मुंबई/ शिंदे यांच्या बंडा नंतर केवळ महाराष्ट्र सरकार कोसळले असेच नाही तर येत्या महापालिका निवडणुकीत भाजपची बाजू अधिक मजबूत झाली आहे त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई आदीसह 14 महापालिकांच्या नियाडणुका सुधा भाजपच जिंकण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेनेच्या हातून मुंबई महापालिका जाणार हे नक्की आहे
Similar Posts
१६ ऑगस्ट पासून पुन्हा “रात्रीस खेळ चाले”
मुंबई/ कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलेली झी टीव्ही प्रचंड लोकप्रिय रहस्यमय मालिका १६ऑगस्ट पासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे.कोरोंनामिळे मधल्या काळात या मालिकेचे चित्रीकरण थांबले होते ते आता पुन्हा सुरू झाले असून सोमवार ते शनिवार रात्री ११वाजता ही मालिका बघायला मिळेल या मालिकेचे पाहिले दोन भाग भाग खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते म्हणून तिसरा…
महाविकास आघाडीचा भाजपला मोठा दणका –पिंपरी चिंचवड महापालिकेवर ए सी बी चा छापा- खळबळजनक
पुणे/ना खाऊंगा ना खाणे दुंगा अशा बढाया मारणाऱ्या भाजपचा काल पिंपरी चिंचवड महापालिकेत पर्दाफाश झाला आहे .भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत चक्क स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे आणि त्यांच्या स्विय सहायकला दोन लाखांची लाच घेताना अटक झाली. या घटनेमुळे श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेची आणि सत्ताधारी भाजपची मोठी नाच्चकी झाली आहे.काल…
युपी पाठोपाठ महाराष्ट्रातही मोघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळण्याच्या हालचाली सुरु
मुंबई – युपी पाठोपाठ एमसीएआरटी ने आपल्या बारावीच्या पुस्तकातून मोघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारही राज्यातील पाठयपुस्तकातून मोघलांचा इतिहास वगळण्याचा विचार करीत असल्याचे संकेत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत.उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं राज्य शिक्षण मंडळाच्या १२वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निर्णयाच्या २४…
चौथी पर्यंतच्या शाळा ९ नंतर भरणार – सरकारचा मोठा निर्णय
मुंबई – राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा त्यानंतर भरवण्याबाबत शासन निर्णय जारी नुकताच करण्यात आलाय. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान मा. राज्यपाल यांनी शालेय…
एसटी महामंडळाची आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या आर्थिक संकटावर एक श्वेतपत्रक जाहीर केले असून, या श्वेतपत्रकात सध्याच्या आर्थिक स्थितीची स्पष्ट मांडणी करत संभाव्य उपाययोजनांची रूपरेषा दिली आहे. या दस्तऐवजानुसार, गेल्या ४५ आर्थिक वर्षांपैकी केवळ ८ वर्षांमध्येच महामंडळाने नफा मिळवला असून, उर्वरित वर्षांमध्ये सातत्याने तोटा झालेला आहे. हे श्वेतपत्रक सर्वसामान्य नागरिक, शासन, कर्मचाऱ्यांसह इतर भागधारकांना MSRTC…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयई डी ची आजवरची सर्वात मोठी कारवाई शिवसेनेला हादरा! संजय राऊत यांची संपती जप्त
मुंबई/ शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांची इडीने संपती जप्त केल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीत मोठी खळबळ माजी आहे तर मी अशा कारवायांना घाबरत नाही असे संजय राऊत याने म्हटले आहे.प्रवीण राऊत प्रकरणात इडिने संजय राऊत यांच्या पत्नीचीही चौकशी केली होती मुंबईतील पत्रा चाल पुनर्विकास प्रकल्प गुरू आशिष कंपनीकडे विकासासाठी दिला होता मात्र त्यांनी…
