बोईसर / मुंबई / अहमदाबाद मार्गावर एका भरधाव कारणे ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जन जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी असून त्यांना मनोर चां रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे
बोईसर जवळच्या चेल्हार फत्या जवळ मुंबईवरून गुजरात येडील दांडी कडे जाणारी एक भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सरळ ट्रकच्या मागच्या बाजूवर आदळली ही धडक इतकी जबरदस्त होती की कार चां पुढचा भाग पूर्णपणे चेपून गेला आणि ड्रायव्हर सह चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर झखमी झाले या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी ढवळे त्यांनी जखमींना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
Similar Posts
कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुवर्णा पत्की रुजु.
पोलिस निरींक्षक सुजाता तानवडे नंतर पुन्हा महीला अधिकारीची वर्णी! कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाणेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक अरुण भोर यांची बदली झाल्याने कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुजाता पत्की या रुजु झाल्या आहेत. दरम्यान कर्जत पोलिस ठाणेत पोलिस निरीक्षक सौ. सुजाता तानवडे यांच्यानंतर पुन्हा एकदा महीला अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे.रायगड जिल्हयाचे…
गुन्हे | महाराष्ट्र | मुंबईटाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू- अपघात की घातपात ?
पालघर / टाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला काल मुंबई / अहमदाबाद महामार्गावर चारोटी जवळ त्यांच्या कारला भीषण अपघात होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत आज गुजरात मधे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेतकाल सायरस मिस्त्री हे मुंबईवरून त्यांच्या कारणे गुजरातला…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईलाऊड स्पीकर वरील अजान वर बंदी घाला!- बाबुभाई भवाणजी
मुंबई/ध्वनी प्रदूषणामुळे मशिदिंमधून लाऊड स्पीकर वर दिल्या जाणाऱ्या अजाण वर बंदी घाला अशी मागणी मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.पोलीस आयुक्तांना लिहलेल्या पत्रात बाबूभाई भवानजी यांनी म्हटले आहे की ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नेहमी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.मात्र तरीही वेगवेगळ्या कारणाने मुंबईकरांना ध्वनी…
म्युचल फंडात गुंतवणूक करतो सांगून ३२ लाख ४६ हजारांना फसवले .
मीरारोड – मीरारोड मध्ये राहणाऱ्या सावित्री कोयारी यांच्या पती व भावाचे अपघाती निधन झाल्याने पतीच्या विम्याचे पैसे मिळाले होते. ते त्यांनी मालमत्ता खरेदीत गुंतवले होते. २०१८ साली सावित्री यांच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा मातेश्वर राजपत गिरी (४०) रा. एमआयजी कॉलनी, वांद्रे याने त्यांना गाठले. म्युचल फंडात आपण काम करत असून अनेकांना त्यांचे पैसे गुंतवून चांगला फायदा मिळवून…
एन सी बी ची धडक कारवाई सुरूच मुंबई विमानतळावर पकडले ४कोटींचे ड्रग
मुंबई-क्रुझ वरील रेव्ह परीवरील रेड संशयाच्या भोवऱ्यात सापडून समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप झाले त्यानंतर त्यांची चौकशीही झाली मात्र एन सी बी ची कारवाई थांबली नाही काल एन सी बी ने मुंबई विमानतळावर ७०० ग्राम ड्रग जप्त केली ज्यांची किंमत ४कोटी आहे इतर नॅशनल कुरिअर टर्मिनल सहर कार्गो कॉम्प्लेक्स येथून ७०० ग्राम ड्रग जप्त केले…
भिवंडीत मैत्रिणी सोबत कारमधून जाणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला करून लुटणारे लुटारू गजाआड..
भिवंडी दि २० मैत्रिणी सोबत कार मधून जाणाऱ्या तरुणावर अचानक जीवघेणा हल्ला करून त्याच्या व मैत्रणीकडील मोबाईल व सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अब्दुल कादिर अबरार शेख (वय २४ वर्षे, रा. मोईवाडा, कल्याण,प) , उमर अब्दुल रहेमान मन्सुरी ( वय २४ वर्षे, रा. गोविंदवाडी, कल्याण, प), निहाल नजीर शेख (वय २३ वर्ष रा, गोविंदवाडी, कल्याण,प) अशी अटक केलेल्या लुटारूंची नावे आहेत. तर या चोरट्यांकडून चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. आकाश राजेश कंडारे (वय २४ वर्षे),सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख (वय २७ वर्ष) असे चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या अटक आरोपींचे नावे आहेत. कार समोर दुचाकी आडवी लावून लुटमारी .. ठाणे शहरातील पाचपाखाडी भागात राहणारे दर्शिल हितेश गुढ़का वय २७ वर्ष ) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत १२ आक्टोंबरच्या मध्यरात्री मारुती रिटस कारने भिवडी पाईपलाईन रोडने डोगराळीकडुन घरी ठाणे येथे जात होते. त्यावेळी अचानक रेल्वे पुलाखाली अनोळखी तिन जणांनी त्याच्या कार समोरच दुचाकी आडवी लावून उभी केली. विचारपूस करण्यासाठी दर्शिल कार मधून बाहेर पडताच तिघा चोरटयांनी त्याचा मोबाईल हिसकावला तसेच मैत्रीणकडीलही मोबाईल, तिच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील सोन्याची अंगठी असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने काढून घेतला. त्यावेळी दर्शिलने चोरट्यासोबत प्रतिकार केला असता त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार करून मुद्देमाल घेऊन घटनस्थळावरून फरार झाले. तर चोरट्यांच्या हल्ल्यात दर्शिल याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात विविध भादवि कलमानुसार गुन्हा दाखल केला. मात्र याघटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातारवण निर्माण झाले. तीन पोलीस पथकाने शोध घेऊन आरोपीसह मुद्देमाल केला हस्तगत .. चोरटयांनी गुन्हा करताना निर्जनस्थळ व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन केला होता. त्यामुळे पोलिसांकडे हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कुठलाही सुगावा नसल्याने पोलिसांसोर मोठ आव्हान होते. या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पोलीस पथके नेमली होती. त्यांनतर पोलीस तपासात व गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हयातील अब्दुल कादिर अबरार शेख, उमर अब्दुल रहेमान मन्सुरी, निहाल नजीर शेख, यांना कल्याणमधून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, तिघांनाही गुन्हा केल्याचे कुबल केले. मात्र लुटमारीतील मुद्देमाल इतर दोघांना विक्री केल्याने मुद्देमाला हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून आकाश राजेश कंडारे, आणि सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून चोरीचा विकत घेतलेला मुद्देमाल जप्त केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे. पाचही आरोपी सराईत गुन्हेगार .. गुन्हयाच्या प्रकरणी अटक केलेल्या पाचही आरोपींचा कोनगाव पोलिसांनी अधिक तपास केला असता, आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले. आरोपी अब्दुल कादिर अवरार शेख ३ गंभीर गुन्हे, उमर अब्दुल रहेमान मन्सुरी ३ गुन्हे , निहाल नजीर शेख १४ गुन्हे आणि चोरीचा मुद्देमाला विकत घेणाऱ्या आकाश याच्यावर तब्बल १४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. तर हा गुन्हा उघडकीस सपोनि किरणकुमार वाघ आणि गुहे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक पराग भाट यांच्यासह पथकाने कामगीरी बजावली आहे.
