भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.इथे भलेही लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरीसुद्धा धर्मसंसद हा प्रकारच लोकशाही विरुद्ध आहे.बरे धर्म संसदेच्या माध्यमातून जर समाजासाठी,देशासाठी काही चांगले काम होणार असेल .आणि धर्मसंसदेतून समाजासाठी बंधुत्वाची भूमिका मांडली जाणार असेल तर ठीक होते.पण धर्मसंसदेचा वापर करून आपलाच हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणे त्यातून धार्मिक द्वेषभावना निर्माण करणे आणि देशासाठी रक्त संडणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची बदनामी करणे हे संतापजनक आहे .छतीस गड मधील रायपूर मध्ये भरलेल्या धर्म संसदेत कोण कुठला कलीचरण बाबा महात्मा गांधींवर टीका करतो काय तर म्हणे त्यांनी सरदार वल्लभ पटेल यांना पंतप्रधान व्हायला दिले नाही .पण हा कलीचरण बाबा जर संत असेल तर राजकारणाशी त्याचा काय संबंध आणि गांधीजी बद्दल बोलायची त्याची लायकी आहे का ? पण आजकाल काही प्रतिगामी लोकांनी गांधीजींना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे याचे उदातिकरण केले जात आहे वास्तविक केंद्राने हे सर्व थांबवायला हवे पण या देशाच्या दुर्दैवाने केंद्रात प्रतिगामी लोकांचे सरकार आहे त्यामुळे अशा बिनडोक बाबांचे प्रस्थ माजली त्यांना महत्व प्राप्त झालाय.
Similar Posts
वांद्रे बिकेसी येथे पुलाचा गार्डरकोसळून 14 कामगार जखमी
मुंबई – काल भल्या पहाटे वांद्रे बिकेसि एथे बिकेसी व जे व्ही एल आर यांना जोडणार्या फुलाचा गार्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 कामगार जखमी झाले असून या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत .एक त्रयस्थ संस्था आणि एम एम आर दी ए चे अधिकारी मिळून या दुर्घटनेची चौकशी करणार…
यंदाही मुलींनीच मारली बाजीदहावीचा निकाल ९५ .८१ टक्के
मुंबई-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दहावीचा निकाल हा जाहीर करण्यात आलाय. मार्च महिन्यात राज्यात दहावीची परीक्षा झाली. आता याचाच निकाल लागलाय. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्क्यात वाढ झालीये. हेच नाही तर नेहमीप्रमाणेच दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. मुलींच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झालीये. राज्याचा निकाल यंदा ९५.८१ टक्के लागलाय….
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान
मुंबई- आज सकाळपासून मुंबईत पावसाने हजेरी लावलेली आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. असंच दिवसभर पाऊस चालू राहिलं तर मुंबई ची तुंबई होऊ शकते. अनेक ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे. बोरिवली पश्चिम महामार्गावर गाड्यांचे आवक जावक सुरू आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसामध्ये पाणी भरले होतं. आज महानगरपालिका तर्फे अनेक ठिकाणी पंप लावण्यात आलेला आहे जेणेकरून…
लॉकडाऊन लागण्याचा धोका वाढला- बूस्टर डोस घेण्याचा सल्ला
मुंबई – देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत देशातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन सर्वानी सावध गिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे दरम्यान महाराष्ट्रात साडेतीन हजार सक्रिय कोरोना रुग्ण असून आज एकाच दिवशी ९२६ नव्या रुग्णांची महाराष्ट्रात नोंद झाली त्यामुळे लॉक डॉन लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेमागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह…
चार राज्यांच्या विधासभां निवडणुकीत भाजपची बंपर जीत – काँग्रेसला केवळ तेलंगणात यश
भोपाळ/ गेल्या महिन्यात झालेल्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले भाजपने मध्य प्रदेशातील आपली सत्ता कायम राखली पण राजस्थान आणि छतीसगड ही काँग्रेसकडे असलेली राज्य सुधा हिसकावून घेतली तर तेलंगणात सत्ता धारी बी आर एसचा धुव्वा उडवून काँग्रेसने तेलंगणा वर झेंडा फडकवलाराजस्थानातील 199 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 115 जागा जिंकल्या तर काँग्रेसला केवळ 70…
तेली परिवारांचा स्नेह संमेलन दिमाखात संपन्न
मुंबई -गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर २ एप्रिलला लोअर परेल येथे तेली परिवाराचे एक स्नेह संमेलन आयोजित केले होते . ह्या स्नेह संमेलनात काशीराम वंजारी व सुरेन्द्र दळवी ह्यांच्या सह इतर काही जाणकार व्यकींनी लाकडी तेल घाणा व्यावसायाचे बहुमोल मार्गदर्शन केले . तेली समाजातील जास्तीत जास्त युवक युवतींनी तेल घाण्याच्या पारंपारीक व्यावसायाकडे वळायला हवं अशी कळकळ…
