मुंबई/ रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलीस यांच्या मुजोरी मुळे प्रवासी खूप, हैराण, ,झाले आहेत . कारण दादर पूर्व परिसरात रेल्वे स्थानकाच्या नजदीक,असलेल्या टॅक्सी स्टँड वर जवळची म्हणजेच परेल,नायगाव भोईवाडा येथील भाडी टॅक्सीवाले घेत नाहीत वास्तविक भाडे नाकारणे हा कायद्याने गुन्हा आहे तरी जवळचे भाडे घेतले जात नाही बरे वाहतूक पोलिसांकडे तक्रार करायला गेल्यास ते तक्रार घेत नाहीत . उलट प्रवाशनाच दमदाटी करतात शनिवारी रात्री 10.30 वाजता पत्रकार सोनू जाधव यांनी स्टँड वरच्या एका टॅक्सी चालकाला टी बी हॉस्पिटल जाणा है असे सांगितले पण जवळचे भाडे असल्याने टॅक्सी वाल्याने नकार दिला त्यामुळे जाधव यांनी ट्रॅफिक पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला .पण त्याच वेळी त्या ठिकाणी दुसरा ट्रॅफिक पोलिस आला आणि त्याने जाधव याना दमदाटी करीत धमकी दिली मारण्यासाठी अंगावर धावला . अखेर जाधव याना चालत घरी जावे लागले जाधव यांनी सदर प्रकरणी वाहतूक मांटुगा पोलीस निरीक्षक हरिदास तसेच वाहतूक पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे .
Similar Posts
रायगड मधील रोह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त
रोहा – रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात सोमवार दिनांक ८ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. एका घरातून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये बंदूक, रिवॉल्वर, तलवारी चॉपर, चाकू, दारूगोळा आदींचा समावेश आहे. रायगड पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.सोमवारी जानेवारी रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई…
मिलिंद देवराचां काँग्रेसला रामराम
मुंबई/ दक्षिण मुंबईचे माजी खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला.त्याच्या सोबत काही आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला या सर्वांना नंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी पक्षातून निलंबित केले.देवरा कुटुंबीय गेली ५५ वर्ष काँग्रेसच्या सोबत आहेत.मिलिंदचे वडील मुरली देवरा यांनी काँग्रेसने भरभरून…
जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ मुंबईत.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नात भुजबळ फॅमिलीची हजेरी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचं आज मुंबईत लग्न छोटेखानी पद्धतीनं पार पडलं. या लग्नाला भुजबळ फॅमिलीनं हजेरी लावली होती. जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ आज मुंबई…
काँग्रेस आणि इंडिया अलायन्सच्या थापेबाजी पासून सावध राहा – मोदी
नवी दिल्ली -भाजप तिसऱ्यांदा देशात सत्तेत आल्यास भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान ते बदलून टाकतील, असा दावा काँग्रेस आणि विरोधकांकडून केला जात आहे. भाजपच्या खासदाराचं विधानच त्यासाठी पुरावा म्हणून दिलं जात आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. आम्ही संविधान बदलणार नसल्याचं भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र…
गवई’ न्यायदानात सर्वोच्च ‘भूषण’ ठरावेत !
‘- भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. भूषण रामकृष्ण गवई यांच्या नांवाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश श्री. संजीव खन्ना यांनी केली असून ते मे २०२५ मध्ये सरन्यायाधीश पदी विराजमान होत आहेत. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतीशय आनंदाची, प्रतिष्ठेची आणि स्वाभिमानाची बाब आहे. न्या. भूषण रामकृष्ण गवई हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते, महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती,…
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी शिंदेच्या हालचाली ?
नवी दिल्ली/उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्याची तयारी चालवली असल्याचे समजते.त्यासाठीच ते सतत दिल्ली वाऱ्या करीत असल्याचे बोलले जात आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. शिंदे गेल्या महिन्याभरात तीनदा दिल्लीला गेले आहेत. यातील आधीच्या दोन दौऱ्यांमध्ये त्यांनी मोदी, शहांची…
