सातारा- माणूस रागाच्या भरात काय करेल याचा नेम नाही सातारा जिल्ह्यातील चाफळ गावात राहणाऱ्या संजय पाटील याचे त्याच्या पत्नीशी कौटुंबिक कारणावरून भांडण झाले या भांडणात संजय इतका चिडला की त्याने रागाच्या भरात आपल्याच घराला आग लावली मात्र या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला आणि आजूबाजूची दहा घरेही आगीच्या भक्षस्थानी पडली सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही मात्र घरातील पैसे कपडे दागदागिने जाळून खक झाले तसेच शेजारच्या कृष्णा पाटील,महादेव पाटील,पंढरीनाथ पाटील,भीमराव पाटील,गोरखनाथ पाटील,पांडुरंग पाटील न्यांदेव पाटील चंद्रकांत पाटील शिवाजी पाटील आनंद पाटील यांचीही घरे जाळली या प्रकरणी संजय पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे .
Similar Posts
कर्नाटकातील ८६५ गावातील इंच न इंच जागेसाठी कायदेशीर लढाई लढू-
अधिवेशनात कर्नाटक विरुद्ध ठराव एकमताने मंजूरनागपूर – कर्नाटकातील एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही असा ठराव कर्नाटक विधानसभेने केला होता . त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्राच्या विधासभेतही मराठी भाषिक ८६५ गावातील एक एक इंच जागेसाठी कायदेशीर मार्गाने न्यायालयीनलढाई लढू असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला तसेच सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी अनेक योजनाही जाहीर करण्यात आल्या बोमाईं…
आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली भीती दिवाळी नंतर करोना वाढण्याची शक्यता
मुंबई/ एकीकडे अनलॉक प्रक्रिये अंतर्गत सर्व काही हळू हळू सुरू होत असतानाच दिवाळी नंतर कोरोना वाढण्याची शक्यता आहे अशी भीती खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच व्यक्त केल्यामुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण आहे मात्र जमेची बाजू म्हणजे तिसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य मंत्र्यांनी फेटाळून लावली आहे हा एक दीलासाच म्हणावा लागेलकरोनाचा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी कमी झालंय नवे…
जनतेला दिलासा सीएनजीच्या दारात कपात
मुंबई -महागाईमुळे बजेट बिघडलेल्या मुंबईकरांना महानगर गॅसने मोठा दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ . ५० रुपयांची कपात होणार आहे. महानगर गॅसने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आधीच महागाईत होरपळणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर जाहीर होणार आहेत. मुंबई आणि आसपासच्या शहरात सीएनजीच्या किंमती कमी करण्यात आल्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयइलेक्ट्रॉनिक मीडियाला आवरा
सध्या या देशातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनलेली आहे.दिल्लीतील जहांगीर पुरी या ठिकाणी जो हिंसाचार घडला त्याचे अन्यत्र पडसाद उमटू शकतात.कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया वरून या सगळ्या दंगलीचे चित्रीकरण करून दे सतत बातम्यांच्या नावाखाली टेलिकास्ट केले जात आहेत त्यामुळे देशाच्या इतर भागातील लोकांची सुधा माथी भडकत आहेत आणि ते लोकही हातात दगड घेण्यास प्रवृत्त होत आहेत.त्यामुळे अशा…
हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा- उध्दव ठाकरे
मालेगाव/ सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या आजच्या उद्धव ठाकरे यांची सभा मालेगाव शहरात झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे भाजप सरकारवर निशाणा साधत शेतकऱ्यांना सरकारने वेठीस धरत असल्याची टीका केली. यावेळी शिंदे गटातील नेत्यांसह राज्याच्या राजकारणावर भाष्य केले. मात्र राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भाषणावर मात्र बोलणे टाळले. उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले…
अखेर तब्बल एक वर्षा नंतर शेतकरी आंदोलन स्थगित शेतकऱ्यांनी सरकारला हरवले
दिल्ली/तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८० दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू होते ते अखेर काल स्थगित करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची माफी मागून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते मात्र शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या त्याही मागण्या मान्य करण्यावर शेतकरी अडून बसले होते अखेर या मागण्या बाबत नेमलेल्या पाच सदस्यीय समितीशी…
