मुंबई/ कोरोना पूर्णपणे गेलेला नसतानाही सर्व निर्बंध हतवल्यामुळे मुंबईत दिवाळी नीमी त झालेली गर्दी आणि या गर्दीत लोकांनी दाखवलेली बेफिकिरी यामुळे मुंबईत पुन्हा korona परतत असल्याची भित व्यक्त केली जात आहे कारण मुंबईत शनिवारी कोरोणचे १९५ नवे पेशंट सापडले आहेत त्यामुळे मुंबईतील २० इमारती पालिकेने सिल केल्याचे समजते.जर अशीच परिस्थिती राहिली तर पुन्हा कठोर निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे तसा कोरोणा रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट ९७ असल्याचे सांगितले जाते पण मुंबईतील गर्दी पूना कोरोनाला निमंत्रण देऊ शकते
Similar Posts
इस्लामाबाद,कराची,लाहोर,रावळपिंडी शहरांवर तुफान हल्ले-भारत पाकिस्तान युद्ध सुरू
नवी दिल्ली/भारताने पाकिस्तानच्या नऊ लष्करी तळांवर हल्ला केल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या अत्याधुनिक एस ४०० एअर डिफेन्स सिस्टीमने पाकचा हा क्षेपणास्त्र हल्ला उधळून लावला. त्यानंतर भारताने लाहोर मधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उध्वस्त करून पाकिस्तानला अक्षरशा अपंग केले आहे. दरम्यान भारताने राजधानी इस्लामाबाद सह लाहोर,कराची,रावळपिंडी आदि पाकिस्तानातील…
मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची भेट
मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आढावा घेतला व सूचना केल्या. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या 5000 सीसीटीव्हीद्वारे शहरात पडणाऱ्या पावसाच्या सद्यस्थितीवरती पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येते याबाबत आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी माहिती दिली. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार…
माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन
मुंबई/ शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 63 व्य वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने ठाकरे गतावर शोककळा पसरली आहे.त्यांचे पार्थिव सांताक्रूझ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर शोकाकुल वातावरणात स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेम्हडेश्र्वर हे १९१७/१९१९ या काळात महापौर होते त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती.त्यांच्या निधनाबद्दल…
बिहार निवडणुकीत माविआ मधील जागावाटपाचा तिढा कायम – काँग्रेसला जास्त जागा सोडण्यास लालूंचा नकार
बिहार विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. मात्र, अद्याप महाआघाडीतील जागावाटपाचा तिढा काय असल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस मध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लालू यादव काँग्रेसला ५० हून अधिक जागा देण्यास तयार नाहीत. तसेच, काँग्रेसही काही…
निर्मलाताईंचा दिलासादायक अर्थसंकल्प
दिल्ली – याच वर्षी होणाऱ्या ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भाजप सरकारने फारशी करवाढ नसलेला दिलासादायक अर्थसंकल्प सादर केला आहे. आयकराची उत्पन्न मर्यादा ७ लाखांपर्यंत केल्याने नोकरारवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच टॅक्स स्लॅबमधे निर्मलाताईंनी मोठा बदल केलेला नाही कोणतीही कर वजावटीच्या सवलतीशिवाय असलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न…
शरद पवारांच्या खुलाशामुळे संपकरी एस टी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले -थेट विलीनीकरण शक्य नाही
मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यं पासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप आता बारगळण्याची शक्यता आहे.कारण शरद पवारांनीच आता थेट विलीनीकरण शक्य नसल्याचे सांगितल्याने एस टी कामगारांचे अक्षरशः धाबे दणाणले आहे.एस टी कामगारांच्या संपाबाबत न्यायालयाच्या आदेशाने जी समिती स्थापन झाली आहे टी १२आठवड्यात विलीनीकरण बाबत सरकारला अहवाल देणार आहे .त्यामुळे सरकार या विलीनीकरणाच्या…
