मुंबई/ सांडपाण्याच्या द्वारे समुद्रात कचरा सोडल्या प्रकरणी हरित लवादाने मुंबई महानगर पालिकेला २८ कोटीचा दंड ठोठावला आहे मुंबईच्या नाल्यांमधून समुद्रात जे सांडपाणी तसेच मलनिःसारण केले जाते त्यातून मोठ्या प्रमाणावर कचरा समुद्रात सोडला जातो अशी तक्रार शक्ती नावाच्या एका सामाजिक संघटनेने हरित लवादाकडे केली होती यावर चौकशी होऊन लवादाने पालिकेला हा दंड ठोठावला आहे
Similar Posts
रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले करा-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांचे निर्देश
मुंबई, दि. 3 जानेवारी 2025 पु. ल. देशपांडे अकादमीच्या नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन नाट्य, सिनेमा कलावंत आणि प्रेक्षकांना रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेर पर्यंत खुले करु देता येईल या दृष्टीने कामाचे नियोजन करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज अधिका-यांना दिले. महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे अकादमीच्या नुतनीकरणाचे काम…
जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना आस्मान दाखवू- उद्धव ठाकरेंचा पलटवार
मुंबई/ सोमवारी मुंबई दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर कडाडून टीका करताना उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असे म्हटले होते त्यावर पलटवार करताना आम्हाला जमीन दाखविण्यासा आम्ही आस्मन दाखवू असा इशारा दिला आहेमुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता शिवसेना भाजपा मधील लढाई अधिक तीव्र होणार आहे कारण या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या…
इंडिया आघाडीत कॉंग्रेस एकाकी पडली ! दिल्लीत पराभव अटळ
नवी दिल्ली – इंडिया आघाडी मध्ये त कॉंग्रे एकाकी पडत चालली आहे. ममता,केजरीवाल , अखिलेश आणि आता उद्धव थाक्रही कॉंग्रेसवर नारज असल्याचे समजते. दिल्लीतील निवडणुकीत इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांचा आपला पाठिंबा असल्याने कॉंग्रेस उमेदवार पराभवाच्या छायेत आहेतदिल्लीत सत्ताधारी आपसमोर भाजप आणि काँग्रेसचे आव्हान आहे. तिरंगी लढतीचा फटका आपला बसण्याची शक्यता आहे. तर मतविभाजनाचा फायदा आपल्याला…
मुख्यमंत्र्यांचा राणेंना इशारा–जुने व्हायरस पुन्हा येत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा लागेल .
मुंबई /मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लागण्याची भाषा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून तसेच शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून राणेंना चांगलाच दणका दिला होता.मात्र शिवसेना आणि भाजपच्या राडेबाजी मध्ये मुख्यमंत्री गप्प होते पण काल एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राणेंचे नाव न घेता त्यांना इशारा दिलाय की जुने व्हायरस पुन्हा आले आहेत आणि त्यांचा साईड इफेक्ट सुधा जाणवू…
बोगस लॅबना राज्यकर्त्यांचा आश्रय-चुकीच्या निधनामुळे रुग्णांच्या जीवाला धोका
सांगली/ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणावर बोगस लॅब चालवल्या जात आहेत कराड,सांगली,परभणी आदी ठिकाणच्या बोगस लॅब वर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र या बोगस लॅब ना आता राज्याच्या पालकंत्र्यांनी च अभय देऊन कारवाई करू नका असे आदेश देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे त्यामुळे राज्यातील बोगस लॅब ना पाठीशी घालणारा जो कुणी पालकमंत्री…
मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाची नवी गाईड लाइन मतदान यंत्रावर लावणार उमेदवारांचे रंगीत फोटो
नवी दिल्ली /गेल्या काही दिवसांपासून देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानावर मत चोरीचा आरोप केला जातोय.त्यासाठी विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरुद्ध देशभर आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे आता निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत एक बदल केला आहे .त्यानुसार ईव्हीएम मशिनवर उमेदवारांचे रंगीत फोटो लावले जाणार आहेत तसेच अनुक्रमणिकेचे आकडेही मोठे असतील.याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा…
