भायखळा – मुंबईकराचे आकर्षक पर्यटन स्थळ वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय लवकरच पर्यटनासाठी उघडणार आहे. .वाघ बिबळ्या अस्वल पेंग्विन वन्यप्राण्यांना पाहण्याची संधी नव्याने पाहावयास मिळणार आहे .राणीबागेत नियम पालन सक्तीचे पर्यटकांना प्रवेश देताना करोनाचे सर्व नियम पाळणे याकडे विशेष लक्ष दिले जाईल असे डॉक्टर संजय त्रिपाठी संचालक यांनी सांगितले. कोट्ययावधि रुपये खर्चून नवे वन्यप्राण्यांना पिंजरे बनवले आहेत तसेच आकर्षक खेळ उभारले आहेत .
Similar Posts
बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का?
तिकीट बंद केल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का? बरे दोन डोस क्या मध्ये ८४दिवसांचे म्हणजेच जवळपास तीन महिन्यांचे अंतर आहे. मग एक डोस घेतलेल्यांनी तीन महिने नोकरी धंदा सोडून घरातच बसायचे का? बरे तुमच्या लसीकरण मोहिमेत…
मंगल भुवन सोसायटीच्या बिल्डरला पालिका का वाचवत आहे? केवळ दंडात्मक कारवाई करून रहिवाशांचे हाल थांबणार आहेत का ?
मुंबई (किसन जाधव) एस आर ए योजनेच्या नावाखाली पुनर्विकासाचे प्रकल्प हाती घ्यायचे आणि ते वर्षानुंवर्ष रखडवयाचे असे बिल्डरांच्या धोरण असते पण यात रहिवाशांचे मरण होते म्हणूनच फडणवीस सरकारच्या काळात एक मोठा निर्णय घेण्यात आला होता की प्रकल्प रखडवणार्या बिल्डरची त्या प्रकल्पातून हकालपट्टी करून तो प्रकल्प सरकारने ताब्यात घ्यायचा आणि बिल्डर वर कारवाई करायची असे असताना…
प्रभाग रचना तयार ठेवा – मुंबईसह 14 महापालिकांना निवडणूक आयोगाचे आदेश
मुंबई- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांसदर्भात आज महत्त्वाचे आदेश काढले आहेत. नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर,कोल्हापूर, अकोला अमरावती, नागपूर सोलापूर, नाशिक,पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली,बृहन्मुंबई, ठाणे या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडनुक आयोगाने राज्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांना काढले आहेत.त्यानुसार अंतिम प्रभाग रचनेचे कामकाज येत्या दि:-११-मे पर्यंत पूर्ण करावे. दि:-१२-मे…
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदली
आयुक्त चहल व जयस्वाल यांच्यात गेले अनेक दिवस कुरबुरीमुंबई : मुंबई महानगरपालिके चे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी राज्य सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त के ल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची सोमवारी बदली करण्यात आली. महापालिके च्या अतिरिक्त आयुक्तपदी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीवकु मार यांची नियुक्ती करण्यात आली.ठाणे महापालिका आयुक्तपदावरून बदली झाल्यावर जयस्वाल यांची गेल्या वर्षी…
बिल्डरांच्या फायद्यासाठी एसआरएचा नवा फंडा- पोटमाळ्यावर राहणाऱ्याना घरे देण्याची योजना
मुंबई- एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजना हि बिल्डरांच्या फायद्यासाठीच असते हे आता सर्वानाच ठाऊक झाले आहे पण आता मुंबईत धारावी आणि अँटॉप हिल सारखी काही मोजकीच ठिकाणे सोडली तर फारशा झोपडपट्ट्या राहिलेल्या नाहीत त्यामुळे आता झोपड्याच शिल्लक नसल्याने पुनर्वसन कोणाचे करायचे आणि त्यातून बिल्डरांचा फायदा कसा करून द्यायचा हा प्रश्न बिल्डरांचे दलाल म्हणून काम करणाऱ्या…
बेहराम पाड्याचा जहांगीर पूरी कधी करणार चार माळ्याच्या झोपड्या कधी तुटणार- मुंबईत योगी पॅटण वापरा .
मुंबई/ बांद्रा रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या बेहरम पाड्यात अनेक चार माळ्यांच्या झोपड्या उभ्या आहेत.पालिकेत 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे तरीही या चार माळ्याच्या झोपड्या उभ्या राहिल्या आणि वाढत चालल्या आहेत पालिका अधिकाऱ्यांना ही अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का ? सत्ताधारी शिवसेनेचे नेते आणि पालिका अधिकारी यांचे डोळे फुटले आहेत का ? काही वर्षांपूर्वी इथल्या झोपड्यांना…
