मुंबई/ संप करून लोकांना सणासुदीच्या काळात वेठीस धरू नका तुमच्या मागण्या सोडवण्या बाबत आम्ही सरकारला निर्देश देऊ असे मुंबई उच्च न्यायालयाने आश्वासन देऊनही एस टी कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आम्हाला जेल मध्ये टाकले तरी आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार व्यक्त करून काल एस टी कामगारांनी न्यायालयाचे निर्देश सुधा धुडकावले त्यामुळे आता सोमवारच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण न्यायालय आणि सरकार दोघांचीही भमिका ठाम आहे एस ती कामगारांचे राज्य सरकारी सेवेत विलीन करा या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्यांसाठी एस्टी कामगार सध्या संपावर गेले आहेत .
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईदादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलिसांची मुजोरी
मुंबई/ रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलीस यांच्या मुजोरी मुळे प्रवासी खूप, हैराण, ,झाले आहेत . कारण दादर पूर्व परिसरात रेल्वे स्थानकाच्या नजदीक,असलेल्या टॅक्सी स्टँड वर जवळची म्हणजेच परेल,नायगाव भोईवाडा येथील भाडी टॅक्सीवाले घेत नाहीत वास्तविक भाडे नाकारणे हा कायद्याने गुन्हा आहे तरी जवळचे भाडे घेतले जात…
नवाब मलिक यांच्या वरून अजित पवार गट व भाजपा तीव्र मतभेद
मुंबई/राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या वरून अजित पवार गट आणि भाजप यांच्या तीव्र मतभेद होण्याची शक्यता आहे .नवाब मलिक यांना अजित पवार यांनी निवडणुकीचे तिकीट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. तर दुसरीकडे नवाब मलिकांच्या उमेदवारीला मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे .दाऊशी संबंधित व्यक्तीला तिकीट देणे भाजपाला मान्य नाही. असं शेलार…
रतन टाटांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार – एका सुंसंस्कृत उद्योग युगाला देशवासियांचा टाटा
मुंबई – टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांच्यावर गुरुवारी, ऑक्टोबर रोजी मुंबईतील वरळी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, पार्थिव अंत्यदर्शनासाठी नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे ठेवण्यात आले होते. येथून त्यांची अंत्ययात्रा वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचली.त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. वयाच्या…
एसटी कामगारांच्या संपाबाबत बुधवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा
मुंबई – एन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगारांनी संप पुकारल्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. दरम्यान या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज उद्योगमंत्री उदय आतयांच्याशी कर्मचारी प्रतिनिधींची बैठक झाली पण ती निष्फळ ठरली त्यामुळे हा संप सुरूच रहाणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांशी बैठक आहेराज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी उद्या (दि. ४)…
तुम्हाला जनतेने तडीपार केले आहे – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
ठाणे – विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीचा ठाण्यात आज विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता खोचक शब्दांत निशाणा साधला. “चंद्राबाबू नायडूंनी तुमचा पाठिंबा मागितला का? बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना. सरकार पडणार, मुख्यमंत्री…
महायुती झाली नाही तर मुंबईत आमचाच महापौरशिंदेसेनेच्या आमदाराचा दावा
बुलढाणा/मुंबई महापालिकेत शिवसेना भाजप महायुती असेल आणि त्यांच्या जागा जास्त आल्या तर त्यांचाच महापौर होईल. आमच्या जागा जास्त आल्या तर आमचा महापौर होईल असे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. मुंबईमध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे. जे नगर पालिकेत झाले आणि त्यांचा फटका आम्हाला बसला, .याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. याची…
