मुंबई/ अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई वरून गोव्याला जाणाऱ्या ज्या क्रूझवार रेड टाकून शाहरुख खानच्या मुळासह ८ जणांना अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक केली होती ती रेड आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे कारण या आरोपींना पकडुन नेणाऱ्या एन सी बी पथकात चक्क एक खाजगी गुप्तहेर आणि एक भाजप कार्यकर्ता होता असा गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्याने मोठी खळबळ माजली आहे .मलिक यांनी त्या दोघांचे भाजप नेत्यांच्या सोबतचे फोटोही ट्विट केले आहेत दरम्यान मलिक यांचे आरोप अत्यंत हास्यास्पद आहेत असे एन सी बी ने म्हटले आहेत तर किरण गोसावी आणि भानुशाली हे एन सी बी च्या पथकासोबत कसे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून आता या प्रकरणावरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे राजकारण सुरू झाले आहे .
Similar Posts
हिंदीच्या सक्ती बाबत मनसेचा सरकारला इशारा
मुंबई/शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सक्तीला मनसेने विरोध केला आहे. उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे. त्यासाठी आयएएस लॉबी कडून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्यासाठी दबाव आणला जात आहे. असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे .तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. असा इशाराही त्यांनी दिला आहे….
मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी केंद्र सरकारचा तीन टप्प्यांचा कृती आराखडा
खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रश्नाला केंद्र सरकारचे उत्तर नवी दिल्ली :युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या देशातील १२ ऐतिहासिक मराठा किल्ल्यांच्या संरक्षण, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारने तीन टप्प्यांचा सर्वसमावेशक ‘साईट मॅनेजमेंट प्लॅन’ तयार केल्याची माहिती केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेत दिली आहे. राज्यसभा सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव…
हैद्राबाद मधील दंगलखोरांवर कठोर कारवाई करणार/ गृहमंत्री
हैद्राबाद/ पैगंबरांच्या विषयी भाजपा आमदार टी राजा यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर जात्यांधनी हैद्राबाद मध्ये जो धुडगूस घातला त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे . चारमिनार भागातील सीसी टीव्ही फूटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत . त्यातून हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे . दरम्यान आता हे प्रकरण एन आय ए कडे देण्यात आले असून…
पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा सुरु
कन्याकुमारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ध्यानधारणा सुरू केली आहे. मोदी संध्याकाळी तामिळनाडूत आले. तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी मोदींनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे. ४५ तास ते याच अवस्थेत राहणार आहेत. या ४५ तासात ते अन्नाच्या कणालाही हात लावणार…
मुख्यंमत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शरद पवार सहकुटुंब
मुंबई –राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असुन, सर्वत्र मोठ्या आनंदात हा सण साजरा केला जातोय. सर्व सामान्यांसह राज्यातील राजकीय मंडळी, सिनेसृष्टीतील कलाकार आणि सर्वच क्षेत्रातील मंडळी गणेशोत्सव साजरा करत असल्याचे पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह कुटुंब वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी…
मुंबई महापालिकेतील 40 नगरसेवक फुटण्याच्या तयारीत ?
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे लोन आता महापालिका मध्येही पोचले आहे 14 महापालिकांची मुदत भलेही संपलेली असली तरी या महापालिकांमध्ये गेली 5 वर्ष सक्रिय असलेले जवळपास 400 नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला असून त्यात मुंबईतील 40 नगरसेवकांचा समावेश आहे याचा अर्थ हे 40 माजी नगरसेवक शिवसेनेतून फुटणार असल्याचे समजतेएकनाथ शिंदेंच्या बंडाचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये…
