मुंबई/ शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 63 व्य वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने ठाकरे गतावर शोककळा पसरली आहे.त्यांचे पार्थिव सांताक्रूझ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर शोकाकुल वातावरणात स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले
म्हडेश्र्वर हे १९१७/१९१९ या काळात महापौर होते त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती.त्यांच्या निधनाबद्दल शिवसेनेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनव्या सरकारचे राज्यातील जनतेला पाहिले गिफ्ट पेट्रोल डिझेल स्वस्त
मुंबई/महाराष्ट्रातील नवे सरकार आता कामाला लागले आहे.जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी जनतेच्या हिताचे निर्णय राबवायला सुरुवात केली आहे कारण काल राज्य सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर कमी करून नागरिकांना दिलासा दिला आहे .पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये तर डिझेलच्या दरात प्रती लिटर 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे या दर कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा…
शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव लटकला-पालिकेच्या निर्णयाला टास्क फोर्स चां विरोध
मुंबई/ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले त्यामुळे आता प्रार्थमिक शाळा सुरू करण्यासाठी पालिका आग्रही आहे तसा प्रस्तावही सरकारकडे पाठवण्यात आला आहे पण पालिकेचा आ या निर्णयाला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केला आहे तास्क फोर्स चां म्हणाण्या नुसार लहान मुलांचे अजूनही लसीकरण झालेले नसल्याने शाळा सुरू करण्याचा धोका…
भारताचा अमेरिका व पाकिस्तानला मोठा झटका
नवी दिल्ली/अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. भारताने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दूतावास सुरु करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. नवी दिल्लीत हैदराबाद हाऊसमध्ये अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी यांच्यासोबतच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही घोषणा केली. जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या…
जरांगेना उपचार घेण्यास काय हरकत ? उच्च न्यायालयाचा सवाल
मुंबई – मराठा समाजातील कुणबी नोंदी असणाऱ्या लोकांना आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठीच्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या प्रचंड खालावली आहे. त्यांनी अंतरवाली सराटी येथे १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली…
कल्याणमध्ये मराठी तरुणीवर बिहारी गुंडाचा हल्ला
कल्याण/ सध्या हिंदी विरुद्ध मराठी असा वाद सुरू आहे.मराठीचां आदर करा आणि मराठी माणसांशी व्यवस्थित वागा असा मनसेने परप्रांतियांना इशारा दिला आहे.असे असताना कल्याणच्या नांदीवली भागात, गोपाल झा नावाच्या बिहारी गुंडाने खाजगी रुग्णालयात घुसून तिथल्या मराठी तरुणीला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तत्काळ अटक…
औरंगाबाद मध्ये वचीतच्या मोर्चा सह अनेक ठिकाणी आंदोलने हिजाबचा वाद पेटला
मुंबई/ कर्नाटकातील उडिपी मध्ये हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्याच्या प्रकरणाचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत .महाराष्ट्रात बीड,मालेगाव ,मुंबई तसेच इतर शहरांमध्ये ही मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. तर काल औरंगाबाद मध्ये मुस्लिम महिलांना पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडी तर्फे मोर्चा काढण्यात आला त्यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या तर हे प्रकरण…
