सातारा- माणूस रागाच्या भरात काय करेल याचा नेम नाही सातारा जिल्ह्यातील चाफळ गावात राहणाऱ्या संजय पाटील याचे त्याच्या पत्नीशी कौटुंबिक कारणावरून भांडण झाले या भांडणात संजय इतका चिडला की त्याने रागाच्या भरात आपल्याच घराला आग लावली मात्र या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला आणि आजूबाजूची दहा घरेही आगीच्या भक्षस्थानी पडली सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही मात्र घरातील पैसे कपडे दागदागिने जाळून खक झाले तसेच शेजारच्या कृष्णा पाटील,महादेव पाटील,पंढरीनाथ पाटील,भीमराव पाटील,गोरखनाथ पाटील,पांडुरंग पाटील न्यांदेव पाटील चंद्रकांत पाटील शिवाजी पाटील आनंद पाटील यांचीही घरे जाळली या प्रकरणी संजय पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे .
Similar Posts
फडणवीसांच्या काळात ५०० कोटींचा घोटाळा -अजित पवार
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात \५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. २०१७-१८ या कालावधीत हा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाचे तत्कालीन महासंचालक, सामाजिक न्याय विभागाचे माजी सचिव आणि 6 अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांची मंजुरी न घेताच ५०० कोटींच्या…
दहीहंडी,गणेशोत्सव यंदा दणक्यात साजरा होणार- सनांवरील निर्बंध हटवले
मुंबई/ कोरोनचा प्रभाव ओसरताच आम्ही किती पक्के हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्यासाठी यंदा नव्या सरकारने सानांवरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सव ,नवरात्रोत्सव दणक्यात साजरा होणार आहे .गेल्या दोन वर्षात कोरोणामुळे सण साजरे करता येत नव्हते कोरोणचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने सन साधेपणाने घरातच साजरे करण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबईची सुरक्षा रामभरोस
देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर ही एक जागतिक कीर्तीची मोठी बाजारपेठ आहे.शिवाय औद्योगिक महानगर असल्याने इथली लोकसंख्या जवळपास 3 कोटींचा आसपास आहे.त्यामुळे येवढ्या मोठ्या शहरांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून ज्या उपाययोजना व्हायला हव्या होत्या त्या होऊ शकल्या नाहीत त्यामुळे हाय सिक्युरिटी झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरियमधे सुधा गुन्हेगारी घटना घडत आहेत बुधवारी भर दुपारी मुंबई उच्च…
१ऑक्टोबर पासून मोफत शिवभोजन थाळी बंद
मुंबई/ गोरगरिबांच्या पोटाचा आधार ठरलेली मोफत शिवभोजान थाळी १ऑक्टोबर पासून बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे . त्यामुळे यापुढे शिवभोजण थाळी पूर्वीच्याच १० रुपये किमतीत मिळणार आहे. करोना चा काळात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये अनेकांचा रोजगार गेला आणि त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली त्यामुळे शीवभोजन थाळी मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता .शिवभोजन थळीसाठी एका…
ज्वालामुखी अण्वस्त्रांचा
युक्रेन आणि रशिया यांच्यात सध्या जे युद्ध भडकले आहे त्यात रशियाचे युक्रेन बाबतचे गणित चुकलेले आहे. रशियाला वाटले होते की दोन दिवसात युक्रेन गुडघे टेकायला लाऊ पण झाले उलट या युद्धात रशियावरच गुडघे टेकाया पाळी आलीय कारण एकीकडे युक्रेन कडून रशियाला कडवा प्रतिकार सुरू आहे तर दुसरीकडे अमेरिकेसह युरोप मधले 27 नाटो देश युक्रेनच्या पाठीशी…
अठरा वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा करा : शंकरबाबा पापळकर
मुंबई, : अनाथाश्रमातून 18 वर्षांवरील मुलांना काढून टाकलं जातं. त्यानंतर त्या मुलांच्या आयुष्याची वाताहत होते. त्यामुळे देशातील 18 वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना ते त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा झाला पाहिजे, अशी मागणी सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. शंकरबाबा पापळकर यांनी आज केली. मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार भवनात आज आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते…
