मुंबई/ कोरोना पूर्णपणे गेलेला नसतानाही सर्व निर्बंध हतवल्यामुळे मुंबईत दिवाळी नीमी त झालेली गर्दी आणि या गर्दीत लोकांनी दाखवलेली बेफिकिरी यामुळे मुंबईत पुन्हा korona परतत असल्याची भित व्यक्त केली जात आहे कारण मुंबईत शनिवारी कोरोणचे १९५ नवे पेशंट सापडले आहेत त्यामुळे मुंबईतील २० इमारती पालिकेने सिल केल्याचे समजते.जर अशीच परिस्थिती राहिली तर पुन्हा कठोर निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे तसा कोरोणा रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट ९७ असल्याचे सांगितले जाते पण मुंबईतील गर्दी पूना कोरोनाला निमंत्रण देऊ शकते
Similar Posts
ना कोरोनाची भीती ,ना सरकारच्या नियमांची पर्वा, मोठ्या संख्येने भीमसैनिक चैत्यभूमीवर
मुंबई/ आज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दीन आहे.त्यामुळे कोरोणाची भीती न बाळगता तसेच सरकार आणि पालिकेच्या आवाहनाला न जुमानता बाबासाहेबाना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने भीमसैनिक तसेच महिला चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. महापालिकेने त्यांच्यासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या असून महापरिनिर्वान दीन शांततेत पार पडावा यासाठी मोठ्या…
“क्रीडा पानाचे जनक” वि. वि. करमरकर यांचे निधन
मुंबई : मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि म्हणूनच”क्रीडा पानाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांचे रविवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची…
भाजप आमदाराची शेतकऱ्यांच्या सोबत पिठल भाताची पंगत – दिवाळी काळी
मुंबई/अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी पूर्णपणे कंगाल झालाय अशा स्थितीत सरकार कडूनही पुरेशी मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे .म्हणूनच शेतकऱ्यांच्या या वेदना सरकार समोर मांडण्यासाठी राज्यभर काळी दिवाळी केली .आज भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले तसेच रस्त्यात चुली पेटवून पीठल भात चटणी…
प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची अखेर काँग्रेस बरोबर युती- वंचित ६२ जागा लढवणार-काँग्रेसच्या कमकुवत जागा वंचितला काय?
मुंबई/जानेवारी रोजी राज्यातील एकूण २९ महानगरपलािकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल लगेच १६जानेवारी रोजी लागेल. एकाच दिवशी २९ महापालिकांसाठी निवडणूक होत असली तरी या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचीच सगळीकडे चर्चा आहे. भाजपा, शिवसेनेचा ठाकरे गट तसेच शिवसेनेचा शिंदे गट यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. ठाकरे गटाने यावेळी मनसेसोबत युती केली आहे. या युतीसोबत आता…
मुंबई/ सुरू आहेत दारूचे बार मंदिराचे कधी उघडेल दार–मंदिरे उघडण्यासाठी भाविकांचे राज्यभर तीव्र आंदोलन भाजपच्या शंख नादाने सरकार अस्वस्थ
उधवा अजब तुझे सरकार!कोरोंनाच्या भीतीने गेले वर्षभर बंद असलेली मंदिरे आता तरी उघडा या मागणीसाठी भाजपने काल संपूर्ण महाराष्ट्रात जे आंदोलन केलं .त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला .या आंदोलनामुळे सरकार अस्वस्थ झाले असून मंदिरे खुली करण्या बाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहेकाल महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांच्या समोर भाजपचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी जमले आणि त्यांनी मंदिरात…
सुधाकरराव, अधिस्वीकृती आणि विलासराव ! –
सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री असतांना प्रकाश देशमुख हे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष होते आणि मी कार्यवाह होतो. रत्नागिरी येथे मंत्रिमंडळ बैठक होती. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत जिल्हा माहिती अधिकारी यांच्या सहीच्या प्रवेश पत्रिकेशिवाय प्रवेश नव्हता. प्रकाश देशमुख आणि योगेश त्रिवेदी यांनी या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्वच अधिस्वीकृती पत्रिकाधारक…
