मुंबई/ शिंदे यांच्या बंडा नंतर केवळ महाराष्ट्र सरकार कोसळले असेच नाही तर येत्या महापालिका निवडणुकीत भाजपची बाजू अधिक मजबूत झाली आहे त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई आदीसह 14 महापालिकांच्या नियाडणुका सुधा भाजपच जिंकण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेनेच्या हातून मुंबई महापालिका जाणार हे नक्की आहे
Similar Posts
मुंबईचा पाणीपुरवठा संकटात येत्या १० तारखेपासून टँकर सेवा बंद होणार
मुंबई/जलप्रधिकरणाबाबत केंद्राने नवे नियम लागू केल्यामुळे मुंबईतील टॅंकरने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर असोसिएशन येत्या दहा तारखेपासून टँकरने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयामुळे मुंबईतील जनतेला आणि उन्हाळ्यात जल संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.मुंबईतील विहीर आणि बोअर मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार एनओसी घ्यावी, अन्यथा पाणीपुरवठा बंद होईल, अशी नोटीस मुंबई पालिकेकडून आल्याने अनेक…
दिल्लीत खाजगी कार्यालये आणि हॉटेल रेस्टॉरंट बंद मुंबईत सर्व सुरू
मुंबई/ सध्या कोरोनचा वेगाने फैलाव सुरू असला तरी कोरना बाबत इतर राज्यांप्रमाणे मुंबई मध्ये कोणताही निर्णय घाई घाईने घेतला जाणार नाही असे काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले .दरम्यान दिल्लीत कालपासून मिनी लॉक डाऊन लावण्यात असला असून सर्व खाजगी कार्यालये तसेच हॉटेल्स रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.देशात कोरोना चे सर्वाधिक रुग्ण देशाची…
प्रवीण गायकवाडांवरील शाईफेक प्रकरणातील आरोपींना सोडणार?
सोलापूर: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेक प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपींना सोमवारी पोलीस अधीक्षकांसमोर हजर करता न आल्याने ते पोलिसांच्या ताब्यातच राहिले. त्यामुळे त्यांच्यावर केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करुन सोडले जाणार की गंभीर गुन्हे नोंद होणार याचा निर्णय मंगळवारी घेतला जाणार आहे. या प्रकरणी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे हे पोलिसांच्या…
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल आता ३५ नवे तर वीस गुणाला काठावर पास
मुंबई/राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे यापूर्वी 35 किंवा त्याच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना गणित आणि सायन्स या विषयात फेल केले जायचे किंवा पुढे त्यांना प्रवेश दिला जात नसेल परंतु आता मात्र ही गुणमर्यादा वीस गुणांची केलेली आहे त्यामुळे वीस गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण ठरले जाईल तसेच त्याला पुढे…
छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ भाजप रस्त्यावर
छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ आणि इम्तियाज जलील यांच्या विरोधात आता भाजपचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहे. सोमवारी (6 मार्च) रोजी शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराज चौकात भाजपने जोरदार निदर्शने केले आहे.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. त्याच्याविरोधात आंदोलन…
माहीम मध्ये काशी विश्वेश्वर मंदिरात देवांच्या मुर्त्यांची चोरी
मुंबई/ माहीम येथील काशी विश्वेश्वर मंदिरातील पाच मुरत्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून यातील दोन मुर्त्या एका विश्र्वस्ताच्या फार्म हाऊसवर सापडल्याने पोलिसांनी या प्रकरणी सर्व विश्वस्तांना चौकशीसाठी बोलावले आहे या घटनेमुळे संपूर्ण मुंबईत मोठी खळबळ माजली आहेमाहीम येथील हे मंदिर २३६वर्ष पुरातन असून त्यात नंदी,कासव,पार्वती,शिवलिंग व शितलादेवी आदी पाच मुर्त्या होय . मात्र…
