मुंबई/ बुधवारी मुंबई महाराष्ट्रात अक्षरशः कॉरोणा चां स्फोट झाला एकाच दिवशी मुंबईत कोरोनाचे २५१० रुग्ण तर ओमॉक्रोंचे २रुग्ण सापडले तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणाचे ,३९०० रुग्ण तर ओमीक्रोनचे ८५ रुग्ण सापडले आहेत त्यामुळे सरकारची चिंता वाढली असू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसात कठोर निर्बंध लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले तर मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिकेत आढावा बैठक घेऊन गेल्या तीन दिवसात कोरोोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते असे सांगितले तर त्यामुळे थर्टी फर्स्ट तसेच नव वर्षांच्या पार्ट्या वर बंदी घालण्यात आली आहे .लोकांनीही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आव्हान करण्यात आले आहे
Similar Posts
जम्मू काश्मीर मधून विशेष विमानाने आलेल्या प्रवाशांचे विमानतळ स्वागत!
मुंबई, दि. 25 जम्मू काश्मीरवरून राज्य शासनाने केलेल्या सुविधेतून विशेष विमानाने सुखरूप मुंबईत आलेल्या प्रवाशांचे आज मुंबई विमानतळावर सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी स्वागत केले संध्याकाळी 6 वाजता विशेष विमान मुंबईत दाखल झालेअकोला, जळगाव, धुळे येथील हे प्रवासी होते. आज त्यांचे आगमन झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाचे विशेष आभार मानले. भारत माता…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईमांसाहाराच्या जाहिराती बघायच्या नसतील तर टिव्ही बंद करा – जैन समाजाच्या याचिका करत्याना न्यायालयाने फटकारले
मुंबई – मांसाहाराच्या जाहिराती ज्यांना बघायच्या नसतील त्यांनी टिव्ही बंद करावा पण जे मांसाहारी आहेत त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याची मागणी करू नये अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने जैन समाजातील याचिका कर्त्या लोकांना फटकारले आहे .मांसाहाराच्या जाहिरातीमुळे शांततेत आणि गोपनीय जीवन जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होते . त्यामुळे मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालावी. या मागणीसाठी श्री विश्वस्त…
ऊस उत्पादकांना दिलासा! एफ आरपी एक रखमी देण्याचे न्यायालयाचे आदेश
मुंबई/राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला असून यापुढे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी एक रकमी द्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहे त्यामुळे ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहेराज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना ऊस उत्पादकांना टप्प्याटप्प्याने एफ आर पी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाविरुद्ध स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू…
आताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत – संजय मंडलिक यांच्या विधानाने वातावरण तापले
कोल्हापूर – कोल्हापूरात राजकीय वातावरण तापण्याची जोरदार शक्यता आहे. महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू छत्रपती यांना लोकसभेचे तिकीट दिलं आहे. तर भाजपने खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा संधी दिली. दरम्यान प्रचार सभे दरम्यान खासदार संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान समोर आलं आहे. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी हे विधान केलं आहे.संजय…
भुज, शेर शहा आणि नेत्रिकण्णा ओटीटीवर धूम माजवणार .
भुज आणि नेत्रिकण्णा : 13 ऑगस्ट रोजी, अजय देवगण ओटीटीवर धूम माजवणार आहे. ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवस आधी रिलीज होईल. अनेक दिवसांपासून या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, 13 ऑगस्टला हॉटस्टार व्हीआयपीवर नेत्रिकण्णा हा तामिळ चित्रपटही प्रदर्शित होईल. या चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट…
लोकशाही मध्ये मताची ताकत ओळखा आणि मतदार यादीत आपले नाव नोंदवा- भवानजी
मुंबई/ लोकशाही मध्ये निवडणूक प्रक्रिये मधून सरकार बनत असते त्यामुळे आपल्या मताची ताकत खूप मोठी आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने मतदार यादीत आपले नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी सर्वांना खास करून तरुण पिढीला आव्हान केले आहेमतदान जागृती बाबत बोलताना बाबूभाई नी सांगितले की नमाज…
