मुंबई/ काँग्रेसचे गेल्या दहा वर्षांपासून प्रवक्ते असलेले सचिन सावंत यांनी काल प्रवाक्ते पदाचा राजीनामा दिला त्यांनी आपला राजीनामा थेट पक्ष श्रेष्ठीकडे पाठवला आहे .काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या पक्ष प्रवक्ते पदावर अतुल लोंढे यांची नियुक्ती केल्यामुळे सचिन सावंत नाराज झाले होते . याच नाराजी मधून त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे काँग्रेस मधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत
Similar Posts
टिटवाळा लोकल रुळावरून घसरली
ठाणे – मुंब्रा रेल्वे स्थानकात टिटवाळा लोकलचा एक डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक एन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली होती. ४० मिनिटांहून अधिक हि लोकल मुंब्रा स्थानकात अडकून पडल्याने धीम्या डाऊन मार्गावर गाड्यांची रांग लागली होती.सीएसएमटी वरून टिटवाल्याकडे निघालेली एक लोकल रात्री साडेनऊच्या सुमारास मुंब्रा स्थानकात येताच मोटरमनच्या पहिल्या डब्याचे चाक रुळावरून घसरले आणि घडी प्लॅटफार्मला…
मी अपघाताने राजकारणात आलो – राज ठाकरे
मुंबई – सध्या जे राजकारण सुरु आहे त्याचा मला वीट आला आहे. माझी राजकारणात येण्याची इच्छा नव्हती पण मी अपघाताने राजकारणात आलो अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना व्यक्त केलीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर मोठं भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थिती खूप गलिच्छ झाली…
रेसकोर्सवरील थीम पार्कच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका
मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकरच्या भूखंडावर ‘थीम पार्क’ उभारण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. इथं थीम पार्क उभारल्यास पर्यावरणाची हानी होईल, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी ही याचिका सादर झाली. तेव्हा यावर पुढील बुधवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं….
“विकसित भारताचा” मार्ग चाचपून पहाण्याची आवश्यकता !
जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश अग्रगण्य देशांमध्ये होणार असल्याचे नगारे गेली काही वर्षे वाजत आहेत. 2047 पर्यंत ‘विकसनशील’ भारताचे रुपांतर ‘विकसित’ भारतात करण्याचे महत्वाकांशी उद्दिष्ट मोदी सरकारने ठेवले आहे. प्रत्यक्षात सध्याची आर्थिक धोरणे, विद्यमान परिस्थिती, जागतिक पातळीवरील आर्थिक व भू राजकीय घडामोडी यांचा आढावा घेतला तर ‘विकसित ‘ भारताकडे जाण्याचा खात्रीशीर मार्ग सापडला असल्याचे जाणवत…
मराठा आरक्षण वातावरण तापले फडणवीसवर गंभीर आरोप करून जरांगे मुंबैला रवाना
जालना – आम्ही २४ तारखेला शांततेत आंदोलन केले, तरीही सरसकट गुन्हे दाखल करण्यात आले. मराठा आंदोलकांविरोधात पोलिसांचा वापर केला जातोय. न्यायालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्तेंना पुढं केलं. पहिल्यांदाही तोच होता 13 टक्के आरक्षण रद्द करायला. मागील आठवड्यात सदावर्तेंनी याचिका दाखल केली आणि देवेंद्र फडणवीसांनी तिथे सरकारी वकिलाला पाठवून हस्तक्षेप केला, असे आरोप मराठा…
राजकारणाचे सत्ताकरण!
राजकारणाचे सध्या सत्ताकरण झालेले असल्याने समाजाच्या हितासाठी राजकारणाचा योग्य वापर करण्याचे दिवस संपले आहेत! अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.आणि ते 100 टक्के खरे आहे .नितीन गडकरी हे सुधा संघाच्या तालमीत वाढलेले नेते आहेत. पण त्यांनी नेहमीच बदलत्या काळानुसार आपल्या वैचारिक भूमिकेत आवश्यक तो बदल केला आहे.त्यांनी कधीही संघाच्या किंवा…
