मुंबई/ एन सी बी चे वादग्रस्त विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर के पी गोसविचा बॉडी गार्ड साहिल याने ८ कोटींच्या खंडणीचा आरोप केला आहे तसेच पंच असलेल्या सहीलच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या त्यामुळे काल एन सी बी च्या महासंचालकांनी दिल्लीत समीरची चौकशी केली . त्यातच या संपूर्ण प्रकरणात नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून एस आय टी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे . तर या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरे हे सुधा एन सी बी आणि समीर वानखेडे वर नाराज असून या प्रकरणी ते पंतप्रधन मोदींना पात्र लिहंनार आहेत त्यामुळे वानखेडे यांची बदली किंवा निलंबन अटळ आहे .
Similar Posts
जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर – ठाण्याच्या रस्त्यावर मोठा उद्रेक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर ठाण्यात आव्हाड दाखल होताच त्यांच्या समर्थकांनी पूर्व दृतगती महामार्गावर विवियाना मॉलसमोर या हल्ल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको केला. त्यामुळे घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाली होती. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर…
आयपीसी, सीआरपीसी कायद्यामध्ये बदल ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशी
नवी दिल्ली/गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने जुन्या ब्रिटिश कालीन कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आयपीसी आणि सीआरपीसी मध्ये बदल करणारे एक नवे विधेयक क्रिमिनल प्रोसिजर कोड अमएडमएट बील 2023 केंद्र सरकार याच अधिवेशनात आणणार आहे. त्यानुसार भारतीय दंड संहिता १९६० ची जागा भारतीय न्याय संहिता 2023 घेईल . जी तीन विधेयक यांनी जाणार…
सोमय्या यांना भाव देऊ नका राष्ट्रवादी नेतृत्वाचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई – राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एका पाठोपाठ एक घोटाळे उघडकीस आरणारे किरीट सोमय्या गुरुवारी अहमद नगर जिल्ह्याच्या पारणेर मध्ये येत आहेत तेथे ते पारणेर सहकारी साखर कारखान्याच्या विकत झालेला गैरव्यवहार उघडकीस आणणार आहेत त्यामुळे तिथे त्यांना राष्टवादी कर्यकर्ते विरोध करतील असे सुरवातीला बोलले जात होते .मात्र किरीट सोमय्या यांना जास्त भाव देऊ नका असे आदेश पक्ष…
मी अपघाताने राजकारणात आलो – राज ठाकरे
मुंबई – सध्या जे राजकारण सुरु आहे त्याचा मला वीट आला आहे. माझी राजकारणात येण्याची इच्छा नव्हती पण मी अपघाताने राजकारणात आलो अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना व्यक्त केलीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर मोठं भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थिती खूप गलिच्छ झाली…
ध्वनिप्रदूषण
मशिदींवरील भोंग्यांच मुद्दा सामाजिक की राजकीय हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे पण या मुळे ध्वनी प्रदूषणाचां मुद्दा ऐरणीवर आलाय.आणि सरकारवर या मुद्द्यांबाबत धोरण ठरवण्याची वेळ आली आहे.राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्याना विरोध तर केला पण त्यांचा हा विरोध कधीतरी बुंमरेंग होईल असे कुणालाही वाटले नव्हते कारण आता सगळ्याच धार्मिक स्थळांवर लावलेले भोंगे हटवण्याची पाळी आली…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईवाहतुकीचे नवे वाहन चालकांचा खिसा कापणारे-दंडाची रक्कम वाढवल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांचा फायदा
मुंबई/ वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी परिवहन खात्याकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते पण ती मर्यादित स्वरूपाची आणि वाहन चालकांना परवडणारी असायला हवी.पण आत जो काही दंड आकारला जाणार आहे तो पूर्वी पेक्षा आठ ते दहा पट अधिक आहे.पूर्वी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास २०० रुपये दंड आकारला जायचा आता पहिल्या वेळेस वाहतुकीचा नियम मोडल्यास५०० रुपये…
