मुंबई/ कुर्ला येथील जमिंन घोटल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अपलसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांची काल ई डी ने सात तासाहून अधिक वेळ चौकशी केली. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याने मलिक यांचे नाव घेतले होते त्यामुळे काल सकाळी मलिक यांना ई डी ने चौकशीसाठी ताब्यात घेतले मलिक यांनी बॉम्बस्फोटातील आरोपी शहा वली खान याच्याकडून कुर्ला येथील गंजवला कंपाऊंड मधील 3 एकर जमीन केवळ30 लाखात खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप असून याच प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे.
Similar Posts
हा तर मुस्लिम लीगचा जाहीरनामा- मोदींचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर कडाडून हल्ला
सहारनपूर- काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीग आणि वामपंथीयांची छाप असल्याने हा जाहीरनामा काँग्रेसचा की मुस्लिम लीगचा असावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहेसहारानपुर येथील आपल्या भाषणात मोदी म्हणाले की गेल्या दहा वर्षापूर्वी देशाची काय स्थिती होती आणि आज देशाची काय स्थिती आहे हे जनतेनेच बघावी आणि सहावी काँग्रेसच्या राज्यात जनतेची कामे होत नव्हती पण आज आमच्या…
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय – सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई – ज्या महापालिकांची मुदत संपलेली आहे परंतु कोरोंनामुळे निवडणूक लांबणीवर पडलीय अशा महाराष्ट्रातील मुंबई वगळता आणि महापालिकेच्या निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभाग असेल तर पालिका आणि नगर परिषदांमध्ये द्विसदस्यीय प्रभाग असेल मात्र नगर पंचायर्तीमद्धे एक वार्ड निवडणुका होतील असा महत्वपूर्ण निर्णय काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला दरम्यान मुंबईत मात्र 1957 च्या कायदा नुसार सिंगल वार्ड पद्धत…
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपले -पुढील तीन दिवस धोक्याचे
आभाळ फाटले जलप्रकोप !मुंबई – सोमवारी रात्रीपासूनच सुरु झालेल्या मुसळधार पावसाने काळ रौद्र रूप धारण करीत आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत होता या मुसळधार पावसाने काल दिवसभर रौद्र रूप धारण करून मुंबईसह संपूर्ण कोकणाला झोडपून काढले मुंबईत पावसाचा जोर इतका होता कि तिन्ही मार्गावरची लोकल वाहतूक सेवा कोलमडून पडली . पुढील दोन दिवशी असाच मुसळधार…
अशोक खरात प्रकरण: अंजली दमनियांचा खळबळजनक आरोप
नाशिकमधील अशोक खरात (विकृत भोंदूबा म्हणून ओळखले जाणारे) यांचे अनेक राजकारणी आणि अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी बुधवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यांनी १ एप्रिल ते १७ मार्च या कालावधीतील फोन कॉल डेटा उघड करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण झाला आहे.रुपाली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएस टी विलीनीकरण चे भवितव्य आता न्यायालयाच्या हाती
मुंबई/ गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या एस टी कामगारांच्या संपाचे भवितव्य काय असेल हे आता त्रिसदस्यीय समिती जो न्यायालयास अहवा सोपविणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे मात्र समितीला हा अहवाल 18 तारखेपर्यंत सादर करावा लागणार आहे तर 22 तारखेला न्यायालयात सुनावणी आहे त्यामुळे तिथे काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी…
ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना यंदा पंधरा हजार सानुग्रह अनुदान तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस
मुंबई/ दिवाळी तोंडावर आलेली असतानाच ठाणे महानगर पालिकेतील ८२७८ कायम स्वरुपी कर्मचाऱ्यांना यंदा साडे पंधरा हजर रुपये सानुग्रह अनुदान तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे त्यामुळे ठाणे महापालिकेतील कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांची सुधा दिवाळी गोड होणार आहेदरम्यान या खर्चामुळे ठाणे महानगर पालिकेवर १२ कोटी ८३ लाखांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे…
