भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.इथे भलेही लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरीसुद्धा धर्मसंसद हा प्रकारच लोकशाही विरुद्ध आहे.बरे धर्म संसदेच्या माध्यमातून जर समाजासाठी,देशासाठी काही चांगले काम होणार असेल .आणि धर्मसंसदेतून समाजासाठी बंधुत्वाची भूमिका मांडली जाणार असेल तर ठीक होते.पण धर्मसंसदेचा वापर करून आपलाच हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणे त्यातून धार्मिक द्वेषभावना निर्माण करणे आणि देशासाठी रक्त संडणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची बदनामी करणे हे संतापजनक आहे .छतीस गड मधील रायपूर मध्ये भरलेल्या धर्म संसदेत कोण कुठला कलीचरण बाबा महात्मा गांधींवर टीका करतो काय तर म्हणे त्यांनी सरदार वल्लभ पटेल यांना पंतप्रधान व्हायला दिले नाही .पण हा कलीचरण बाबा जर संत असेल तर राजकारणाशी त्याचा काय संबंध आणि गांधीजी बद्दल बोलायची त्याची लायकी आहे का ? पण आजकाल काही प्रतिगामी लोकांनी गांधीजींना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे याचे उदातिकरण केले जात आहे वास्तविक केंद्राने हे सर्व थांबवायला हवे पण या देशाच्या दुर्दैवाने केंद्रात प्रतिगामी लोकांचे सरकार आहे त्यामुळे अशा बिनडोक बाबांचे प्रस्थ माजली त्यांना महत्व प्राप्त झालाय.
Similar Posts
महापालिका | महाराष्ट्र | मुंबईयशवंत जाधव ,महाडेश्वर ‘ अमेय घोले ; रवी राजा ‘ प्रभाकर शिंदे यांचे वार्ड महिलांसाठी राखीव आरक्षण सोडत जाहीर
मुंबई – आज मुंबई महानगर पालिकेसह १४ महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर झाली . ओबीसी आरक्षणाशिवाय होणार्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे वार्ड महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना आता दुसरा वार्ड शोधावा लागणार आहे. ज्यांचे वार्ड महिलांसाठी राखीव झालेत त्यांच्यात शिवसेनेचे यशवंत जाधव , माजी महापौर महाडेश्वर , आरोग्य समितीचे अध्यक्ष आणि आदित्य ठाकरे यांचे खासम्खास अमेय घोले…
पाकिस्तानचा तिसऱ्यांदा पराभव करून भारताने आशिया कप जिंकला – नकवीच्या हसते ट्रॉफी नाकारून पाकचे नाक कापले
दुबई/आशिया कप स्पर्धेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ गडी आणि २चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह आशिया कप स्पर्धेवर नवव्यांदा नाव कोरलं. तसेच गतविजेत्याचं टायटल कायम ठेवलं. भारताने या सामन्यात पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा पराभूत केलं. त्यांना डोकंच वर काढू दिलं नाही. जिथे शक्य होईल तिथे नांगी ठेचली….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपी एफ आय वर एन आय ए ची धाड- 108 जणांची धरपकड – मुस्लिम कट्टरपंथी हादरले
दिल्ली / सिमी नंतर देशात धर्माच्या आधारे तरुणांना भडकावून जेहाद साठी प्रवृत्त करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पी एफ ए या कट्टरपंथी मुस्लिम संघटनेच्या देशभरातील सर्व कार्यालयांवर काल एन आय ए या राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकले आणि या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 108 जणांना अटक केली आहे .या छापेमारिमुळे देशातील कट्टरपंथी मुस्लिम हादरून गेले…
काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचे जशास तसे उत्तर – अस्लम शेखच्या मालवणीतील कार्यालयाबाहेर भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन
मुंबई : मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून आज भाजपा कार्यकर्त्यांनी मालवणीतील काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या कार्यालयाजवळ आंदोलन केले त्यामुळे मालवणीत तणाव निर्माण झाला होता.मालाडच्या मालवणी येथे अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर आज मोठा गोंधळ उडालेला बघायला मिळाला. भाजप युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मालवणीत एकत्र जमत…
प्रसिद्ध साहित्यिक विजय मडव यांना शारदा पुरस्कार तर दिलीप चव्हाण आणि वसंत सावंत हे जय महाराष्ट्र नगर भूषण तसेच विजय घरटकर हे प्रेरणा पुरस्काराचे मानकरी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, आचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित आणि गेल्या ४१ वर्षांपासून न थकता न दमता मुंबई उपनगरातील रसिक श्रोत्यांना अविरत बौद्धिक मेजवानी उपलब्ध करून देणाऱ्या विजय वैद्य यांनी यंदाच्या ४२ व्या वर्षीच्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेत सालाबादप्रमाणे देण्यात येणारे शारदा पुरस्कार आणि जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार…
बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल – आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार
मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा मुंबई दिनांक २०: बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला…
