मुंबई/ शिंदे यांच्या बंडा नंतर केवळ महाराष्ट्र सरकार कोसळले असेच नाही तर येत्या महापालिका निवडणुकीत भाजपची बाजू अधिक मजबूत झाली आहे त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई आदीसह 14 महापालिकांच्या नियाडणुका सुधा भाजपच जिंकण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेनेच्या हातून मुंबई महापालिका जाणार हे नक्की आहे
Similar Posts
भिवंडीतील जेष्ठ पत्रकार दौलत घरत यांचे निधन
भिवंडी : भिवंडीतील जेष्ठ पत्रकार दौलत घरत यांचे प्रदीर्घ आजाराने मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मावळली.मृत्यू समयी त्यांचे वय 55 वर्ष होते तर त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले , भाऊ ,बहीण ,पुतणे असा मोठा परिवार आहे. मागील अनेक वर्षांपासून ते भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील पत्रकारितेत सक्रिय असताना दै.पुढारी, नवाकाळ,पुण्यनगरी या नामांकित दैनिकांमध्ये पत्रकार म्हणून ते कार्यरत होते….
पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा सुरु
कन्याकुमारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ध्यानधारणा सुरू केली आहे. मोदी संध्याकाळी तामिळनाडूत आले. तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी मोदींनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे. ४५ तास ते याच अवस्थेत राहणार आहेत. या ४५ तासात ते अन्नाच्या कणालाही हात लावणार…
ताज्या बातम्या | महापालिका | मुंबई | राजकीयलोअर परेल ब्रिज लवकर पूर्ण करा अन्यथा उग्र आन्दोलनाचा -मनसेचा इशारा
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना अत्यंत महत्वाचा असलेला लोअर परेल ब्रिज मनसेने घेतलेल्या सह्यांच्ग्या मोहिमे मुळे पुन्हा प्रकाश झोतात आला आहे.वरळी परिसराला जोड़णारा आणि दादर,प्रभादेवी, एल्फिंस्टन,नाम जोशी मार्ग या विभागातील लोकांना रहदारीचा मुख्य मार्ग असलेला लोअर परेल ब्रिजचे काम चार वर्ष होत आली तरीही पूर्ण…
महर्षी दयानंद कॉलेज कला. १९८७/८९ तर्फे कोकण वासियांना मदतीचा हात
मुंबई-(किसन जाधव) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मध्ये कोकणातील नद्यांना पूर येवून अनेक गावे पाण्याखाली गेली तसेच काही ठिकाणी भूसंकलन होऊन मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी आणि वितहानी झाली त्यामुळे कोकणच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील लाखो लोक विस्थापित झाले आहे. सरकारने त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले असले तरी आज या विस्थापितांना अंगावरच्या कपड्या खेरीज काहीच राहिलेले नाही…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईपोलीस महासंचालकांना मुदत मिळणार की नाही?
मुंबई/ राज्याचे पोलिस महासंचालक संजयकुमार पांडे यांना मुदतवाढ देण्याची प्रकरण आता न्यायालयात असल्याने त्यांना मुदतवाढ मिळणार की नाही हे येत्या २१ तारखेला कळणार आहेअसून ,त्यावर २१ फेब्रुवारीला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे संजय पांडे यांना मुदतवाढ मिळते कि नाही हे आता २१ फेब्रुवारी रोजी कळेल .राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक द्यावा तसेच सध्याचे प्रभारी पोलीस महासंचालक…
राजकारणाचे सत्ताकरण!
राजकारणाचे सध्या सत्ताकरण झालेले असल्याने समाजाच्या हितासाठी राजकारणाचा योग्य वापर करण्याचे दिवस संपले आहेत! अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.आणि ते 100 टक्के खरे आहे .नितीन गडकरी हे सुधा संघाच्या तालमीत वाढलेले नेते आहेत. पण त्यांनी नेहमीच बदलत्या काळानुसार आपल्या वैचारिक भूमिकेत आवश्यक तो बदल केला आहे.त्यांनी कधीही संघाच्या किंवा…
