मुंबई दिं-19 सप्टेबर- गेल्या काही वर्षांपासून मुंबई मधील डान्स बार बंद आहेत दिवंगत आर आर पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी कायदा करून डान्स बार मधील नाच बंद केले. मात्र स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने मुंबई सह राज्यातील अनेक शहरांमध्ये डान्स बार सुरू आहेत. मुंबईतील ताडदेव ‘ इडियाना रेस्टॉरंट बार ‘ नावाचा बार असून त्यात बेकायदेशीरपणे अश्लील डान्स सुरू असतो. त्यामुळे या बार मध्ये तुफान गर्दी असते या गर्दीत काही चोर, दखलेबाज गुंड,बिल्डर यांच्यासारखे लोक मोठ्या प्रमाणात येत असतात अशी माहिती तिथल्या काही ग्राहकांनीच उघड केली आहे. त्यामुळे या बारवर तत्काळ कारवाई करावी आणि त्याचा परवाना रद्द करावा कारण या बारमुळे या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका होऊ शकतो असे इथल्या जनतेचे म्हणणे आहे. हा बार ताडदेव पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याने ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करतात काय? असा सवाल इथल्या जनतेने केली आहे.
Similar Posts
याकूब मेमन याच्या कब्रीचा वाद आणखी पेटणार
मुंबई/ 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमन याच्या मुंबईतील बडा कब्रातान येथे असलेल्या काब्रिवरून सध्या सेना- भाजप मध्ये जो वाद सुरू झाला आहे तो आणखी पेटणार आहे याकुबच्या कबरीचे सुशोभीकरण तसेच काब्रिजवळ झालेली विद्युत रोषणाई याच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहे . या कब्रिचे सुशोभीकरण ठाकरे सरकारच्या काळातले असल्याचा आरोप करून भाजपने…
काँग्रेसच्या 50 वर्षातील कामापेक्षा माझी 10 वर्षातील कामगिरी सरस – पंतप्रधान मोदींचा दावा
नवी दिल्ली – निवडणुकांना गांभिर्याने घेणे लोकशाहीमध्ये आवश्यक आहे. काँग्रेस सरकारचे ५ दशकांचे काम आणि माझे १० वर्षांचे काम पाहा. कोणत्याही क्षेत्रात तुलना करा. आमच्यात काही कमी असेल पण आमच्या प्रयत्नात कोणतीही कमी नाही. माझे २ वर्ष कोरोनाशी लढण्यात गेले. तरिही आम्ही सर्वांगीण विकास केला. सर्वसमावेशक विकास केला. काँग्रेसच्या मॉडेलपेक्षा आमचे रस्ते चांगले आहेत”, असे…
विजेचे राजकारण आणि अब्रूचां कोळसा
महाराष्ट्रात एन उन्हाळ्यात वीज टंचाई निर्माण झाल्याने भार नियमनचे संकट ओढवले आहे.मात्र अशा संकटात सुधा केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवून राजकारण करीत आहेत.वास्तविक कोळशाची टंचाई हा केवळ एकट्या महाराष्ट्राचाच प्रश्न नाही तर देश राज्यांमध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे.पण ही टंचाई नैसर्गिक नसून मानव निर्मित आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे कोळशाचे उत्पादन…
- ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
आजपासून महागाईचे नवे पर्व सुरू
करोना आणि लॉक डाऊन चां दुष्ट संकटातून आताच कुठे माणूस सावरला आहे .त्यामुळे पण संसाराची आर्थिक घडी अजूनही नीट बसलेली नाही.कारण नुकताच कुठे काम धंदा सुरू झाला आहे पण येणारा पगार लॉक डाऊन च्या काळातील कर्ज फेडण्यावर खर्च होत आहे अशावेळी देशातील जनतेला सावरण्यासाठी सरकारने आणखी काही काळ सवलत द्यायला हवी होती पण सवलत देणार…
राज्यातील बोगस शाळा ३० एप्रिल पर्यंत बंद करा
मुंबई-: राज्यातील बोगस शाळांविरोधात शिक्षण विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील बोगस शाळांविरोधात करावी असे स्पष्ट निर्देश शिक्षण आयुक्तांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. कारवाईसाठी 30 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. राज्य मंडळाच्या शाळांच्या मान्यता, परवानगी, संलग्नता प्रमाणपत्र यांची तपासणी करण्याबाबत मुंबई शिक्षण उपसंचालकांचे शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईसह ठाणे रायगड…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहाविकास आघाडीचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन — राज्यपाल दौरा वादाच्या भोवऱ्यात
मुंबई/ राज्यपाल भगतसिंह कोषरि हे आजपासून मराठवाड्यातील नांदेड,हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांच्या दौरा वर जात असून त्यांच्या या दौरायाला महाविकास आघाडीतील नेत्याचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते या दौरयात राज्यपालांना काळे झेंडे दाखवणार आहेत .त्यामुळे राज्यपालांचा हा दौरा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहेराज्यपाल आणि सरकार यांच्यातील मतभेद दिवसेंदिवस वाढत चालले…
