मुंबई/ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये जे ९ वॉर्ड वाढवण्यात आले आहेत त्यासाठी prbhag पुनर्रचना करण्यात आली आहे त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या मात्र १ ते १३ या कालावधीत केवळ ३५८ इतक्याच हरकती व सूचना आल्या होत्या मात्र शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला मुंबईकरांना जाग आली असून एकाच दिवशी ४५४ हरकती आणि सूचना चां अक्षरशः पाऊस पडला आहे यावर आता २ मार्चला निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे
Similar Posts
जरागे विरुद्ध भाजप नेते आक्रमक – आंदोलकांच्या शुक्रवारच्या मोर्चामुळे मुंबईत तणाव
मुंबई /मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ तारीखला मुंबईत धडकणाऱ्या जरांगेंच्या मराठी आंदोलकांविरुध आता भाजपा नेतेही आक्रमक झाले आहेत.फडणवीसांच्या आई बद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या जरांगेना जीभ हासडून हातात देण्याचा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.तर जरांगेना नक्षलवादी घोषित करा अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे.दुसरीकडे सदावर्ते यांनी जरागे विरुद्ध पोलिस महासंचालकांकडे तक्रार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराजेंना घेरण्याचा प्रयत्न
राज्यसभेच्या सह जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संभाजी राजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक संभाजी राजांवर सगळ्यांचाच राग आहे त्यांच्या मागे मोठ्या संख्येने मराठा समाज आहे आणि या मराठा समाजाने हिंदुत्वाच्या लढाईत कधीही सक्रिय होण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आपली ताकत हिंदुत्वासाठी लढणाऱ्या भुरट्या हिंदुत्ववाद्यांच्या मागे उभी केली नाही…
एन सी बी ची रेड भाजप कार्यकर्त्या मुळे वादाच्या भोवऱ्यात
मुंबई/ अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई वरून गोव्याला जाणाऱ्या ज्या क्रूझवार रेड टाकून शाहरुख खानच्या मुळासह ८ जणांना अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक केली होती ती रेड आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे कारण या आरोपींना पकडुन नेणाऱ्या एन सी बी पथकात चक्क एक खाजगी गुप्तहेर आणि एक भाजप कार्यकर्ता होता असा गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब…
मुंबईत बांगलादेशी किन्नर बाबू खान टोळीचा पर्दाफाश
मुंबई : मुंबईत बांगलादेशी किन्नर बाबू खान टोळीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. बाबू खानची टोळी अल्पवयीन मुलांचे अपहरण करायची, त्यांना किन्नरांसारखी वेशभूषा लावून देहव्यापार आणि भीक मागायला भाग पाडायची, असा गंभीर आरोप आहे.टोळीचा पार्श्वभूमीबाबू खान (ज्योतीमा उर्फ बाबू आयनल खान) हा ४४ वर्षीय बांगलादेशी नागरिक गेल्या ३० वर्षांपासून बनावट दस्तऐवज वापरून मुंबईत (गोवंडी-शिवाजीनगर) अवैध…
कोकणात २ दिवसात पावसाचा येलो अलर्ट
मुंबई : राज्यासह देशात सध्या वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून मान्सून आता कर्नाटककडे कार्गक्रमण करताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात कुठे ऊन तर कुठे पावसाचा खेळ सुरु आहे. कोकणासह मराठवाड्यात बऱ्याचशा भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील 48 तासांत उष्णतेची लाट येण्याचा…
दक्षिण सुपरस्टार थलपती विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी – ३८ ठार,११५ जखमी
चेन्नई/अभिनय क्षेत्र गाजवून राजकारणात प्रवेश केलेला तमिळ अभिनेता थलपथी विजय याच्या शनिवारी संध्याकाळी करूर येथे झालेल्या सभेत चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून ११५ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.विजयने तमिझगा वेत्री कळगम नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे. तामिळनाडूत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्याने जोरदार तयारी…
