मुंबई – महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रमेश भैस यांची नियुक्ती होणार आहे रमेश भैस हे उद्या मुंबईत येणार असून शनिवारी ते राज्यपालपदाची शपथ घेतील दरम्यान मावळते राज्यपाल कोषारी याना आज राजभवनाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला .
छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले आणि इतर महापुरुषांची बदनामी केल्यामुळे लोकांनी रस्त्यावर उतरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती अखेर त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून जावे लागले
Similar Posts
भारताला पाठिंबा देणाऱ्या इस्त्राईलच्या विमानतळांवर हुती बंडखोरांचा हल्ला
तेल अविव/पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात भारताला संपूर्ण जगाचा पाठिंबा मिळत आहे .त्यामुळेच पाकिस्तानी आतंकवाद्यांचे समर्थक असलेल्या हुती बंडखोरांचा जळफळाट झाला असून, इस्त्राईलने भारताला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे संतापलेल्या हुती बंडखोरांनी इस्त्राईलच्या विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. यात सहा जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान पाकिस्तान वर हल्ला झाल्यास बदला घेण्याची धमकी ही हुती बंडखोरांनी…
नागपाड्यात बेकायदा टेलिफोन एक्सेंजचा पर्दाफाश
मुंबई – नागपाड्यासारख्या अत्यंत संवेदनशील भागात बनावट टेलिफोन एक्सेंजचा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहेपरदेशातून येणारे येणारे फोन विनापरवानगी थेट लोकल फोनसेवेवर वळवून मोबाइल कंपन्या आणि सरकारचे आर्थिक नुकसान करणाऱ्या बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजचा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने एटीएसने छडा लावला आहे. एटीएस’च्या पथकाने नागपाडा परिसरात छापा टाकून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याने हे बेकायदा…
राहुल गांधींची शिक्षा कायम
अहमदाबाद/ सगळेच मोदी चोर कसे असे विधान करणाऱ्या राहुल गांधींना सुरत सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. ती गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या आहेत२०१९ च्या निवडणुकीत मोदी आडनाव असलेल्यांचे विरोधात वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी गुजरात मधील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींवर खटला दाखल केला होता. या…
उध्दव ठाकरे फडणवीस यांच्यासह भाजपच्या ५ नेत्यांना तुरुंगात टाकणार होते- मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
*मुंबई/लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंगात आलेल्या आहे आणि सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. एकमेकांची उनी धुनी काढत आहेत यामध्ये उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेत अक्षरशा एकमेकांचे लफडी बाहेर काढण्याची स्पर्धा लागलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यावर कठोर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही…
भाजपच्या रितु तावडे मुंबईच्या नव्या महापौर महायुतीने मराठी महापौर दिल्याने ठाकरे बंधूंची माघार?
मुंबई/देशातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका, जवळपास ४८ हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महानगर पालिकेवर अखेर भाजपाची सत्ता आली. त्यानंतर मुंबईचा प्रथम नागरिक म्हणजे महापौर कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज भाजपाने रितु तावडे यांचा महापौर पदाचा अर्ज भरला. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव होते. येत्या ११ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या महापौर पदाची…
बारावीचा निकाल ९९.६३ टक्के
मुंबई/ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल बारावीचा निकाल जाहीर केला असून तो ९९.६३ टक्के इतका आहे निकालात मुलींनीच बाजी मारली असून ९९.७३ टक्के मुली तर ९९.५४ टक्के मुले पास झालीयंदा कोरोंना मुळे दहावी आणि बारावीची परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे मुल्याकाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला .त्यात १३,१९,७५४ पैकी १३,१४,९६५ इतक्या विक्रमी संख्येने मुले…
