मुंबई/ नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांसाठी एक खूश खबर आहे कारण लवकरच पोलीस दलात सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे तसेच 2019 मध्ये ज्या 5297 जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती त्यांनाही नियुक्त्या दिल्या जाणार आहेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही घोषणा केली आहे .त्यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील हजारो तरुणांचे पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
Similar Posts
मोदींचा सोने तारण योजनेत राहुल गांधींची गुंतवणूक
नवी दिल्ली/राजकारणी किती दूर तोंडी असतात हे पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदींवर रोज उठून टीका करीत असतात त्यांच्या योजना किती फसव्या आहेत हे लोकांना सांगत असतात परंतु याच राहुल गांधी मोदींच्या एका गोल्ड योजनेत 15.. 27 लाखांची गुंतवणूक केलेली आहे अशी माहिती उघडकीस आलेली आहे राहुल गांधी यांनी वायदळ…
उपमुख्यमंत्री शिंदेंचा नामोनिशाण मिटवून टाकण्याचा गणेश नाईकांचा इशारा महायुतीतील तणाव वाढला
मुंबई/शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अलिकडेच महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडल्या. यात दोन्ही पक्षांना चांगले यश मिळाले. मात्र आता निवडणूक संपल्यानंतर गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. पक्षाने परवानगी दिली तर त्यांचे नामोनिशान मिटवून टाकेन…
कॉपीमुक्त परीक्षेसाठी कठोर उपाय योजना
मुंबई – दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाने आता खास आणि कठोर उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे या परीक्षा निश्चितपणे कॉपीमुक्त होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे बारावी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१मार्च २०२३ यादरम्यान होत आहे. दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या दरम्यान होणार आहेत. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, कॉपीमुक्त…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयऔरंगजेबाच्या कब्रिवरून महाराष्ट्रात राजकीय वादळ
मुंबई/ शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र आज कुठल्या दिशेने निघाला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात शांतपणे जगू इच्छिणारा माणूस विचारतोय कारण कारण मशिदींवरील भोगांच्या पाठोपाठ आता औरंगजेबाच्या कब्रीचा वाद उफाळून आला आहेदोन दिवसांपूर्वी एम आय एम चे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे औरंगाबाद येथे आले होते .यावेळी ते खुलताबाद येथे गेले आणि त्याने औरंगजेबाच्या कबरीवर…
निवडणुकीच्या कामातून पालिका सेवेतन परतलेल्या कामगारांचे वेतन रोखले
मुंबई : महानगरपालिकेतील हजारो कामगार – कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यार्थ तैनात करण्यात आले होते. मात्र, पालिकेचे ५८६ कर्मचारी अद्यापही पुन्हा सेवेत रुजू झालेले नाहीत. दरम्यान, पालिकेच्या ४६ कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. त्यामुळे अन्य कर्मचारी लवकर मूळ सेवेत परतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महा पालिकेच्या सुमारे ६५ हजार कामगार – कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यार्थ पाठविण्यात आले…
श्रीक्षेत्र पंढरपूर विकासासाठी परिपूर्ण आराखडा करावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई, दि. ६: श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकरी, भाविकांना मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी पंढरपुरचा सर्वांगिण विकासासाठी करण्यात येणाऱ्या आराखड्यात दर्शनरांग, मंदिर व परिसराचा विकास, घाट बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन या सर्व बाबींचा विचार करून परिपूर्ण आराखडा सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. पंढरपूर विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली…
