मुंबई/ एन सी बी चे वादग्रस्त विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर के पी गोसविचा बॉडी गार्ड साहिल याने ८ कोटींच्या खंडणीचा आरोप केला आहे तसेच पंच असलेल्या सहीलच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या त्यामुळे काल एन सी बी च्या महासंचालकांनी दिल्लीत समीरची चौकशी केली . त्यातच या संपूर्ण प्रकरणात नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून एस आय टी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे . तर या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरे हे सुधा एन सी बी आणि समीर वानखेडे वर नाराज असून या प्रकरणी ते पंतप्रधन मोदींना पात्र लिहंनार आहेत त्यामुळे वानखेडे यांची बदली किंवा निलंबन अटळ आहे .
Similar Posts
हिंदुत्वाची लढाई तीव्र राज ठाकरे अयोध्येला जाणार
मुंबई/ सेना भाजप मध्ये सुरू झालेल्या हिंदुत्वाचा लढाईत आता मनसेने उडी घेतलेली असल्याने ही लढाई आता अधिक तीव्र होणार आहे.तर हिंदूंना आता तयारीत रहा अशी साद घालून राज ठाकरे येत्या 5 तारखेला अयोध्येला जायला निघालेले आहेत त्यामुळे वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहेमनसेने मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 तारखेपर्यंत चां altumetam दिला आहे टी तारखेला भोंगे उतरवले…
आषाढी एकादशी निमित्त-खेळ मांडियेला
महाराष्ट्रीयन समाज मनावर संत विचारांचा खोलवर परिणाम झालेला आहे. संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा,परंपरा इतकेच नव्हे सामाजिक चळवळीमध्येही पहायला मिळते. आणखी स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर महाराष्ट्रीयन समाज मनाची मशागत समताधिष्टित संतविचाराने केली. म्हणूनच इथे सामाजिक बदलांच्या चळवळी उभ्या राहिल्या आणि त्यांनी समृद्ध महाराष्ट्र उभा केला. या संत विचारांचा जागर आपण करणार आहोत.मध्ययुगीन प्रबोधन…
एकत्र होण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत
मनसे शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्यात संकेतमुंबई/गेल्या अनेक दिवासंपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का? असा प्रश्न केला जात आहे. या युतीसाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली केल्या जात आहेत. त्यामुळेच शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्यात मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीची घोषणा होणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. या…
मुंब्र्यात भीषण रेल्वे अपघात लोकल ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू
ठाणे/ प्रवाशांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अप आणि डाऊन मार्गावरील दोन ट्रेन एकमेकांच्या अगदी जवळून गेल्याने दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांना धक्का लागून १३प्रवासी खाली पडले त्यात ५ जणांचा मृत्यू झाला तर ८ जखमी आहेत.या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने लोकल ट्रेनना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासना विरुद्ध मंगळवारी मनसेचा मोर्चामुंब्रा रेल्वे…
पंडित नेहरू आरक्षण विरोधी होते – शशी थरूर
नवी दिल्ली/काँग्रेसचे नेते तथा प्रसिद्ध लेखक शशी थरूर यांचे आवर लिव्हिंग कॉन्स्ट्युटसन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने शशी थरूर आणि माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यात संवाद झाला. दरम्यान, याच कार्यक्रमावेळी थरूर यांनी मोठं विधान केलं आहे. आरक्षणावर बोलताना भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते, असे विधान…
बॉलिवूडचे ही मॅन धर्मेंद्र यांचे निधन! – राष्ट्रपती पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांकडून श्रद्धांजली
मुंबई/बॉलिवूडचे ही-मॅन, प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं आज सकाळी ९.३०च्या सुमारास निधन झालं आहे. वयाच्या८९ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना दोन आठवड्यापूर्वी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. प्रकृतीत फरक पडल्याने त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. पण आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला….
