मुंबई/ कुर्ला येथील जमिंन घोटल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अपलसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांची काल ई डी ने सात तासाहून अधिक वेळ चौकशी केली. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याने मलिक यांचे नाव घेतले होते त्यामुळे काल सकाळी मलिक यांना ई डी ने चौकशीसाठी ताब्यात घेतले मलिक यांनी बॉम्बस्फोटातील आरोपी शहा वली खान याच्याकडून कुर्ला येथील गंजवला कंपाऊंड मधील 3 एकर जमीन केवळ30 लाखात खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप असून याच प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे.
Similar Posts
नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या कैद्यांची भारतात घुसखोरी५ कैद्यांना अटक
काठमांडू/नेपाळमधील तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने देशातील परिस्थिती गंभीर झाली. याचदरम्यान, नेपाळच्या १८ जिल्ह्यांतील तुरुंगातून सुमारे ६ हजार कैदी पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यातील पाच कैद्यांनी भारत-नेपाळ सीमेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न केला, पण सशस्त्र सीमा दलाने त्यांना सिद्धार्थनगर परिसरात अटक केली.नेपाळ मधील तुरुंगातून पळून गेलेल्या पाच कैद्यांना सशस्त्र सीमा दलाने अटक केली आहे….
पालिका आयुक्तांनी केली नाल्यांची पाहणी
मुंबई/ पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाई व्यवस्थित व्हायला हवी अन्यथा मुंबईत ठिकठिकाणी मुंबईत पाणी तुंबते आणि त्याचा मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होतो तसेच नागरिकांनाही त्रास होतो म्हणून काल मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चाहल यांनी नाले सफाईची पाहणी केली तसेच 15 मे च्या पूर्वी नालेसफाईची सर्व कामे पूर्ण व्हायला हवीत असे आदेश दिले आहेत.नाले सफाईच्या कामात दरवर्षी…
मुंबईत ३० वर्ष गुरुमाऊली बनून राहणाऱ्या बांगलादेशी तृतीयपंथीयाला अटक
मुंबई/अवैधरित्या भारतात राहणार्या बांगलादेशींविरोधात सुरक्षा यंत्रणांनी कठोर पावले उचलली आहेत. घुसखोरी करुन भारतात राहणाऱ्या हजारो बांगलादेशींना आतापर्यंत हद्दपार करण्यात आलं आहे. मात्र काही बांगलादेशींकडे आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी भारतीय कागदपत्रे असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. असं असले तरी मुंबई पोलिसांनी अशा घुसरोखोरांना शोधून काढलं आहे. मुंबई पोलिसांनी एका बांगलादेशी तृतीयपंथीयाला अटक केली असून,…
मोकाशी कॉलेज चा निकाल शंभर टक्के
कराड -राजमाची येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित वेस्टफिल्ड ज्युनियर कॉलेजचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला .सायन्स शाखेमध्ये ऋतुजा यादव हिने 93 .67 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला . जान्हवी देसाई 93. 17,’फराज खान हिने 91.83, विनायक यादव यांनी 89. 17 , प्रतीक्षा पवार हिने 86 .33 गुण मिळवून विशेष प्राविण्य श्रेणी…
मुंबैकरांचे पाणी ७. १२ टक्क्यांनी महागले
मुंबई : करोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांत रखडलेली पाणी दरवाढ अखेर मुंबई महापालिका प्रशासनाने अंमलात आणली आहे. सन २०२२-२३मध्ये मुंबईकरांच्या पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जूनपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणाऱ्या या दरवाढीच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने सन २०१२ मध्ये पाणीपट्टीत प्रत्येकवर्षी कमाल…
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
ठाणे/संपूर्ण महाराष्ट्राला घाबरवून टाकणाऱ्या बदलापूरच्या शाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता ते ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ चार चे उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झालाडॉक्टर सुधाकर पाठारे हे प्रशिक्षणासाठी तेलंगणाला गेले होते तेथील श्रीशैलम ज्योतिर्लिंग दर्शनासाठी पाठारे आणि त्यांचे नातेवाईक भगवंत खोडके दर्शनाला गेले होते तेथून परतत असताना…
