मुंबई/ संप करून लोकांना सणासुदीच्या काळात वेठीस धरू नका तुमच्या मागण्या सोडवण्या बाबत आम्ही सरकारला निर्देश देऊ असे मुंबई उच्च न्यायालयाने आश्वासन देऊनही एस टी कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आम्हाला जेल मध्ये टाकले तरी आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार व्यक्त करून काल एस टी कामगारांनी न्यायालयाचे निर्देश सुधा धुडकावले त्यामुळे आता सोमवारच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण न्यायालय आणि सरकार दोघांचीही भमिका ठाम आहे एस ती कामगारांचे राज्य सरकारी सेवेत विलीन करा या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्यांसाठी एस्टी कामगार सध्या संपावर गेले आहेत .
Similar Posts
पुणे येथील हौसिंग प्रश्नासंदर्भात अधिवेशनात सरकार सोबत बैठक घेणार-
*आ. प्रविण दरेकरांचे संयुक्त मेळाव्यात आश्वासन पुणे- पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने वकील, सोसायटी/अपार्टमेंटचे चेअरमन, सेक्रेटरी, पदाधिकारी आणि सभासदांचा संयुक्त मेळावा नुकताच केसरीवाडा येथील लोकमान्य सभागृह येथे पार पडला. या मेळाव्यात संबोधित करताना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी पुण्यातील हौसिंग प्रश्नासंदर्भात येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारसोबत बैठक…
निवडणुका झाल्या आता देशातील जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकशाहीच्या निवडणुकांचा धूम धडाका निकालानंतर संपलेला आहे त्यामुळे आता सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षातले लोक असो त्यांनी लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवे लोकांचे प्रश्न म्हणजे धर्म असता राम मंदिर मज्जिद चर्च हे लोकांचे प्रश्न होऊ शकत नाहीत तर लोकांची मूलभूत प्रश्न आहेत महागाई बेरोजगारी देशाची सुरक्षा महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न…
गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर मंडपात मुखदर्शन नाही आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकीवर बंदी
मुंबई – गणेश भक्तांच्या लाडक्या बापचे आगमन आता काही तासांवर आलेले असतानाच राजी सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली असून यंदा गणेशाचे दर्शन मंडपात घेण्या येवजी ऑन लाइन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून घ्यावं असे सांगण्यात आले आहे तसेच गणेशाचे आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूकणा बंदी असेल त्यामुळे बाप्पा वाजत गाजत न येतं अत्यंत साधेपणाने येणार आणि तितक्याच…
पहिल्या टप्प्यात देशभर उत्साही मतदन महाराष्ट्रात ५५.२९ टक्के
मुंबई/लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदार संघात सरासरी ५५.२९ टक्के मतदान झालेमहाराष्ट्रात सर्वाधिक ६५ ट क्के मतदान गडचिरोली_ चिमूर मध्ये झाले.तर सर्वात कमी मतदान नागपूर मधे ४७ ट क्के झाले.महाराष्ट्रात जरी कमी मतदान झाले असले तरी ईशान्य भारतात ६५ ट क्क्याहून अधिक मतदान झाले पश्चिम बंगाल मधे…
बायोमेट्रिक हजेरी हा पालिका कामगारांवर सत्ताधारी शिवसेनेकडून अन्याय
मुंबई/ कोविड काळात बंद केलेली बायोमेट्रिक हजेरी हा पालिका कर्मचाऱ्यांवर अन्याय असून सत्ताधारी शिवसेनेने त्याचा फेरविचार करावा अशी मागणी केली जास्त आहे.मुंबई महानगर पालिकेत चौर्थ श्रेणीतील कर्मचारी वर्ग पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बहुसंख्य मराठी कर्मचारी आहे आणि शिवसेना ही मराठी माणसांसाठी स्थापन झालेली आहे असे असताना आज शिवसेनेची पालिकेत सत्ता असताना पालिकेतील कामगारांवर बायोमेट्रिक हजेरी ची…
ऑनलाईन गेमवर अखेर बंदी येणार! सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली/ऑन लाइन गेम चालवून लाखो लोकांना गंडवणाऱ्या या प्रकारावर निर्बंध लादण्यासाठी खासदार अजित गोपछडे यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यासाठी विशेष विधेयक पारित करावे अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीला यश आले आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक संसदेसमोर सादर केले आहे. त्यामुळं हे विधेयक पारित…
