मुंबई- पगारवाढ आणि राज्य सरकारच्या सेवेत एस टी चे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगारांनी जो संप पुकारला आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच असल्याने आता राज्य सरकार संपकरी एस टी कामगारांवर कठोर कारवाईची तयारी करीत आहे याच दरम्यान काल माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून एस टी कामगारांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका .अन्यथा तसे झाल्यास त्यांच्या असंतोषाचा भडका उढेल आणि प्रकरण अधिकच चिघळत जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रात दिला आहे .त्यामुळे आता ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Similar Posts
निर्मलाताईंचा दिलासादायक अर्थसंकल्प
दिल्ली – याच वर्षी होणाऱ्या ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भाजप सरकारने फारशी करवाढ नसलेला दिलासादायक अर्थसंकल्प सादर केला आहे. आयकराची उत्पन्न मर्यादा ७ लाखांपर्यंत केल्याने नोकरारवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच टॅक्स स्लॅबमधे निर्मलाताईंनी मोठा बदल केलेला नाही कोणतीही कर वजावटीच्या सवलतीशिवाय असलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न…
निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पैशाचा पाऊस
नाशिक- महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात आदर्श आचरसंहिता लागू झाली आहे. मात्र, असं असताना राज्यात अनेक ठिकाणी पैशांचा धुमाकूळ सुरु आहे. आत्तापर्यंत पुणे आणि मुंबईत दोन ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पैशांच्या बॅगा जप्त केल्या होत्या. आता नाशकातही मोठं घबाड सापडलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दोन ठिकाणी सापडले लाखो रुपये पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत….
अर्थकारणाचे काँक्रीट पूर्ण न झाल्याने आपल्याच बालेकिल्ल्यात १४ रस्त्यांच्या कामात स्थायी समितीचा स्पीड ब्रेकर
मुंबई/ पैशापुढे नीतिमत्ता,निष्ठा आणि कधी कधी पक्षाचाही काही लोक विचार करीत नाहीत म्हणूनच तर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने जी दक्षिण आणि एफ दक्षिण विभागातील १४ रस्त्यांचे २७ कोटींचे प्रस्ताव अडवून ठेवले आहेत.भाजपने हे प्रकरण उघडकीस आणताना शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.विशेष म्हणजे ज्या भागातील रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव अडवलेत त्यात लालबाग, परळ,काळाचौकी, लोअर परळ यासारखे शिवसेनेचे बालेकिल्ले…
नीट परीक्षेचे लातूर कनेक्शन उघडकीसनांदेड मधून २ शिक्षकांना अटक
लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात दिवसागणिक नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच आज होणारी नीट पीजी परीक्षापुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयानं घेतला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात बिहार कनेक्शननंतर आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांना नांदेड एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत…
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्याने शेतकऱ्यांचा जल्लोष
दिल्ली/ ग्रामीण भागाचे बरेचसे अर्थकारण ज्यावर अवलंबून होते आणि जो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला होता त्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीला अखेर सर्वोच्च न्यायालयाने उठवली.त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीचा धुरळा पुन्हा्हा उधळणार असून या निर्णयाचे शेतकऱ्यांनी पेढे वाटून आणि ढोल ताशे वाजवून स्वागत केले आहेे.बैलगाडा शर्यती बैलांना चटके दिले जातात,त्यांच्यावर अत्याचार केले जातात असा आरोप करून प्राणी मित्रांनी…
विसर्जनाच्या कार्यात कंत्राटदाराकडून जीवरक्षकांच्या ताफ्याचे आर्थिक शोषण ? –
जी – जीर्थ सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आणि सहायक अभिंयता इरफान काझी आपल्या जबाबदारीतून पळ काढू शकतील काय ? –मुंबई – पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार इतरवेळी वेगवेगळ्या कामात मुंबईकरणा कसं चुना लवित असतात ते सर्वांना ठाऊक आहे पण गणेश विसर्जनासही चौपाट्यांवर जे जीवरक्षक ठेवले जातात त्यातील काहींना व्यवस्थित पोहतही येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली…
