मुंबई/ बुधवारी मुंबई महाराष्ट्रात अक्षरशः कॉरोणा चां स्फोट झाला एकाच दिवशी मुंबईत कोरोनाचे २५१० रुग्ण तर ओमॉक्रोंचे २रुग्ण सापडले तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणाचे ,३९०० रुग्ण तर ओमीक्रोनचे ८५ रुग्ण सापडले आहेत त्यामुळे सरकारची चिंता वाढली असू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसात कठोर निर्बंध लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले तर मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिकेत आढावा बैठक घेऊन गेल्या तीन दिवसात कोरोोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते असे सांगितले तर त्यामुळे थर्टी फर्स्ट तसेच नव वर्षांच्या पार्ट्या वर बंदी घालण्यात आली आहे .लोकांनीही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आव्हान करण्यात आले आहे
Similar Posts
अक्षय शिंदेच्या मृतदेहावर उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार
उल्हासनगर – बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अखेर उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अक्षय शिंदे याचा सहा दिवसांपूर्वी पोलीस व्हॅनमध्येच कथित एन्काऊंटर करण्यात आला होता. या एन्काऊंटरनंतर अक्षयच्या कुटुंबियांनी पोलिसांवर हत्येचा आरोप केला होता. अक्षयच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा…
वाकीपाडा येथे कारखान्यात भीषण स्फोट ; तीन कामगारांचा मृत्यू तर सात जण जखमी
वसई-नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे कॉस पावर कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली यात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात नायगाव पूर्वेच्या जूचंद्र वाकीपाडा येथील भागात कॉस पावर नावाचा कारखाना आहे. बुधवारी अचानकपणे स्फोट होऊन भीषण आग…
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राज्यपालपदाची शपथ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन झारखंडचे राज्यपाल असलेले सी पी राधाकृष्णन यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांचे पुष्पगुच्छ…
निवडणूक आयोगावरचा आमचा विश्वास उडाला – उद्धव ठाकरे
मुंबई -मराठी भाषादिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर घणाघाती टीका करताना निवडणूक आयोगावरचा आमचा विश्वास उडाला आहे असे सांगितलेठाकरे म्हणाले की, पक्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने या गोष्टी करायला नको होत्या. रामविलास पासवान यांच्या मुलाला एक आणि त्याच्या काकाला एक चिन्ह दिली, पण ते दोघेही…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष अधिक तीव्र
तुम्ही मुख्यमंत्री नाहीत याच भान ठेवासरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष अधिक तीव्रमुंबई/ पूरग्रस्त भागातील आता मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ राज्यपालांचे सुद्धा दौरे सुरू झाल्याने सरकार विरूद्ध राज्यपाल हा संघर्ष अधिक तीव्र झाला असून काल त्याची ठिणगी पडली अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावताना तुम्ही मुख्यमंत्री नाहीत याचे भान ठेवा असे सांगितले .तसेच राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र…
एस टी कामगारांना आणखी तीन दिवसांची मुदत
मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मुद्यावर अडून बसलेल्या एस ती कामगारांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी आणखी तीन दिवसांची मुदत दिलेली आहे. या तीन दिवसात ते कामावर हजर झाले नाही तर त्यांच्यावर एस्मा अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहेकलानील परब यांनी एस टी क्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आणि संपकरी कर्मचाऱ्यांना आणखी तीन दिवसांची मुदत दिली…
