मुंबई/ काँग्रेसचे गेल्या दहा वर्षांपासून प्रवक्ते असलेले सचिन सावंत यांनी काल प्रवाक्ते पदाचा राजीनामा दिला त्यांनी आपला राजीनामा थेट पक्ष श्रेष्ठीकडे पाठवला आहे .काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या पक्ष प्रवक्ते पदावर अतुल लोंढे यांची नियुक्ती केल्यामुळे सचिन सावंत नाराज झाले होते . याच नाराजी मधून त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे काँग्रेस मधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत
Similar Posts
अमित घावटे एन सी बी चे नवे झोनल डायरेक्टर
मुंबई बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन तपासामुळे चर्चेत आलेले आणि वादग्रस्त ठरलेले एसीबीचे समीर वानखेडे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी अमित घावटे यांची एनसीबी मुंबई विभागाचे नवे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. ते २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो २०२० पासून चर्चेत आला. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड आणि ड्रग्ज…
बेरोजगार व सेवा संस्थांना डावलन्याच्या पालिकेचा कृती विरुद्ध फेडरेशन संतप्त-अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संजीव कुमार माहिती घेणार
मुंबई/ पालिकेच्या 24 वॉर्डातील कामाचा चांगला अनुभव असतानाही कामगार पुरवण्याचे कंत्राट बेरोजगार व सेवा संस्थांना न देता ,खाजगी कंपन्यांना देण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू आहेत त्यामुळे बेरोजगार व सेवा संस्था सहकारी फेडरेशनने तीव्र संताप व्यक्त केला आहे.सध्या नायर रुग्णालयात 470 पुरुष आणि124 महिला असे 594 कामगार पुरवले जाणार आहेत आणि त्याचा कालावधी 1 वर्षांचा आहे .मात्र…
त्यांच्या तोंडून कधी शिवाजी महाराजांचे नाव नाही निघाले- राज ठाकरेंचा शरद पवारांवर जोरदार हल्ला बोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेतून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. तसंच शरद पवारांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या नाराजीनाट्यावरही राज ठाकरे यांनी खास त्यांच्याच शैलीमध्ये टोलेबाजी केली. अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना कोणाच्यातरी डोक्यात खूळ आलं, अरबी…
पीएफआय ( PFi ) चा खातमा निश्चित — भवानजी
मुंबई: वरिष्ठ भाजपा नेता आणि मुंबई चे मा उपमहापौर बाबूभाई भवानजी यांनी सांगितले की वारंवार देशविरोधी कृत्ये करणाऱ्या पीएफआई चे विरुद्ध सरकार ने केलेली कारवाई अभिनंदनीय आहे. त्यामुळे आता पीएफआई चा खातमा निश्चित आहे. आज श्री भवानजी यांनी सांगितले की एनआईए , ईडी आणि 14 राज्यांच्या पोलीस टीम ने काल एकाच वेळी देशभर 50 ठिकाणी…
माहिती संरक्षण विधेयकात सुधारणांची आवश्यकता!
मोदी सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी महत्वाच्या ठरणारे व्यक्तिगत माहिती ( डेटा -विदा) संरक्षण विधेयक पुन्हा सादर केले आहे. मात्र याबाबत अजूनही मोदी सरकार नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कसोटीवर पुरेसे संरक्षण देण्यात अपुरे पड़त असल्याची भावना सर्व सामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्याचे नेमके महत्त्व विशद करणारा हा लेख. ऑगस्ट २०२२ मध्ये मोदी सरकारने डिजिटल पर्सनल…
मुंबईतील बनावट वारसा, रहिवास, उत्पन्न प्रमाणपत्रांवर महसूलमंत्र्यांची टाच
मुंबई, : पद, अधिकार तसेच कनिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करत मुंबईत बनावट दाखले वितरित केल्याचा प्रकार समोर आल्याने, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून चार अधिकाऱ्यांच्या चौकशी पथकाद्वारे तपासणी करून पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी, मुंबई शहर सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि महसूल सहायक नागनाथ लोलेवार…
