मुंबई/ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये जे ९ वॉर्ड वाढवण्यात आले आहेत त्यासाठी prbhag पुनर्रचना करण्यात आली आहे त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या मात्र १ ते १३ या कालावधीत केवळ ३५८ इतक्याच हरकती व सूचना आल्या होत्या मात्र शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला मुंबईकरांना जाग आली असून एकाच दिवशी ४५४ हरकती आणि सूचना चां अक्षरशः पाऊस पडला आहे यावर आता २ मार्चला निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे
Similar Posts
सलमान भाईजान पुन्हा माफिया बिष्णोईच्या रडारवर
मुंबई – बोललीवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी धमकी देणार्याने राखी सावंतच्या इ मेलवर हा धमकीचा मॅसेज टाकला होता . या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेतसलमान खान याला यापूर्वीही रवी बिष्णोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे . राखी सावंत हिच्या मेल आयडीवर पाठवलेल्या या…
जन गण मन”च्या अगोदर वंदे मातरम् बंधनकारककेंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली/देशभरात प्रत्येक सरकार कार्यक्रमात आता जन-गण-मन या राष्ट्रगीतापूर्वी, वंदे मातरम गायन बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येक अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या संपूर्ण सहा कडव्यांचं गायन किंवा वादन अनिवार्य करण्यात आलं आहे. याबद्दल गृह मंत्रालयानं 10 पानांचा सविस्तर आदेश जाहीर करून हे सर्व नियम स्पष्ट केले आहेत….
गुजरातचा जयजयकार करणाऱ्या शिंदेंची मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण
।मुंबई/गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन वाद सुरु होता. मात्र, ठाकरे बंधूंनी मोर्चाचं आयोजन केल्यानंतर तो निर्णय सरकारने मागे घेतला. मात्र, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात गुजरातचा जयजयकार केलाय. यावेळी त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’, असं म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’चा नारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया…
विधान परिषदेच्या पाच जागांची निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती याचा पत्ता कट ?
मुंबई/विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी भाजपाने आपले तीन उमेदवार घोषित केले आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती संदीप जोशी यांचा पत्ता कट झालेला आहेविधान परिषदेच्या पाच पैकी एका जागेसाठी मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि अत्यंत निकटवर्ती संदीप जोशी आग्रही होते त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केल्याचे समजते परंतु ऐनवेळी त्यांचा पत्ता…
जम्मू -काश्मीर मध्ये भाविकांच्या बसवरअतिरेकी हल्ला ! १० ठार ३३ जखमी
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या रेसाई जिल्ह्यात एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत 33 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यामुळे ही बस दरीत कोसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या बसवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर ही बस दरीत जाऊन कोसळली. बसमधील…
मंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारी पर्यंत न्यायालयाचा दिलासा
मुंबई/ पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे याना न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे .त्यांचे वकील ॲड मोहन टेकावडे यांनी न्यायालयात उत्कृष्ट युक्तिवाद करताना मदकिनी खडसे कशा प्रकारे ई डी ला तपासात सहकार्य करीत आहेत ते सांगितले आतापर्यंत श्रीमती खडसे या १५ वेळा ई डी कार्यालयात तपासासाठी…
