मुंबई/ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले त्यामुळे आता प्रार्थमिक शाळा सुरू करण्यासाठी पालिका आग्रही आहे तसा प्रस्तावही सरकारकडे पाठवण्यात आला आहे पण पालिकेचा आ या निर्णयाला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केला आहे तास्क फोर्स चां म्हणाण्या नुसार लहान मुलांचे अजूनही लसीकरण झालेले नसल्याने शाळा सुरू करण्याचा धोका पालिका किंवा सरकारने पत्करू नये .लहान मुलांचे लसीकरण झाल्यावरच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा असे टास्क फोर्स चां डॉक्टरांनी सांगितले आहे त्यामुळे पहिली ते आठवी पर्यंत चे वर्ग सुरू करण्याचा पालिकेचा प्रस्ताव अधांतरी लटकणार आहे दरम्यान पालक आणि शिक्षकही लहान मुला बाबत रिस्क घ्यायला तयार नसल्याचे समजतेे.
Similar Posts
मुंबईकरांना महापालिकेचा मोठा दिलासा;एक डोस घेतलेल्यांना सुधा सवलत- मुंबईत कोरोणाची तिसरी लाट नाही
मुंबई- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण आणि कोरोणाचा पूर्वीच्या तुलनेत कमी झालेला प्रभावी यामुळे मुंबई सारख्या शहरात भलेही काही प्रमाणात रुग्ण वाढ झालेली असली तरी कोरोनची तिसरी लाट आलेली नाही असा खुलासा मुंबई महानगर पालिकेने केला आहे. .तसेच आता एक डोस घेतलेल्यांना सुधा सर्व आस्थापनांमध्ये मुभा असेल आणि याबाबतचा निर्णय लवकरच टास्क फोर्स बरोबर चर्चा…
प्राथमिक भांडवल बाजाराची दिशा व दशा !
येत्या महिन्याभरातच 2025 हे कॅलेंडर वर्ष संपणार आहे. शेअर बाजाराच्या दृष्टीने हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी लाभदायक ठरले. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांकी पातळी नोंदवली. समभागांची खुली विक्री करणाऱ्या प्राथमिक भांडवल बाजारातही नवीन विक्रमाची नोंद झाली. अनेक गुंतवणूकदारांनी हव्यासापोटी किंवा अतीलोभापोटी हात पोळून घेतले. त्या पार्श्वभूमीवर सेबीची भूमिका, प्राथमिक भांडवल बाजाराची दिशा व दशा स्पष्ट करणारा लेख….
माजी सरकारी डॉक्टरच्या लॉकर मधे ए के ४७ आयएसआयचां हस्तक असल्याचा संशय
श्रीनगर/ जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. अनंतनागमध्ये माजी सरकारी डॉक्टर अदील अहमद रदर यांच्या लॉकरमधून एके-४७ जप्त करण्यात आली आहे. अदील २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जीएमसी अनंतनागमध्ये कार्यरत होते. ते जलगुंड अनंतनागचे रहिवासी आहेत.या प्रकरणी नौगाम पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एफआयआर नंबर १६२/२०२५ च्या अंतर्गत भारतीय बंदूक अधिनियमच्या विविध कलमांसह यूएपीएच्या कलमांतर्गत…
उपमुख्यमंत्री शिंदेंचा नामोनिशाण मिटवून टाकण्याचा गणेश नाईकांचा इशारा महायुतीतील तणाव वाढला
मुंबई/शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अलिकडेच महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडल्या. यात दोन्ही पक्षांना चांगले यश मिळाले. मात्र आता निवडणूक संपल्यानंतर गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. पक्षाने परवानगी दिली तर त्यांचे नामोनिशान मिटवून टाकेन…
मुंबईतले रस्ते मोकळे करून घ्या! न्यायालयाचे सरकारला आदेश
मुंबई/ मराठा आरक्षणाच्या नावाखाली मुंबईत गेलेवचार दिवस धुडगूस घालणाऱ्या जरांगेच्या समाजकंटकांची आज मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत सरकार आणि जरांगेच्या वकिलांची कडक शब्दात हजेरी घेतली.न्यायालयाचा आंदोलनाला विरोध नाही .पण अटी शर्थींचे पालन झालेले नाही. मुंबईत आंदोलनाला ५ हजार लोकांची परवानगी असताना एवढे लोक आलेच कसे ? या प्रश्नासह न्यायालयाने महाअधिवक्ते सराफ आणि जरांगे यांचे…
पालिका निवडणूक पुढे ढकलण्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा आग्रह
मुंबई – ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने त्याचा सर्वच पक्षांना फटका बसणार आहे त्यामुळे आता बहुसदस्यी प्रभाग रचनेचा आग्रह धरून पालिका निवडणुका पुढे ढकलनाचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनच सुरू झाले आहेत .शिवसेनेने चार वार्डा चा प्रभाग करण्याची मागणी केली आहे तर राष्ट्रवादीला दोन वर्डाचा प्रभाग हवाय मात्र क्राँग्रेसनेच या दोन्ही मागण्यांना विरोध केला आहे सध्या जी…
