मुंबई/ बुधवारी मुंबई महाराष्ट्रात अक्षरशः कॉरोणा चां स्फोट झाला एकाच दिवशी मुंबईत कोरोनाचे २५१० रुग्ण तर ओमॉक्रोंचे २रुग्ण सापडले तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणाचे ,३९०० रुग्ण तर ओमीक्रोनचे ८५ रुग्ण सापडले आहेत त्यामुळे सरकारची चिंता वाढली असू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसात कठोर निर्बंध लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले तर मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिकेत आढावा बैठक घेऊन गेल्या तीन दिवसात कोरोोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते असे सांगितले तर त्यामुळे थर्टी फर्स्ट तसेच नव वर्षांच्या पार्ट्या वर बंदी घालण्यात आली आहे .लोकांनीही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आव्हान करण्यात आले आहे
Similar Posts
काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचा मुंबईच्या म्हाडा मध्ये जमीन घोटाळा -सोमय्या यांच्याकडून 8 बेकायदा स्टुडिओची पाहणी
मुंबई/ मालाड पश्चिमेचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचा समुद्र किनाऱ्यावरील जमीन घोटाळा उघडकीस आला असून या ठिकाणी बांधलेल्या बेकायदेशीर 8 स्टुडिओच भाजपा नेते किरीट सोमय्या आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी पाहणी करून कारवाईची मागणी केली आहेसी आर झेड कायद्या नुसार समुद्रापासून 500 मीटरच्या अंतरावर कोणतेही बांधकाम करता येत नाही असे असताना सतेचा दुरुपयोग करून शेख…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआज नव्या संसद भवनाचे उद्घाटन-बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांमध्ये फूट
दिल्ली/ आज राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाचे भव्य दिव्य असे उद्घाटन होणार आहे पंत प्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन होणार असून त्यासाठी देश विदेशातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत दरम्यान मोडीन ऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करावे अशी विरोधकांनी मागणी केली होती पण ती फेटाळण्यात आली त्यामुळे काँग्रेससह 15…
त्यांना भाजपा सोबत जायचे होतेउद्धव ठाकरेंची ताटकरेंकडून पोलखोल
मुंबई – राजकारणात कधी कोणाची कोणाकडून पोलखोल केली जाईल याचा नेम नाही . आज राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी चक्क उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी संजय राऊत यांची पोलखोल केली . उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जायचे होते असा गौप्यस्फोट तटकरेंनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे ‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले,…
मुंबई महापालिकेच्या स्थापत्य विभागातील दुय्यम अभियंत्यांना सहाय्यक अभियंता पदी पदोन्नती
मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रभागामध्ये चांगले आणि व्यवस्थित काम होण्यासाठी काम करणार्या अभियंताना त्यांच्या कामानुसार आणि नियमानुसार बढती दिली जाते. मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील जवळपास 105 दुय्यम अभियंत्यांना सहाय्यक अभियंता पदी पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती देण्यात आलेल्या या अभियंत्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार सुधारित वेतनश्रेणी लागू होईल. पदवीधारक कोट्यातून 29/8/2024 पासून ही पदोन्नती देण्यात…
माहीम गडावर अतिक्रमण करणार्यांना मोफत घरांचे बक्षीस
मुंबई -कोण्याही जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून ती बळकावणे हा गुन्हा आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार अतिक्रमण करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी अतिक्रमण हटवल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना मोफत घरांचे बक्षिस दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागांवर अतिक्रमणे होण्याची शक्यता आहे.माहीम गडावर अशाच प्रकारचे अतिक्रमण करून काही झोपड्या बांधण्यात आल्या होत्या मात्र दुर्ग प्रेमींच्या…
बोगद्यातल्या खड्ड्यात गेले पालिकेचे १४८ कोटी ६८ लाख
मुंबई/ नियोजनाचा अभाव आणि सेटिंग करून दिलेले कंत्राटदार यामुळे पालिकेच्या कामांचा कसा खेळ खंडोबा होतो ते पुन्हाएकदा बघायला मिळाले आहे .कारण घाटकोपर ते पवई या ४किमी लांबीचा जल बोगद्याचे काम टनेल बोरिंग मशिनडकल्यामुळे अडिज वर्षांपासून ठप्प आहे .परिणामी पालिकेला १४७ कोटी ६८ लाख कंत्राटदाराला द्यावे लागणार आहेत अशी कामे हाती घेताना तिथली भौगोलिक परिस्थिती आणि…
