मुंबई/ मध्य मुंबईतील मराठी माणसाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या डिलाईरोड सारख्या गिरण गावातील लोकांना पाण्यासाठी झगडावे लागते आहे ही अत्यंत शरमेची बाब आहे असे मनसेचे वार्ड क्रमांक 199 चे शाखा अध्यक्ष मारुती दळवी यांनी म्हटले आहे .याबाबत दळवी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून डिलाईरोडच्या ना म जोशी मार्गावरील गोवर्धन बिल्डिंग आणि आसपासच्या ईमारती भागात पाणी येत नाही या बाबत पालिकेकडे विचारणा केली असता पालिका अधिकारी तांत्रिक बिघाड झाला आहे असे सांगतात तांत्रिक बिघाड हा काय फक्त एकच ठिकाणी होतो का? या भागातून अनेक नामचीन लोकप्रतिनिधी निवडून गेले त्यात स्नेहल आंबेकर, किशोरी पेडणेकर असे तीन महापौर याच भागातले तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा हा मतदार संघ असे असताना इथल्या लोकांना जर पाणी मिळत नसेल तर काय फायदा बरे या वर्षी अफाट पाऊस पडतोय. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव ओव्हरफ्लो झालेत तरी डिलाईरोडच्या जनतेला पाणी नसल्याने धरण उशाला आणि कोरड घशाला अशी इथल्या लोकांची अवस्था झाली आहे
Similar Posts
महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेची डाळ शिजणार नाही – बाबूभाई भवाणजी
मुंबई – महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवसेना भलेही आक्रमक झालेली असेल आणि त्यातूनच त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व 403 जागा लढवण्याचा निर्णय जारी घेतला असला तरी त्यांचा हा निर्णय हास्यास्पद असून तिथे योगीराज असल्याने उत्तर परदेशात शिवसेनेची डाळशिजणार नाही असे मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवंlNजी यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले की…
एस टी कामगारांचा संप कामगार न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला
मुंबई/ एस टी कामगारांचा संप हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे कारण संपकरी कामगार संघटनांनी सह आठवडे पूर्वी संपाची नोटीस दिलेली नव्हतीी. त्यामुळे हा संप बेकायदेशीर आहे असे न्यायालयाचे म्हणणे आहे तर दुसरीकडे आमचा हा संप नसून दुखवटा आहे असे एस टी कामगारांचे म्हणणे आहे त्यामुळे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला आमचा हा संप सुरूच राहील असे…
लवकरच पोलीस दलात सात हजार पदांसाठी भरती
मुंबई/ नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांसाठी एक खूश खबर आहे कारण लवकरच पोलीस दलात सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे तसेच 2019 मध्ये ज्या 5297 जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती त्यांनाही नियुक्त्या दिल्या जाणार आहेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही घोषणा केली आहे .त्यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील हजारो तरुणांचे पोलीस दलात जाण्याचे…
कुर्ला येथे एल बी एस मार्गाच्या रुंदीकरण करण्याचा मार्ग मोकळा २२ दुकानांवर पालिकेची कारवाई
मुंबई/ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनात घेतले तर ते पोलिसांच्या मदतीने मुंबईतील सर्व अतिक्रमणे हटवू शकतात पण काही भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय पक्षांचे पुढारी यांच्यामुळे अतिक्रमणे हटवण्याची मोहीम थांदावत असते .मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर कुणालाही काही करता येत नाही कुर्ला रावी दरम्यान एल बी एस मार्गाचे रस्ता रुंदीकरण या मार्गावरील दुकानांमध्ये रखडले होते या प्रकरणी दुकानदार न्यायालयात गेले…
त्या महिलेच्या जीवाला राहुल शेवाळे कडून धोका र
पुणे – ज्या महिलेशी खासदार राहुल शेवाळे यांचे संबंध असल्याची चर्चा सुरु आहे ती मुंबई पोलिसांच्या समोर यायला तयार आहे . पण तसे झाल्यास तिच्या जीविताला राहुल शेवाळे कडून धोका निर्माण होऊ शकतो असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोबरे यांनी केल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे . त्यांच्या या आरोपामुळे शेवाळेंच्या अडचणी आणखी वाढलेल्या आहेत…
युती सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पातून पार्टीफंडसाठी १०० कोटी मागितले होते – अजितदादांचा भाजपा वर गंभीर आरोप
मुंबई/गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्यावरुन भाजप उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेरत आलंय. आज त्याच अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळ्यावरुन पलटवार केला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता १९९९साली आली. मात्र त्याआधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केलाप्रकल्पाची किंमत २००कोटी रुपयेच असल्याच एका अधिकाऱ्याने कबुल केल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तर त्यावेळी भाजप…
