मुंबई/ कुर्ला पश्चिम येथील बेल बाजार,विनोबा भावे नगर, न्यू मिल मार्ग परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांनी रस्ते अडवले आहेत तसेच या भागात अनेक अनधिकृत गाळे बांधण्यात आलेत याबाबतच्या तक्रारी पालिकेच्या एल विभागाकडे करण्यात आल्या होत्या पण पालिका दखल घेत नव्हती.वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करीत होती मात्र निवडणुकीनंतर इथल्या काही गुंडांनी आणि फेरीवाल्यांनी भाजपा. कार्यालयावर हल्ला करून कार्यकर्त्यांना मारहाण करताच वातावरणात तणाव निर्माण झाला पालिका सुधा ॲक्शन मोडवर आली आणि उत्तर प्रदेशच्या धरतीवर या भागातील अनधिकृत बांधकामांवर बोललो जर फिरवण्यात आला तसेच हे कायदेशीर फेरीवाल्यांना आठववून रस्ते मोकळे करण्यात आले नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे

