मुंबई/ शिंदे यांच्या बंडा नंतर केवळ महाराष्ट्र सरकार कोसळले असेच नाही तर येत्या महापालिका निवडणुकीत भाजपची बाजू अधिक मजबूत झाली आहे त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई आदीसह 14 महापालिकांच्या नियाडणुका सुधा भाजपच जिंकण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेनेच्या हातून मुंबई महापालिका जाणार हे नक्की आहे
Similar Posts
सद्गुरू श्री वामनराव पै यांची 101 वी जयंती रक्तदान शिबिराने उत्साहात साजरी ; कांदिवली येथील “रक्तदान शिबीरास ” भरघोस प्रतिसाद
मुंबई दि (प्रतिनिधी) : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या 101 व्या जयंती निमित्त मीनाताई ठाकरे रक्तकेंद्र यांच्या सहकार्याने महिला आधार भवन, कांदिवली येथे ‘रक्तदान शिबीर’ आयोजित करण्यात आले. 110 जणांनी रक्तदान करण्यासाठी नोंदणी केली होती. त्यातील 85 जणांनी रक्तदान केले. व 12 जणांनी अवयव दानासाठी नोंदणी केली.सर्व रक्त दात्यांचे व अवयव दात्यांचे…
सुशांत सिंग राजपूत व दिशा सालियान आत्महत्या प्रकरण-आदित्य ठाकरेंच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
मुंबई/सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालीयान यांच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआयने व्यवस्थित तपास केलेल्या नाही. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचीही चौकशी करावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेमुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या अशील संघटनेचे अध्यक्ष रशीद खान पठाण यांनी…
ऐन दिवाळीत गुजरातमध्ये राजकीय धमाकाजुने मंत्रिमंडळ बरखास्त आज नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार
अहमदाबाद/ मोदींच्या गुजरातमध्ये विरोधकांची ताकत वाढत चालली आहे.विसावदर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपतील सर्व दिग्गजांनी प्रयत्न करूनही आपच्या गोपाल इटलीया यांना पराभूत करू शकले नाहीत.हा पराभव पक्ष नेतृत्वाच्या जिव्हारी लाला होता त्यामुळे मंत्रिमंडळातील सर्व जुन्यवमंत्र्याणाचावून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचाच निर्णय घेण्यात आला.त्यामुळे मुख्यमंत्री सोडून सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले .शुक्रवारी नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार असून त्यात…
गिरगाव चौपाटी येथे मनसेची स्वच्छता मोहिम
समुद्र किनारा केला कचरा मुक्त मुंबादेवी:11(बातमीदार) मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व समुद्र किनारे आणि चौपाटया स्वच्छ करुन पर्यावरणाचे रक्षण करण्याची मोहिम आज सकाळी 11:30 वाजता गिरगाव चौपाटी तसेच दादर चौपाटी येथून सुरु करण्यात आली.गिरगाव चौपाटी येथे मनसेचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी दिवंगत चीफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत…
करोनाचां स्फोट मुंबईत मुंबईत २५१० रुग्ण सापडले
मुंबई/ बुधवारी मुंबई महाराष्ट्रात अक्षरशः कॉरोणा चां स्फोट झाला एकाच दिवशी मुंबईत कोरोनाचे २५१० रुग्ण तर ओमॉक्रोंचे २रुग्ण सापडले तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणाचे ,३९०० रुग्ण तर ओमीक्रोनचे ८५ रुग्ण सापडले आहेत त्यामुळे सरकारची चिंता वाढली असू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसात कठोर निर्बंध लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले तर मुंबईचे पालक मंत्री…
400 अनधिकृत फेरीवाले हटविले-पालिकेच्या तीन वार्डची प्रथमच संयुक्त कार्रवाई मौलाना शौकत अली रोड वरील 400 अनधिकृत फेरीवाले हटविले
मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत संवेदनशील विभाग म्हणून संबोधल्या जाणार्या पालिकेच्या सी,डी आणि ई विभागात विभागलेल्या मौलाना शौकत अली रोड वरील जवळपास 70 अधिकारी कर्मचारी,10 वाहने यांनी 400 अनधिकृत फेरीवाले जेसीबीच्या सहाय्याने हटविल्याने अनधिकृत फेरीवाले आणि रस्यावर अनधिकृत बांधकाम करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.या कार्रवाईत अनधिकृतपणेरस्त्यावर अतिक्रमण करीत फेरीवाले,फर्निचर,लादी,भंगार चे साहित्य उभे करणा-या विक्रेत्यांवर जेसीबीच्या सहाय्याने तोड़क…
