एनसीबीच्या एका पथकानं सकाळीच अनन्याच्या घरी जाऊन छापेमारी केली होती. अनन्याच्या घरातून काही मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक डिवाईस जप्त केल्याची माहिती एनसीबीतील सूत्रांच्या हवाल्यानं मिळते आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतर अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अनन्यासोबत तीचे वडील चंकी पांडेही एनसीबी कार्यालयात पोहोचले आहेत
Similar Posts
परळ उड्डाण पूल १ जूनपासून दुचाकी व अवजड वाहनांना बंद
मुंबई – मुंबई शहर आणि पूर्व उपनगर यामधील महत्वाच्या दुवा असणाऱ्या परळ टीटी उड्डाणपूलाच्या डागडुजीचे काम मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी पावसाळी कामांसाठी उड्डाणपूलाच्या दोन्ही मार्गिकांवर जोडणीचे सांधे भरण्यासह रस्त्यावर असणारे खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या उड्डाणपूलावर दुचाकी आणि अवजड वाहनांना येत्या 1 जूनपासून बंदी घालण्यात येणार आहे….
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसुरक्षा वाटपाचा बाजार
सध्याची स्थिती पाहता इथे पुढारी सोडले तर कुणीही सुरक्षित नाही.पण सामान्य जनता असुरक्षित असताना पुढाऱ्यांना जेंव्हा सुरक्षा दिली जातेय तेंव्हा हा एक प्रकारे अन्याय आहे असे वाटायला लागते .आणि जे लोक चर्चेत राहण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करतात आणि आपल्या अवतीभोवती नवेनवे शत्रू निर्माण करीत असतात अशा लोकांना सुरक्षा का दिली जाते? कंगना राणावत,नवनीत कौर,किरीट सोमय्या…
औरंगाबाद मध्ये जमावबंदी लागू -पोलिसांचा मनसेला शह राज ठाकरेंची सभा रद्द ?
औरंगाबाद – भोंगा आणि हनुमान चालीसा वरून संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच पोलीस प्रशासनाने 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.त्यामुळे राज ठाकरे यांची सभा रद्द होण्याची शक्यता आहे.राज ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क…
त्यांच्या तोंडून कधी शिवाजी महाराजांचे नाव नाही निघाले- राज ठाकरेंचा शरद पवारांवर जोरदार हल्ला बोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेतून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. तसंच शरद पवारांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या नाराजीनाट्यावरही राज ठाकरे यांनी खास त्यांच्याच शैलीमध्ये टोलेबाजी केली. अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना कोणाच्यातरी डोक्यात खूळ आलं, अरबी…
धर्म निरपेक्षतेची प्रतीक्षा कधी संपणार?
काश्मिर पासून कन्याकुमारी आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरलेल्या या प्रचंड अशा मोठ्या खंडप्राय भारत देशात सर्व जातीधर्माचे लोक ज्या दिवशी गुण्या गोविंदाने राहतील.ज्या दिवशी इथल्या अल्पसंख्याक समुदायाच्या मनातून असुरक्षिततेची भावना निघून जाईल त्या दिवशी हा देश खऱ्या अर्थाने धर्म निरपेक्ष म्हणून ओळखला जाईल आणि शांततेने जीवन जगणाऱ्या या देशातील प्रत्येक माणसाला याच दिवसाची अपेक्षा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहागाईच्या विरोधात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन
मुंबई/ सोनिया आणि राहुल गांधींच्या विरोधात ई डी कडून सुरू असलेल्या कारवाई मुळे काँग्रेस संतप्त झाली आहे.त्यामुळे आता काँग्रेसने महागाईच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे काँग्रेस या प्रश्नावर राज्य व्यापी आंदोलन करणार असून शुक्रवारी राजभवनाला घेराव घालणार आहेतकाँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे देशात…
