मुंबई- पगारवाढ आणि राज्य सरकारच्या सेवेत एस टी चे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगारांनी जो संप पुकारला आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच असल्याने आता राज्य सरकार संपकरी एस टी कामगारांवर कठोर कारवाईची तयारी करीत आहे याच दरम्यान काल माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून एस टी कामगारांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका .अन्यथा तसे झाल्यास त्यांच्या असंतोषाचा भडका उढेल आणि प्रकरण अधिकच चिघळत जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रात दिला आहे .त्यामुळे आता ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Similar Posts
विवेकी कीर्तनकार – घडविण्याची धडपड!
पाचवीच्या दिवशी आजी ह.भ.प. तुळसाबाई हिने गळ्यात तुळशीची माळ घातली. लहानपणी मुलांना खेळणी दिली जाते. मी बसायला लागलो तेव्हा आजीनेच छोटा टाळ गळ्यात अडकवला. बोबडे बोल येऊ लागले. आजीने पहिला शब्द “विठ्ठल विठ्ठल ” बोलायला शिकवला. गावातील पारावर चालणारे कीर्तन, भजन, हरिपाठ लहानपणीच आजीच्या मांडीवर ऐकले. वाचायला यायला लागले तेव्हा पहिला ग्रंथ हातात पडला हरिपाठ,…
राष्ट्रवादीच्या दोन गटांची निवडणूक आयोगाच्या दरबारात कायदेशीर लढाई सुरु
नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? या मुद्द्यावरुन महत्त्वाची सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हावरची आजही पहिली सुनावणी होती. या सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर पडले….
हुबळीचे प्रकरण पेटले – महिला आयोगाची सरकारला नोटीस
हुबळी/कर्नाटकच्या हुबळी मधील नेहा हिरेमठ प्रकरण पेटले आहे.राज्य महिला आयोगाने पीडित कुटुंबाची भेट घेऊन राज्य सरकारला नोटीस बजावली आहे तसेच या प्रकरणामुळे संपूर्ण कर्नाटकात तणाव आहेकर्नाटकातील हुबळी चे काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची एमबीए मध्ये शिकणारी कन्या नेहा हिच्यावर फय्याज नावाचा तरुण एकतर्फी प्रेम करीत असे पण ती त्याला भाव देत नव्हती त्याच रागातून त्याने…
शिवशाहीचे वारसदार
शिवप्रभुचा हा महारष्ट्र लढवय्या शूरवीरांचां म्हणून ओळखला जातो इथे गवतालाही भाले फूटतात अशी या मराठी मातीची ओळख आहे . मोडेल पण वाकणार नाही असा स्वाभिमानी मराठी माणूस या महाराष्ट्रात रहातो आणि याच स्वाभिमानी लढवय्या मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला अशी इतिहासात नोंद आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि…
वानखेडे यांची बदली की निलंबन?
मुंबई/ एन सी बी चे वादग्रस्त विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर के पी गोसविचा बॉडी गार्ड साहिल याने ८ कोटींच्या खंडणीचा आरोप केला आहे तसेच पंच असलेल्या सहीलच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या त्यामुळे काल एन सी बी च्या महासंचालकांनी दिल्लीत समीरची चौकशी केली . त्यातच या संपूर्ण प्रकरणात नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून एस आय…
शामसुंदर महाराज सोन्नर यांनामानवाधिकार पुरस्कार
पुणे – मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून मानवाधिकार पुरस्कार या वर्षी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर झाला आहे. मंगळवार, 10 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी दिली.मानवी मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित…
