सातारा- माणूस रागाच्या भरात काय करेल याचा नेम नाही सातारा जिल्ह्यातील चाफळ गावात राहणाऱ्या संजय पाटील याचे त्याच्या पत्नीशी कौटुंबिक कारणावरून भांडण झाले या भांडणात संजय इतका चिडला की त्याने रागाच्या भरात आपल्याच घराला आग लावली मात्र या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला आणि आजूबाजूची दहा घरेही आगीच्या भक्षस्थानी पडली सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही मात्र घरातील पैसे कपडे दागदागिने जाळून खक झाले तसेच शेजारच्या कृष्णा पाटील,महादेव पाटील,पंढरीनाथ पाटील,भीमराव पाटील,गोरखनाथ पाटील,पांडुरंग पाटील न्यांदेव पाटील चंद्रकांत पाटील शिवाजी पाटील आनंद पाटील यांचीही घरे जाळली या प्रकरणी संजय पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमाजी महापौर यांच्या वॉर्डांत एस.आर.ए प्रकल्पात नागरिकांची फसवणूक- भाजपने आवाज उठवला
मुंबई/ मोठ्या घरचे पोकळ वासे असे जे म्हटले जाते ते काही खोटे नाही कारण मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वार्ड क्रमांक 206 मधील एस आर ए प्रकल्पातील रहिवाशांना बिल्डरकडून अनेक महिन्यांपासून भाडीच दिली जात नाहीत .याबाबत किशोरी पेडणेकर आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे सतत पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नाही .याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की…
सावरकरांचा वाद पेटला राहुल गांधी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार
मुंबई/ सावरकर यांच्या विषयी राहुल गांधी यांनी जे वादग्रस्त विधान केले होते त्यावरील वाद आता चांगलाच पेटला असून महाराष्ट काही भागात भाजपा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल गांधीचे पुतळे जाळले त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले तर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .राहुल गांधींची भारत जोडो यात्रा…
ज्यांनी देशाचा गौरव वाढवला त्या पहिलवानांवर जिंकलेली पदके गंगार्पण करण्याची पाळी आलीय
हरिद्वार : देशातील दिग्गज कुस्तीपटूंचं गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे. या कुस्तीपटूंनी खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. पण सरकारकडून खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे हे खेळाडू आज चांगलेच आक्रमक झाले. सरकारने आपल्या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी हे कुस्तीपटू थेट हरिद्वारला गंगा तिरावर दाखल झाले. त्यांनी आपली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराजेंना घेरण्याचा प्रयत्न
राज्यसभेच्या सह जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संभाजी राजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक संभाजी राजांवर सगळ्यांचाच राग आहे त्यांच्या मागे मोठ्या संख्येने मराठा समाज आहे आणि या मराठा समाजाने हिंदुत्वाच्या लढाईत कधीही सक्रिय होण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आपली ताकत हिंदुत्वासाठी लढणाऱ्या भुरट्या हिंदुत्ववाद्यांच्या मागे उभी केली नाही…
56 हजार लोकप्रतिनिधींचे भविष्य अंधारात
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत पण त्याचा फटका ५६ हजार लोक्प्र्तीनिधीना बसणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत ओबीसी साठी ३४० कलमामध्ये ओबीसी आरक्षणाची तरतूद केली आहे. पण स्वातंत्र्यानंतर या कलमाची व्यवस्थित अंमलबजावणी झालेली नाही असा आरोप केला जात आहे. ओबीसींचे…
पत्रकारांचा फोन पोलीस जप्त करू शकत नाहीत- न्यायालयाचा निर्णय
त्रिवेंद्रम/पत्रकारांचा फोन कोणी जप्त करू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे. केरळ मधील एका आग्रहण्य दैनिकांच्या पत्रकारांचा फोन पोलिसांनी जप्त केला होता तो त्यांना परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेतकेरळमधील एका अग्रगण्य दैनिकाचे पत्रकार के.विषकन यांचे एका गुन्हेगाराशी मोबाईल वरून संभाषण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली होती तसेच त्यांना…
