मुंबई/ बुधवारी मुंबई महाराष्ट्रात अक्षरशः कॉरोणा चां स्फोट झाला एकाच दिवशी मुंबईत कोरोनाचे २५१० रुग्ण तर ओमॉक्रोंचे २रुग्ण सापडले तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणाचे ,३९०० रुग्ण तर ओमीक्रोनचे ८५ रुग्ण सापडले आहेत त्यामुळे सरकारची चिंता वाढली असू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसात कठोर निर्बंध लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले तर मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिकेत आढावा बैठक घेऊन गेल्या तीन दिवसात कोरोोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते असे सांगितले तर त्यामुळे थर्टी फर्स्ट तसेच नव वर्षांच्या पार्ट्या वर बंदी घालण्यात आली आहे .लोकांनीही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आव्हान करण्यात आले आहे
Similar Posts
दुबार मुस्लीम मतदारांकडे मनसे, मविआचे दुर्लक्ष का?भाजपाचा ठाकरे बांधून सवाल
मुंबई प्रतिनिधी:राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लीम दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही व्होट जिहादचे दुखणे जडले आहे, असा घणाघात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित…
सत्तेसाठी एनडीए आणि इंडिया या दोन आघाड्यांमध्ये रस्सीखेच होणार
मुंबई/राजकारणात कोणीही दांडगाई करू नये ,दांडगाई करणाऱ्यांची काय अवस्था होते ते लोकसभा निकालाच्या दिवशी दिसून आले देशात लोकसभा निवडणुकीच्या 543 जागांसाठी सात टप्प्यात झालेल्या निवडणुकीत निकाल लागला या निवडणुकीत 400 च्या वल्गना करणाऱ्या भाजपला तीनशे जागाही मिळाल्या नाहीत भाजप आघाडीला देशभरात 294 जागा मिळाल्या तर भाजपला 242 याउलट राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने झेप घेत…
जरंगे यांच्या ६ मागण्या मान्यआरक्षणाची लढाई मराठे जिंकले
मुंबई /मुंबईत शिरलेल्या मराठा आंदोलकांनी ५ दिवस सरकार आणि मुंबईकरांना वेठीस धरल्यानंतर, त्यांच्या दबावापुढे सरकार नमले. आणि जरंगेच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या .त्यानुसार प्रलंबित जातपडताळणीला मान्यता देण्यात आली आहे.हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी केली जाणार आहे.सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी एकामहिन्याची मुदत, मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी, आंदोलकांवरील केसेस मागे घेणार, आणि सर्वात कळीचा मुद्दा…
महाराष्ट्राला बलशाली करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विजयादशमी- दसरा सणा निमित्त दिल्या शुभेच्छा मुंबई, दि. ४:- विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. वाईट गोष्टींना दूर करून पुढे जाण्याचा, विजय साजरा करण्याचा क्षण. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयादशमीच्या पुर्वसंध्येला राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विजयादशमीचा हा चैतन्यदायी…
यवतमाळच्या शिवभोजन केंद्रात गरिबांची किळसवाणी थट्टा
शिवभोजान थाळीसाठी शौचालयाचे पाणीयवतमाळ / शिवसेनेची अत्यंत ड्रीम योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवभोजण थाळी बाबत एक भयंकर वास्तव समोर आले आहे .पाण्याची टंचाई असल्याचे कारण सांगून शीवभोजन केंद्रातील शिवभोजन् थाल्या चक्क शौचालयाच्या पाण्याने धुतल्या जात आहेत हा प्रकार उघडकीस येताच सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेतगोरगरीब जनतेसाठी शिवसेनेच्या प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली…
थर्टी फर्स्ट साजरी करणाऱ्यांनो सावधान मुंबईत १४४ कलाम लागू-१ कोटींची बनावट दारू जप्त
मुंबई – शनिवारी वर्षाचा अखेरचा दिवस म्हणजे थर्टी फर्स्ट आहे त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी संपूर्ण मुंबईत पार्ट्या आयोजित करण्यात आल्या आहेत . पण दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईत १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबईत ६ अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शन खाली जवळपास १० हजारांचा पोलीस फौजफ़ाटा…
