मुंबई- पगारवाढ आणि राज्य सरकारच्या सेवेत एस टी चे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगारांनी जो संप पुकारला आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच असल्याने आता राज्य सरकार संपकरी एस टी कामगारांवर कठोर कारवाईची तयारी करीत आहे याच दरम्यान काल माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून एस टी कामगारांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका .अन्यथा तसे झाल्यास त्यांच्या असंतोषाचा भडका उढेल आणि प्रकरण अधिकच चिघळत जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रात दिला आहे .त्यामुळे आता ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Similar Posts
मुंबई श्री चे पीळदार युद्ध ७ मार्चला -मुंबई शरीरसौष्ठव क्षेत्रातील २५० पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग
मुंबई, (क्री.प्र.)- मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या मुंबई श्री २०२५ या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा धमाका येत्या ७ मार्चला अंधेरी पश्चिमेला सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबसमोरील लोखंडवाला गार्डन येथे होणार आहे. या स्पर्धेला जे राय फिटनेसचे पाठबळ लाभले आहे. या पीळदार थराराला यंदाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखाच दर्जा आणि विजेत्यांना मान-सन्मान दिला जाणार असल्याचे बृहन्मुंबई आणि उपनगर शरीरसौष्ठव…
दिशा सालियन आत्महत्येच्या चौकशी साठी एसआयटी – आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन मृत्यूप्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाबाबत घोषणा केली जाऊ शकते. याप्रकरणात भाजपचे नेते पूर्वीपासूनच आदित्य ठाकरे आणि त्यांच्या काही निकटवर्तीयांवर आरोप करत आले आहेत. नारायण…
जरागे विरुद्ध भाजप नेते आक्रमक – आंदोलकांच्या शुक्रवारच्या मोर्चामुळे मुंबईत तणाव
मुंबई /मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ तारीखला मुंबईत धडकणाऱ्या जरांगेंच्या मराठी आंदोलकांविरुध आता भाजपा नेतेही आक्रमक झाले आहेत.फडणवीसांच्या आई बद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या जरांगेना जीभ हासडून हातात देण्याचा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.तर जरांगेना नक्षलवादी घोषित करा अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे.दुसरीकडे सदावर्ते यांनी जरागे विरुद्ध पोलिस महासंचालकांकडे तक्रार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल…
भारताच्या उदारमतवादी धोरणाचा फायदा घेऊ नका – जमत नसेल तर पाकिस्तानात जा ! मुस्लिम रेफ्यूजीला मुंबई उच्चं न्यायालयाने खडे बोल सुनावले
मुंबई : भारताच्या उदारमतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका, जमत नसेल तर पाकिस्तानात किंवा आखाती देशात जा असे खडे बोल हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावले आहेत. पुण्यातील एका रेफ्युजीच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हे खडे बोल सुनावले आहेत. साल 2०१४-१५ दरम्यान सुरू असलेल्या येमेन युद्धादरम्यान तेथील अनेक नागरिक देश सोडून अन्य देशात गेले. याच दरम्यान बहिणीच्या कर्करोगावरील उपचारासाठी…
कोरोना गेल्याने देशभर होळीचा होळीचा उत्साह शिगेला मुंबईत धम्माल
कलरफुल रंगपंचमीमुंबई/ करोना मुळे गेली दोन वर्ष देशातील जनतेला कोणताही सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता आला नाही मात्र यंदा करोना गेल्याने देशभर मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली .मुंबईमध्ये तर होळी आणि रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोचला होता त्यामुळे यंदा खऱ्या अर्थाने मुंबईत कलरफुल रंगपंचमी साजरी करण्यात आली .शासनाने यावेळी होळी बाबत काही नियमावली केली…
अँटॉप हील येथील बेकायदा चिकन शॉपवर पालिकेची कारवाई
मुंबई/ अँटोप हील च्या कोकरी आगार परिसरात काल पालिकेच्या विशेष पथकाने बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या सहा चिकन शोपवार कारवाई केली यावेळी दुकानातल्या एका कामगाराने पालिका अधिकाऱ्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस घटनास्थळी येताच त्याने पळ काढलाअँटॉप हिल आगर भागात बेकायदेशीर चिकन शोप चालवली जात असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती सादर माहिती मिळताच पालिकेचे विशेष पथक…
