बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा बंदोबस्त करा- मंगल प्रभात लोढा मुंबई – मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोक्याची गोष्ट आहे. खोटे आधार कार्ड घेऊन बांगलादेशी आणि रोहिंग्या हे घुसखोर आपल्या देशात येत आहेत, फेरीवाले, भाजीवाले, छोटे विक्रेते म्हणून आपल्यात वावरत आहेत आणि आपल्याच नागरिकांना धमकावत आहेत. आज जर यावर कारवाई केली गेली नाही तर हे घुसखोर संपूर्ण…
-
-
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार यांचा शपथविधी
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए भाजप आघाडीला मोठं बहुमत मिळालं असून २४३ जागांपैकी २०२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामध्ये, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने येथील निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, भाजप सर्वाधिक जागा जिंकत येथे मोठा भाऊ बनल्याचं दिसून आलं. त्यामुळे, बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता देशाला होता. अखेर, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून…
-
भाजपा शिंदे गटातील झगडा दिल्ली दरबारी- महायुतीतील वाद सुरूच
नवी दिल्ली/महायुतीत भाजपानी शिंदे गट यांच्यात जो तणाव सुरू आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला भाजपा पक्ष श्रेष्ठींना भेटण्यासाठी गेलेले असतानाच मुंबईत अजितदादानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे.या भेटीगाठी म्हणजे महायुतीतील बाबानाव असल्याचे बोलले जात आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत वादाची ठिणगी पडली असून या ठिणगीचा…
-
भाजपा/ शिंदे गटातील वाद वाढलाशिंदेंच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार!
मुंबई/ ऐन निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना आणि भाजपतील वाद शिगेला पोहचला आहे.भाजपच्या ऑपरेशन लोटासमुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडून वाद मिटवण्याचा कवायत सुरू झाली आहे.राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं चित्र नाही. भाजपने सुरू केलेल्या ऑपरेशन लोटसचा फटका बसू लागल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. त्यामुळेच शिंदेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला….
-
५०० हत्या करणाऱ्या कुख्यात हिडमासह ७ माओवाद्यांचे एन्काउंटर
रायपूर/छत्तीसगड – आंध्र प्रदेश सीमावर्ती भागात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. या चकमकीत सहा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. माओवादी संघटनेच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला हिडमा या चकमकीत ठार झाल्याचं कळतंय. माओवाद्यांचे मोठे नेते बैठक घेत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी हल्ला केला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात माओवादी असल्यामुळे चकमकीच्या ठिकाणी…
-
२५ वर्ष हजारो रुग्णांवर उपचार करणारा बोगस डॉक्टर सरताज उद्दीन अखेर फरार
गुवाहाटी: आसामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या २५ वर्षांपासून अनेकांवर उपचार करणारा डॉक्टर बोगस असल्याची माहिती उघडकीस आली आहे. डॉक्टरनं गेल्या अडीच दशकांमध्ये हजारो लोकांवर उपचार केले. एस. सरताज उद्दीन असं बोगस डॉक्टरचं नाव आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या अटकेसाठी छापे टाकले जात आहेत.२००१ ते २०२५ या…
-
सौदीत मोठी बस दुर्घटना ४२ भारतीयांचा मृत्यू
रियाध/सौदी अरेबियात मोठी दुर्घटना झाली आहे. कमीत कमी ४२ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व भारतीय उमरासाठी सौदीला गेले होते. सोमवारी सकाळी हे भारतीय बसमधून मक्का येथून मदीना येथे चाललेले. त्याचवेळी बसची डिझेल टँकर बरोबर धडक झाली. प्राथमिक रिपोर्टनुसार हा अपघात आय एस टी वेळेनुसार जवळपास दीड च्या सुमारास मुफरिहात जवळ झाला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,…
-
भाजपाने निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने आर एस एस च्या कार्यकर्त्याची आत्महत्या
कोची/ महाराष्ट्रासोबतच दक्षिणेतील केरळमध्येही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकानं भाजपनं तिकीट न दिल्यानं नाराज होऊन आत्महत्या केली आहे. आनंद के. थंपी असं आत्महत्या केलेल्या स्वयंसेवकाचं नाव आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.तिरुअनंतपुरम परिषदेच्या त्रिक्कणपुरम…
-
सीएनजीच्या मुख्य पाईप लाईन मधील बिघाडामुळे दुसऱ्या दिवशीही रिक्षा टॅक्सी सेवा ठप्प चाकरमान्यांचे हाल
मुंबई/ रविवारी गेलच्या मुख्य पाईप लाईन मध्ये मध्ये बिघाड झाल्याने सी एन जी चा पुरवठा ठप्प झाला होता.त्याचा परिणाम रविवारी रात्री पासूनच प्रवासी वाहनांवर झाला होता.मात्र सोमवारीही पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम न झाल्याने सी एन जी वर चालणाऱ्या टॅक्सी,रिक्षा खाजगी वाहने ठप्प झाली .परिणामी मुबई ठाणे आणि नवी मुंबईतील चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले.सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड…
-
सीएनजी पाईप लाईनमध्ये बिघाड! गॅसवर चालणाऱ्या रिक्षा टॅक्सी बसेस सारख्या प्रवासी वाहनांना फटका बसणार
मुंबई/सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सीएनजी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने त्याचा परिणाम सीएनजी पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. असं असलं तरी घरगुती पीएनजी ग्राहकांना मात्र कोणत्याही व्यत्ययाशिवाय गॅस पुरवठा सुरू राहणार…
