) येथे रात्री छापे टाकले.स्थानिक पोलिस सहाय्याने गोपनीय ऑपरेशन; संध्याकाळी सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत चालले.चार संशयित (त्यापैकी…
बुधवारपासून स्वामी समर्थच्या व्यावसायिक कबड्डीचा आवाज – बलाढ्य 12 संघ एकमेकांशी भिडणार
मुंबई, दि. ५ (क्री.प्र.)- एकापेक्षा एक कबड्डीपटू… शेरास सव्वाशेर असे तगडे संघ… कबड्डीचा आवाज वाढवणारा दमदार सोहळा… एकेका गुणासाठी चढाई- पकडींची होणारी ठस्सन… संघांना लक्षाधिश करणारे मान आणि सन्मान… कबड्डीपटू,कबड्डीप्रेमी आणि कबड्डी संघटकांना प्रेमात पाडणारे दिमाखदार आयोजन… सारेच काही एका मॅटवर पाहण्याची रोमहर्षक संधी कबड्डीप्रेमींना लाभणार आहे ती प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेत….
..तर एस टी कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई- पगारवाढ आणि राज्य सरकारच्या सेवेत एस टी चे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगारांनी जो संप पुकारला आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच असल्याने आता राज्य सरकार संपकरी एस टी कामगारांवर कठोर कारवाईची तयारी करीत आहे याच दरम्यान काल माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून एस टी कामगारांवर कोणतीही कठोर…
लोकसभेत घुसलेल्या दोघांसह चौघांना अटक
लोकसभेच्या आत आणि बाहेर धुराचे लोट पसरवून घोषणाबाजी करणाऱ्या चार आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संसदेत आणि संसदेच्या बाहेर चार जणांनी धूर पसरवला, उड्या मारत घोषणाबाजी केली. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक चौकशी समिती तयार केली होती. त्यात संसदेच्या सुरक्षेत बाधा आणणाऱ्या एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. यातले दोन युवक…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयधर्मयुद्ध जिंकायचे असेल तर कूटनीती वापरावीत लागते – फडणवीस
मुंबई- धर्मयुद्ध जिंकायचं असेल तर कूटनीती वापरावीच लागते. शिंदे सोबतची युती भावनिक तर अजितदादांबरोबरची युती राजकीय असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानीशिवाय याला काहीही म्हणता येत नाही. तुम्ही बघा मोदींचे मोठमोठे फोटो लावून मतं मागितली होती. त्यांचे फोटो लावून तुम्ही मतं मागितली आणि मग तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या…
आणखी एक इलेक्शन गिफ्ट ! डबेवाले आणि चर्मकारांसाठी १२ हजार घरे
मुंबई -लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे आता लोकांना आकर्षित करण्यासाठी सरकारकडून लोकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत लाडकी बहीण योजनेस आता डबेवाले आणि चर्मकार बांधवांसाठी १२ हजार घरांची योजना राबवली जाणार आहेमुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजाबांधवांसाठी राज्य सरकारने १२ हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज (१३ सप्टेंबर) विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर…
