मुंबई/ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये जे ९ वॉर्ड वाढवण्यात आले आहेत त्यासाठी prbhag पुनर्रचना करण्यात आली आहे त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या मात्र १ ते १३ या कालावधीत केवळ ३५८ इतक्याच हरकती व सूचना आल्या होत्या मात्र शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला मुंबईकरांना जाग आली असून एकाच दिवशी ४५४ हरकती आणि सूचना चां अक्षरशः पाऊस पडला आहे यावर आता २ मार्चला निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे
Similar Posts
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यात ?
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता असून, या निवडणुका ४ टप्प्यात घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून ,महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष स्वबळावर लढणार, की युती आणि आघाडी करून लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकायची…
भाई जगताप यांची उचलबांगडी -मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्ष गायकवाड
मुंबई/ मुंबई महापालिकेची निवडणूक आता कधीही होऊ शकते या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे तर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने दलीत कार्ड खेळले आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसने मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दलित महिलेची नियुक्ती केली आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी करुंन त्यांच्या जागी वर्ष गायकवाड यांची नियुक्ती केली…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय100 कोटीच्या खंडणी प्रकरणाचा तपास राजीव कुमार करणार – ई डीच्या सिडी आणखी बळकट
मुंबई/ अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे .कारण अचानक तपास अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे . दरम्यान अनिल देशमुख यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता . त्यानंतर…
मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला रंग फासला मुंबईत संतापाची लाट!आरोपीला काही तासातच अटक
मुंबई/ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मा साहेब मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्क मधील पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.या घटनेनंतर राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंसह शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी पुतळ्याची पाहणी करून संताप व्यक्त केला.तसेच २४ तासात आरोपींना पकडण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा…
मुंबई – महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपले – रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत
मंगळवारी ठाणे , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग मधील शाळा कॉलेजने सुट्टीमुंबई- रविवारी मध्यरात्री पासून सुरूझालेल्या मुसळधार पावसाने मुंबई – महाराष्ट्राला झोडपून काढले रात्री १ ते सकाळी ७ या वेळेत ३०० मिमी पाऊस पडला त्यामुळे मुंबईच्या हिंदमाता, किंगसर्कल ,सायंन अंधेरी सबवे बोरिवली , मालाड , गोरेगाव या भागात गुढगाभर पाणी साट्ले त्यामुळे रस्ते वाहतूक आणि…
पत्रकारांसाठी पत्रकारांनीच एकजुटीने उभे राहिले पाहिजे, कोणीही मदतीला येणार नाही – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगणाऱ्या पत्रकाराने सरकारी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा आहे काय ? विनय खरे गेले, विजय साखळकर गेले, संजीवन ढेरे आजारी आहेत, अनेक पत्रकार स्वाभिमानाने जगतांना आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगत आहेत. प्रभाकर राणे, अनंत मोरे अशी अनेक उदाहरणे आहेत. अधिस्वीकृती पत्रिकेचे जाचक नियम दाखवून सुविधा नाकारण्यात येत…
