मुंबई- पगारवाढ आणि राज्य सरकारच्या सेवेत एस टी चे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगारांनी जो संप पुकारला आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच असल्याने आता राज्य सरकार संपकरी एस टी कामगारांवर कठोर कारवाईची तयारी करीत आहे याच दरम्यान काल माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून एस टी कामगारांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका .अन्यथा तसे झाल्यास त्यांच्या असंतोषाचा भडका उढेल आणि प्रकरण अधिकच चिघळत जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रात दिला आहे .त्यामुळे आता ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Similar Posts
केंद्राच्या अध्यादेश विरूद्ध आम् आदमी पक्षाची आरपारची लढाई
दिल्ली/ तब्बल 12 वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी ज्या दिल्लीच्या रामलीला मैदान वरून भ्रष्टाचार विरूद्ध आंदोलन छेडले होते त्याच रामलीला मैदानावरून आज आम् आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारच्या अन्यायकारक अध्यादेशाच्या विरूद्ध आरपारची लढाई सुरू केली आहे केंद्राच्या अध्यादेशाला संसदेत विरोध करण्यासाठी केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षाचा नेत्यांची भेट घेतली तसेच आज दिल्लीत एक…
‘गुलाबी कर’ नष्ट करण्यासाठी संवेदनशीलता, जागरूकता आवश्यक !
(प्रा. नंदकुमार काकिर्डे )* भारतासह जगभरात मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्यात आला. सर्वत्र विविध कार्यक्रम, सत्कार, व्याख्याने यांची रेलचेल आढळली. महिलांना सन्मानाची, समानतेची वागणूक देण्याबद्दलच्या आणाभाका,शपथा, निर्धार जाहीर करण्यात आले. मात्र त्याचवेळी महिलांवर आर्थिक अन्याय करणाऱ्या ‘गुलाबी करा’ बद्दल मात्र कोणी चकार शब्द काढलेला दिसला नाही. हा गुलाबी कर नष्ट करण्यासाठी सर्व पातळ्यांवर…
मुंबईत महाविकास आघाडीचाच बोलबाला
मुंबई/लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील सहा जागांपैकी महाविकास आघाडीच्या तर महायुतीने दोन जागा जिंकल्या त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडीचा बोलबाला आहे बहुचर्चित दक्षिण मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला आणि अरविंद सावंत सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले तर दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी शिंदे गटाचे…
शेअर मार्केट ट्रेडिंग फ्रॉड प्रकरणात चौघांना अटक
मुंबई : ऑनलाईन जुगार, डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटिंग असे एक ना अनेक प्रलोभने दाखवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. गेल्या काही वर्षात सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली असून आर्थिक फसवणूक केल्याचे बहुतांश गुन्हे आहेत. आता, पुन्हा एकदा ऑनलाईन शेअर मार्केटच्या माध्यमातून जादा नफा देण्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ४ जणांना बंगरूळू…
दिशा सालियन प्रकरणाची – एस आय टी चौकशी होणार
नागपूर -सुशांतसिंग राजपूत याची सेक्रेटरी दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या चौकशीवरून आज विधानसभेत सत्ताधार्यांनी हंगामा केला .अखेर या प्रकरणाची एसआय टी मार्फत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनात आज जी काही गरमागरमी पाहण्यास मिळाली ती दिशा सालियनच्या प्रकरणावरून. दिशा सालियनचा मृत्यू हा सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू आधी काही दिवस झाला होता. दिशा…
उसाटणे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पा संदर्भात महापालिका आयुक्त, पोलिस उपायुक्त, आमदार व ग्रामस्थ यांची बैठक संपन्न .
उल्हासनगर / प्रतिनिधी : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात असलेल्या उसाटणे गावात ३० एकर जागेवर डंपिंग ग्राउंडला शासनाने मंजुरी दिली असुन निसर्गाने आणि वन्यसृष्टीने नटलेल्या मलंगगड परिसराला धोका निर्माण झाला आहे. या डंपिंग ग्राउंड शेजारी गुरुकुपा विद्या मंदिर ही शाळा असून या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .तसेच सभोवताली लोकवस्ती व आदिवासी वाडी असल्यानेही जागा…
