मुंबई/ नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांसाठी एक खूश खबर आहे कारण लवकरच पोलीस दलात सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे तसेच 2019 मध्ये ज्या 5297 जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती त्यांनाही नियुक्त्या दिल्या जाणार आहेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही घोषणा केली आहे .त्यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील हजारो तरुणांचे पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
Similar Posts
मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका – हिंदुजा मध्ये दाखल
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं आहे. सध्या ते आयसीयूमध्ये दाखल आहेतकाही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी…
दिल्लीत दिवसा ढवळ्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला!
नवी दिल्ली/राजधानी दिल्ली ही महिलांसाठी सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे. दिल्लीतील लक्ष्मीबाई कॉलेजजवळ एका विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला झाला आहे. रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर जखमी विद्यार्थिनीला दीपचंद बंधू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही विद्यार्थिनी लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असल्याची माहिती समोर आली आहे.समोर…
शालीनी सहकारी बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न- बँकेचे मोबाईल ऍप कार्यरत
मुंबई/ सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या शालीनी सहकारी बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली . या सभेला बँकेचे सर्व भागधारक उपस्थित होते यावेळी बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब देसाई यांनी बँकेचे मोबाईल ऍप काढून बँकेचे बहुसंख्य सभासद खातेदार याना एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली . या सेवेचा खातेदारांना चांगला लाभ घेता येईल असा विश्वास…
गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता दिन
संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते .चार वेद अठरा पुराणे ,व भगवदगीता ज्या महाभारतात आहेत्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वाना परिचित आहेत . आज आषाढ पौर्णिमा हा .महर्षी व्यासांचा जन्मदिन.आद्य गुरु महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून व्यास जयंती आपण व्यासपौर्णिमा किंवाअधिक रुढ झालेल्या शब्दात म्हणायचे तर गुरुपौर्णिमा म्हणून साजरी…
पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापे
मुंबई – मुंबई महापालिकेतील कामांत अनियमिततेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज मुंबई महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी व कार्यालयात ईडीने छापे टाकल्याचे समजते.महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग)ने विशेष लेखापरिक्षा अहवाल…
अहमदनगर रुग्णालय आगीच्या दुर्घटनेत मोठा खुलासा
अहमदनगर/ रुग्णालय प्रशासन सतर्क नसेल तर काय घडू शकते हे अहमदनगर रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे दिसून आले या रुग्णालयात आय सी यू विभागाला आग लागून ११जनचा मृत्यू झाला होता आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे एन या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुखांनी एक मोठा खुलासा केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की आम्ही सार्वजनिक…
