मुंबई/ संप करून लोकांना सणासुदीच्या काळात वेठीस धरू नका तुमच्या मागण्या सोडवण्या बाबत आम्ही सरकारला निर्देश देऊ असे मुंबई उच्च न्यायालयाने आश्वासन देऊनही एस टी कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आम्हाला जेल मध्ये टाकले तरी आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार व्यक्त करून काल एस टी कामगारांनी न्यायालयाचे निर्देश सुधा धुडकावले त्यामुळे आता सोमवारच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण न्यायालय आणि सरकार दोघांचीही भमिका ठाम आहे एस ती कामगारांचे राज्य सरकारी सेवेत विलीन करा या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्यांसाठी एस्टी कामगार सध्या संपावर गेले आहेत .
Similar Posts
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास न्यायालयाची परवानगी- शिवसेनेने मैदान मारले
मुंबई/ शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या प्रकरणी नकली शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळली आहे .तसेच शिवसेनेला परवानगी नाकारणाऱ्या मुंबई महापालिकेची न्यायालयाने चांगलीच खरडपट्टी काढली दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात असली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला तर या निर्णयाच्या विरोधात नकली शिवसेना…
रेल्वेच्या हद्दीतील झोपडपट्ट्या बाबत सर्वोच्च न्यायालयाचे कडाक ताशेरे
दिल्ली/ रेल्वेच्या हद्दीतील वाढत्या झोपडपट्ट्या आणि अतिक्रमण याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांमधील महापालिका वर काडक ताशेरे ओढले आहेतगुजरात,हरयाणा आणि पंजाब मधील तीन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंड पीठाने रेल्वेची सुधा कडकं शब्दात कानउघाडणी केली शहरात आणि खास करून रेल्वेच्या हद्दीत बेकायदेशीर झोपडपट्ट्या तयार होतातच कशा स्थानिक प्रशासन काय करीत असते…
औरंगजेबाची तारीफ भोवली – अबू आझमी विधानसभा अधिवेशन पर्यंत निलंबित
मुंबई/महाराष्ट्राचा शत्रू असलेल्या औरंगजेबाची तारीख करणे सपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांना आता चांगलेच भारी पडले संपूर्ण महाराष्ट्र जोडे मारत असताना विधानसभेनेही अबू आजमी याच्या निलंबणाचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे मात्र आपल्यावर हा अन्याय आहे असे म्हणत थयथयाट करायला सुरुवात केली आहे औरंगजेब हा उत्तम…
पत्नी व २ मुलांची हत्या करून डॉक्टरची आत्महत्या
पुणे, -: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डॉक्टरने आपल्या पत्नीचा खून करुन दोन मुलींना विहिरीत टाकून स्वतःसह संपूर्ण कुटुंबच संपवलं आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथे ही हृदय हेलवणारी घटना घडली आहे. अंगावर शहरे आणणाऱ्या या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हाच हादरून गेला आहे.डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय…
बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन येत्या 11 ऑगस्टपासून न्यू जर्सीत
मुंबई : जगभरातील मराठी बांधव ज्या अधिवेशनाची आतुरतेने वाट पाहतात ते मराठी मनाला जोडणारे बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर अटलांटिक शहर न्यू जर्सी येथे 11 ते 14 ऑगस्टदरम्यान आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दर दोन वर्षांनी होणारे हे अधिवेशन कोरोनामुळे गेल्या वर्षी…
सलग १२ महिने होणार मिठी नदीची स्वच्छता
: मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणारी मात्र वाढत्या नागरीकणामुळे कचऱ्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मिठी नदीला मोकळा श्वास घेता येणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महापालिका यांच्या आजवरच्या अथक प्रयत्नानंतर मिठी नदीची स्वच्छता करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय समूहाने पसंती दर्शविली होती. याच पार्श्वभूमीवर फिनलंड येथील एका मोठ्या उद्योग समूहाने ६ लाख युरोचा निधी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी…
