मुंबई/ अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई वरून गोव्याला जाणाऱ्या ज्या क्रूझवार रेड टाकून शाहरुख खानच्या मुळासह ८ जणांना अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक केली होती ती रेड आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे कारण या आरोपींना पकडुन नेणाऱ्या एन सी बी पथकात चक्क एक खाजगी गुप्तहेर आणि एक भाजप कार्यकर्ता होता असा गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्याने मोठी खळबळ माजली आहे .मलिक यांनी त्या दोघांचे भाजप नेत्यांच्या सोबतचे फोटोही ट्विट केले आहेत दरम्यान मलिक यांचे आरोप अत्यंत हास्यास्पद आहेत असे एन सी बी ने म्हटले आहेत तर किरण गोसावी आणि भानुशाली हे एन सी बी च्या पथकासोबत कसे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून आता या प्रकरणावरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे राजकारण सुरू झाले आहे .
Similar Posts
राज्य सरकार पूरग्रस्तांना मदत जाहीर करणार केंद्राकडून 700 कोटींची मदत
दौर्याचे राजकारण सुरू मुंबई/ महाराष्ट्रातील पूरस्थिती अत्यंत गंभीर असल्याने केंद्र सरकारं महाराष्ट्राला 700 कोटींची मदत करणार आहे असे काल कृषिमंत्री नरेद्रसिंग तोमर यानी लोकसभेत सांगितले तर राज्य सरकार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांना मदत जाहीर करणार आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष या मदातिकडे लागले आहेमहाराष्ट्रातील पूरपरिस्थिती आता हळू हळू नियंत्रणात येत आहे कारण पावसाचा जोर काहीसा कमी…
महाराष्ट्र सरकारने सणांवरचे निर्बंध अखेर हटविले -गुढी पाडव्याच्या शोभायात्रा परवानगी
मुंबई/ कोरोणचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अखेर काल सरकारने सनांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे उद्या गुढी पाडवा दणक्यात साजरा होणार आहे शोभायात्रा काढण्यास परवानगी देण्यात आली आहे जनतेने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहेकोरोनामुळे सरकारने पॅन्डनिक ॲक्ट अन्वये सणांमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी काही निर्बंध घातले होते पण आता कॉरोणा जवळपास संपलेला आहे सगळे व्यापार…
शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवरगुन्हा दाखल करणार – देवेंद्र फडणवीस
मुंबई -: शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे, तर शेतकऱ्यांच्या सिबील स्कोरचा बाऊ करण्याऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.सरकारची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्र्यांनी सर्व…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबईकुर्ला येथे कंत्रादारांवर गोळीबार
मुंबई/ आजकाल व्यावसायिक वादातून हल्ले होण्याचे प्रकार मुंबईत वाढत चालले आहेत कुरल्यात अशाच एका घटनेत कामाचे टेंडर मागे घ्यावे यावरून एका कंत्राट दारावर दोन इस्मानी गोळीबार केला यात सुदैवाने तो बचावला असून या प्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेदहिसर येथे राहणारे सूरज प्रताप सिंग देवडा हे कंत्राटदार आहेत आणि त्यांची धरम कन्स्ट्रक्शन…
इकबाल सिंग चहल याना केंद्रात प्रमोशन
मुंबई/ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अत्यंत विश्वासातील अधिकारी अशी ओळख आलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांची आता केंद्रात सचिवपदी नियुक्ती होणार आहे कोविड काळात चहल यांनी केलेल्या कामाची संपूर्ण देशाने दाखल घेतली होती त्यामुळे त्यांना केंद्राच्या अपाईटमेंट कमिटीने केंद्रात सचिव पदी बढती दिली आहे एकूण 9 अधिकाऱ्यांचे देशभरातील राज्या मधून केंद्रात प्रमोशन झाले आहे…
१०० वी मनकी बात करताना पंतप्रधान भावुक
दिल्ली – २०१४ पासून सुरु केलेल्या पंतप्रधान मोदींच्या मन कि बातचा आज १०० वा एपिसोड होता. केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगाणे पहिली आणि एक्ली या मनकीबात साठी भाजपने ठीक ठिकाणी व्यवस्था केली होती अनेक ठिकाणी स्क्रीन लावल्या होत्या दरम्यान मन कि बात मधून जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान भावुक झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक…
