मुंबई/ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले त्यामुळे आता प्रार्थमिक शाळा सुरू करण्यासाठी पालिका आग्रही आहे तसा प्रस्तावही सरकारकडे पाठवण्यात आला आहे पण पालिकेचा आ या निर्णयाला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केला आहे तास्क फोर्स चां म्हणाण्या नुसार लहान मुलांचे अजूनही लसीकरण झालेले नसल्याने शाळा सुरू करण्याचा धोका पालिका किंवा सरकारने पत्करू नये .लहान मुलांचे लसीकरण झाल्यावरच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा असे टास्क फोर्स चां डॉक्टरांनी सांगितले आहे त्यामुळे पहिली ते आठवी पर्यंत चे वर्ग सुरू करण्याचा पालिकेचा प्रस्ताव अधांतरी लटकणार आहे दरम्यान पालक आणि शिक्षकही लहान मुला बाबत रिस्क घ्यायला तयार नसल्याचे समजतेे.
Similar Posts
मंदीची अमेरिकेत नांदी; भारताला सुवर्णसंधी!
करोना नंतरच्या दोन वर्षांमध्ये जागतिक पातळीवर सर्व देशांना भरपूर आर्थिक फटके बसले. २०२२ च्या प्रारंभी सुरु झालेल्या युक्रेन व रशिया युद्धापोटी संपूर्ण जग वेठीला धरले गेले. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत भारताची आर्थिक आघाडीवरील कामगिरी अन्य सर्व देशांच्या तुलनेत उजवी आहे. त्यामुळे भारताला जी-२० देशांचे अध्यक्षपद मिळण्याची संधी लाभली आहे. जागतिक पातळीवर भारताकडे नेतृत्वासाठी पाहिले जात…
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर
ठाणे/बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचे आज मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांनी एन्काऊंटर केले त्याच्या एन्काऊंटर मुळे बदलापूर मध्ये फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुतांच्या अध्यक्षतेखाली आठ पोलीस अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहेबदलापूर मधील एका शाळेत शिपाई असलेल्या अक्षय शिंदेने शाळेतील दोन लहान मुलींचे…
एस टी कामगारांचा संप मागे
मुंबई/ राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सेवेत विलीन करून घ्या तसेच त्यांचे थकीत वेतन आणि महागाई भत्ता बाबत तातडीने निर्णय घ्या या मागण्यांसाठी एन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारला होता तो आज सरकार बरोबर झालेल्या चर्चे नंतर मागे घेण्यात आला त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे .एस…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसांगली जिल्हा बँक शेतकर्यांसाठी की नेत्यांसाठी ?
gm§Jbr {Oëhm ~±H$ मुंबई/ राज्यातील वित्तीय संस्था या शेतकर्यांच्या हितासाठी असतात पण पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या काही सहकारी बँका आणि जिल्हा बँका पुढार्यांच्या हातातील बाहुले बनल्या आहेत या बँकेमध्ये शेतकर्यांच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशावर चक्क पुढारी डला मारीत असल्याची चर्चा शेतकर्यांमध्ये आहे. सांगली जिल्हा बँकेने चक्क नेत्यांच्या कर्जाचे 110 कोटी व्याज माफ करण्याची तयारी चालवली आहे….
भिवंडीत मस्करीत ‘ये लंबू’ म्हणणे बेतले मित्राच्या जीवावर ; चाकूने भोसकून भररस्त्यात मित्राची हत्या..
भिवंडी दि 10 =-मित्रांमध्ये मस्करी सुरु असतानाच ‘ये लंबू’ म्हणणे एका मित्राच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लंबू म्हणताच आरोपी मित्राने चाकूने भोसकून भररस्त्यातच मित्राची हत्या केली. ही घटना भिवंडीतील नुरीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे. समीर शेख (वय,…
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील डिलाईरोड भागात नागरिक पाण्यासाठी त्रस्त पालिका अधिकारी सुस्त
मुंबई/ मध्य मुंबईतील मराठी माणसाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या डिलाईरोड सारख्या गिरण गावातील लोकांना पाण्यासाठी झगडावे लागते आहे ही अत्यंत शरमेची बाब आहे असे मनसेचे वार्ड क्रमांक 199 चे शाखा अध्यक्ष मारुती दळवी यांनी म्हटले आहे .याबाबत दळवी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून डिलाईरोडच्या ना म जोशी मार्गावरील गोवर्धन बिल्डिंग आणि आसपासच्या ईमारती भागात…
