मुंबई/ एन सी बी चे वादग्रस्त विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर के पी गोसविचा बॉडी गार्ड साहिल याने ८ कोटींच्या खंडणीचा आरोप केला आहे तसेच पंच असलेल्या सहीलच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या त्यामुळे काल एन सी बी च्या महासंचालकांनी दिल्लीत समीरची चौकशी केली . त्यातच या संपूर्ण प्रकरणात नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून एस आय टी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे . तर या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरे हे सुधा एन सी बी आणि समीर वानखेडे वर नाराज असून या प्रकरणी ते पंतप्रधन मोदींना पात्र लिहंनार आहेत त्यामुळे वानखेडे यांची बदली किंवा निलंबन अटळ आहे .
Similar Posts
भास्कर जाधव व राणे समर्थकां मध्ये राडा – त्याला सोडणार नाही – निलेश राणेंचा इशारा
चिपळूण – शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना आव्हान देत गुहागर मध्ये सभेसाठी निघाळले राणेंचे पुत्र निलेश राणे यांचे समर्थक व भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज जोरदार राडा झाला दोन्हीकडून दगडफेक झाली . त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलादरम्यान भास्कर जाधव यांनी आमच्या शेपटावर पाय ठेवला आहे. मी या जन्मात ही गोष्ट विसरणार नाही. मी आता…
पियुश गोयल यांच्या प्रचारात गोपाळ शेट्टी यांचा गौरव ; मावळते खासदार गहिवरले
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबईचे उमेदवार आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुश गोयल यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम कदम यांनी मावळते खासदार गोपाळ शेट्टी यांचा गौरव केला तेंव्हा ते अतीशय गहिवरले आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. जेंव्हा केंव्हा गोपाळ शेट्टी यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यात येईल तेंव्हा…
काळू बाई सह सर्व यात्रा रद्द
सातारा/ सध्या देशात कोरॉनाच्य तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून त्याचा प्रमुख हॉट स्पॉट महाराष्ट्र ठरतोय कारण महाराष्ट्रात दिवसाला ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आज पासून राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत त्यात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी चां समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील काळूबाई ची यात्रा यंदा रद्द करण्यात…
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी ४,१६५ अर्जांची विक्री निवडणूक रंगतदार होणार
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५/२६ साठी, मंगळवार २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्रे (उमेदवारी अर्ज) वितरणास जोमाने सुरुवात झाली. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची उत्सुकता पहिल्याच दिवशी दिसून आली असून, मुंबईतील २३निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण ४ हजार १६५अर्ज नेण्यात आले आहेत. मात्र, पहिल्या दिवशी एकही अर्ज अधिकृतपणे दाखल झाला नाही.निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, उमेदवारांना ३० डिसेंबर २०२५ पर्यंत…
राजकीय बॉम्ब हल्ल्यात फडणवीसांचा बार फुसका- उद्या मलिक हायड्रोजन बॉम्ब टाकणार
मुंबई / महाराष्ट्रात एकीकडे अतिवृष्टी मुले बरबाद झालेला शेतकरी मदतीसाठी सरकारकडे डोळे लावून बसला आहे तर दुसरीकडे सरकार आणि विरोधी पक्षात बॉम्ब वार सुरू आहे आज फडणवीसांनी मलिक आणि अंडरवर्ल्डचा संबंधाबाबत धमाका केला मात्र तो फुसका असल्याचे सांगून आपण बुधवारी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे मलिक यांनी जाहीर केले आहे .काल फडणवीस यांनी मालिकांवर बॉम्ब टाकताना…
महाविकास आघाडीच्या सभेत पुन्हा-उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला बोल
नागपूर – महाविकास आघाडीच्या आजच्या व्जर्मूथ सभेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राज्यातलं शिंदे भाजप सरकारवर जोरदार हल्ला बोल केला तसेच मोदींवरही कठोर शब्दात टीका केलीमहाविकास आघाडीची आजची दुसरी सभा आहे, त्यानंतर आज महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये होत आहे. मला जुने दिवस आठवले. तेव्हा एकत्र नव्हतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना समारोसमोर होते. आम्ही त्यावेळी कर्जमुक्त करुन…
