मुंबई/ एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठींब्या मुळेच मुख्यमंत्री झालेले असल्याने त्यांना भाजपचा आदेश मान्य करावा लागतो आणि भाजप मध्ये आदेश मानण्याची पद्धत असल्याने शिंदे काहीही करू शकत नाहीत असे शरद पवारांनी म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिंदेंनी कर्नाटकात जावून भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी शिंदेंची मजबुरी काय आहे ते सांगितले.
Similar Posts
मुंबई महापालिकेच्या स्थापत्य विभागातील दुय्यम अभियंत्यांना सहाय्यक अभियंता पदी पदोन्नती
मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रभागामध्ये चांगले आणि व्यवस्थित काम होण्यासाठी काम करणार्या अभियंताना त्यांच्या कामानुसार आणि नियमानुसार बढती दिली जाते. मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील जवळपास 105 दुय्यम अभियंत्यांना सहाय्यक अभियंता पदी पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती देण्यात आलेल्या या अभियंत्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार सुधारित वेतनश्रेणी लागू होईल. पदवीधारक कोट्यातून 29/8/2024 पासून ही पदोन्नती देण्यात…
विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या समावेशावरून वाद
नवी दिल्ली/भारत पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तान कडून जो अपप्रचार सुरू आहे त्याची पोलपोळ करण्यासाठी भारताच्या सर्वपक्षीय खासदारांची एक शिष्टमंडळ ,जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार आहे .मात्र या शिष्टमंडळात शशी थरूर यांची परस्पर नियुक्ती केल्यामुळे काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू झाली आहे. परिणामी विदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वीच शिष्ट मंडळ वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या शिष्टमंडळात भाजपा…
केवडिया प्रमाणेच पोंभूर्ले सुद्धा जगाच्या नकाशावर आणू या ; योगेश वसंत त्रिवेदी यांचे कळकळीचे आवाहन ; सर्वच पत्रकार संघटनांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या भव्य स्मारकासाठी एकत्र यावे
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : इच्छाशक्ती असली की एखादे काम पूर्ण करता येते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक अवघ्या चार वर्षांत उभे करुन दाखवून दिले आहे. २०१४ पूर्वी केवडिया हे कुणाला माहित होते ? स्टेच्यूऑफ युनिटी च्या माध्यमातून जर केवडिया जगाच्या नकाशावर येऊ शकते तर मग ज्या आचार्य…
सरकार अखेर नमले दोन डोस घेलेल्याना लोकलचे तिकीट मिळणार
मुंबई/ एन सणासुदीच्या काळात रेल्वे तिकीट बंद करून प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या रेल्वे आणि राज्य सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष पसरताच राज्य सरकारने रेल्वेला विनंती करून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यासाठी तिकीट देण्याची विनंती केली त्यामुळे आता रेल्वेच्या तिकीट विंडोवर पुन्हा तिकीट मिळायला सुरुवात झाली आहे .दिवाळीच्या सुट्टीमुळे मोठ्या प्रमाणावर लोक घरातून बाहेर पडतील आणि लोकल…
बिहारमध्ये महाआघाडी भुईसपाट! अवघ्या ३५ जागाभाजपाच्या एनडीएला बंपर बहुमत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार
पाटणा/बिहारच्या विधानसभा निवडणूकाचे निकाल येत आहेत. निवडणूक निकालांचा कल आणि आलेले निकाल पहाता एनडीएचा मोठा विजय होत आहे. राज्यातील विधानसभे २४३जागांपैकी भाजपा आघाडीने २०० हून अधिक जागा जिंकल्या. आहेत. तर विरोधी पक्षांच्या महाआघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महाआघाडीने आतापर्यंत ५० चा आकडाही पार केलेला नाही. २०२५ च्या एनडीएच्या विजयाने पुन्हा एकदा साल २०१० च्या विधानसभेच्या…
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार
कर्जत/ महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये कर्जत जामखेड मतदार संघात बिनसले असून काल राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकलाकर्जत जामखेडकर राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मतदार संघात केलेल्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन लोकार्पण कार्यक्रम काल अजितदादांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनाही निमंत्रण होते मात्र…
