मुंबई-क्रुझ वरील रेव्ह परीवरील रेड संशयाच्या भोवऱ्यात सापडून समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप झाले त्यानंतर त्यांची चौकशीही झाली मात्र एन सी बी ची कारवाई थांबली नाही काल एन सी बी ने मुंबई विमानतळावर ७०० ग्राम ड्रग जप्त केली ज्यांची किंमत ४कोटी आहे इतर नॅशनल कुरिअर टर्मिनल सहर कार्गो कॉम्प्लेक्स येथून ७०० ग्राम ड्रग जप्त केले या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे तत्पूर्वी २नोव्हेंबर रोजी विले पार्ले येथून जवळपास २५ कोटींचे ड्रग जप्त करण्यात आले होते याचा अर्थ समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांच्या नंतरही एन सी बी ची कारवाई थांबलेली नाही
Similar Posts
बुजुर्ग क्रीडापटू ऍलेक्स सिल्व्हेरा आणि सतिंदरपाल वालिया यांचा रेल्वेकडून गौरव
मुंबई – आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या आणि वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या आपल्या माजी कर्मचाऱ्यांचा भारतीय रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध विभागीय कार्यालयांमध्ये यथोचित गौरव केला. याच कार्यक्रमांतर्गत विभागीय व्यवस्थापक जी. व्ही.सत्यकुमार यांनी धावक ऍलेक्स सिल्व्हेरा आणि हॉकीपटू सतिंदरपाल वालिया या दोन दिग्गजांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान…
राजकारणाचे सत्ताकरण!
राजकारणाचे सध्या सत्ताकरण झालेले असल्याने समाजाच्या हितासाठी राजकारणाचा योग्य वापर करण्याचे दिवस संपले आहेत! अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.आणि ते 100 टक्के खरे आहे .नितीन गडकरी हे सुधा संघाच्या तालमीत वाढलेले नेते आहेत. पण त्यांनी नेहमीच बदलत्या काळानुसार आपल्या वैचारिक भूमिकेत आवश्यक तो बदल केला आहे.त्यांनी कधीही संघाच्या किंवा…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआघाडी सरकार मधील गृहकलह
आघाडी सरकार म्हटल की त्याला अनेक मर्यादा असतात कारण एकापेक्षा अनेक पक्षाच सरकार चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.सध्या केंद्रात आणि राज्यात सुधा आघाडी सरकार आहे.केंद्रात भजपाचे बहुमत असेल तरी सरकार मात्र एन डी ए आघाडीचे आहे पण भाजपा बहुमतात असल्याने मोदींची एकतर्फी हुकूमत सुरू आहे पण महाराष्ट्रामध्ये मात्र तसे नाही महारष्ट्र मध्ये जरी तीन पक्षाच्या…
कथा अर्शद वारसीची ” पंप अँड डम्प”च्या भानगडीची !
मुन्नाभाई एमबीबीएस, गोलमाल किंवा इष्किया या हिंदी चित्रपटात विनोदी भूमिका करणारा लोकप्रिय अभिनेता अर्शद हुसेन वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेट्टी यांच्यासह सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्या एकूण 45 जणांवर दि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे “सेबी”ने नुकतीच पुढील आदेश देईपर्यंत शेअरची खरेदी, विक्री किंवा अन्य कोणतेही व्यवहार करण्यावर त्वरीत बंदी घातली आहे. शेअर…
बाप्पा निघाले- विसर्जनासाठी 18000 पोलिसांची सुरक्षा
मुंबई – आज अनंत चतुर्थी आहे . शहरातील छोट्या मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांचे आज विसर्जन होणार आहे . मुंबईत विसर्जनाच्या मोठमोठ्या मिरवणूक निघतात . या मिरवणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जनाला गालबोट लागू नये म्हणून मुंबईत प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्य राखीव दलाच्या १८ तुकड्यांसह मुंबई पोलीस दलातील १८ हजार…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबई जनसत्ता न्यूज पोर्टलचे उध्दघाटन
मुंबई -प्रिट मीडिया मध्ये आपल्या धारदार लेखणीने गरीब,पिढीत आणि शोषितांना न्याय मिळवून देणार्या मुंबई जनसत्ताचे आता न्यूज पोर्टल ही सुरू झाले असून दिंनाक 28 जुलै 2021 संपादक किसन जाधव यांच्या हस्ते त्याचे उद्घघाटन झाले.यावेळी प्रसार माध्यमधील श्री बी.ए.जाधव, माजी पोलिस अधिकारी शिवाजी पोपळे, मेनेजर प्रविण शितोळे ,उद्योजक क्षेत्रातील अर्जुन गायकवाड,सत्तापा साळोखे आणि सामाजिक क्षेत्रातील चंद्रशेखर…
