मुंबई/ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले त्यामुळे आता प्रार्थमिक शाळा सुरू करण्यासाठी पालिका आग्रही आहे तसा प्रस्तावही सरकारकडे पाठवण्यात आला आहे पण पालिकेचा आ या निर्णयाला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केला आहे तास्क फोर्स चां म्हणाण्या नुसार लहान मुलांचे अजूनही लसीकरण झालेले नसल्याने शाळा सुरू करण्याचा धोका पालिका किंवा सरकारने पत्करू नये .लहान मुलांचे लसीकरण झाल्यावरच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा असे टास्क फोर्स चां डॉक्टरांनी सांगितले आहे त्यामुळे पहिली ते आठवी पर्यंत चे वर्ग सुरू करण्याचा पालिकेचा प्रस्ताव अधांतरी लटकणार आहे दरम्यान पालक आणि शिक्षकही लहान मुला बाबत रिस्क घ्यायला तयार नसल्याचे समजतेे.
Similar Posts
बिहारच्या दरभंगा येथे भाजपा व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा
पाटणा: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेदरम्यान बिहारमधील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या दिवंगत आईला उद्देशून शिवीगाळ झाल्याचे तीव्र पडसाद येथे उमटले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बिहार प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात घुसून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले. दरम्यान, राहुल गांधी यांनीही या घटनेची दखल घेऊन, ‘सत्यमेव जयते’ या प्रतिक्रियेद्वारे प्रत्युत्तर दिले.काँग्रेसच्या मतदार अधिकार…
एसटी संपावर तोडगा निघत नाही कारण हे जमिनी लाटण्यासाठी -चंद्रकांत पाटील
मुंबई: एसटी डेपोंच्या भूखंडावर काही लोकांचा डोळा आहे. हे भूखंड लाटण्यासाठीच हा सर्व प्रकार सुरू असून म्हणूनच एसटीच्या संपावर तोडगा निघत नाही, असा गंभीर आरोप करतानाच मुख्यमंत्र्यांनी कधी जमिनी लाटल्या नाहीत. त्यामुळे या भूखंड लाटण्यासाठी हा प्रकार सुरू आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांनी…
शिक्षकदिनी मुस्लिम शिक्षकाचा सत्कार केल्याने वाद!
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मानेगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद आणि खाजगी हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी मानेगाव येथील विठ्ठल मंदिरात विविध शिक्षकांचा सत्कार करण्यात आला होता. गावातील शिक्षक शौकत बाशु शेख यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी “मुस्लीम आहेस, गोमांस खाणाऱ्याना मंदिरात…
केवडिया प्रमाणेच पोंभूर्ले सुद्धा जगाच्या नकाशावर आणू या ; योगेश वसंत त्रिवेदी यांचे कळकळीचे आवाहन ; सर्वच पत्रकार संघटनांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या भव्य स्मारकासाठी एकत्र यावे
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : इच्छाशक्ती असली की एखादे काम पूर्ण करता येते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक अवघ्या चार वर्षांत उभे करुन दाखवून दिले आहे. २०१४ पूर्वी केवडिया हे कुणाला माहित होते ? स्टेच्यूऑफ युनिटी च्या माध्यमातून जर केवडिया जगाच्या नकाशावर येऊ शकते तर मग ज्या आचार्य…
काँग्रेस मधील मतभेद चव्हाट्यावर सचिन सावंत यांचा राजीनामा
मुंबई/ काँग्रेसचे गेल्या दहा वर्षांपासून प्रवक्ते असलेले सचिन सावंत यांनी काल प्रवाक्ते पदाचा राजीनामा दिला त्यांनी आपला राजीनामा थेट पक्ष श्रेष्ठीकडे पाठवला आहे .काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या पक्ष प्रवक्ते पदावर अतुल लोंढे यांची नियुक्ती केल्यामुळे सचिन सावंत नाराज झाले होते . याच नाराजी मधून त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे काँग्रेस मधील मतभेद चव्हाट्यावर आले…
लखिंमपुर खिरी हत्याकांडाच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद
मुंबई/ कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कार खाली चिरडून मारल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांनी ११ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे . या बंद मध्ये शिवसेना ताकतीने उतरणार असल्याने बंद १०० टक्के यशस्वी होईल असे बंद समर्थकांचे म्हणणं आहे .लखिमपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने कार घातली…
