भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.इथे भलेही लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरीसुद्धा धर्मसंसद हा प्रकारच लोकशाही विरुद्ध आहे.बरे धर्म संसदेच्या माध्यमातून जर समाजासाठी,देशासाठी काही चांगले काम होणार असेल .आणि धर्मसंसदेतून समाजासाठी बंधुत्वाची भूमिका मांडली जाणार असेल तर ठीक होते.पण धर्मसंसदेचा वापर करून आपलाच हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणे त्यातून धार्मिक द्वेषभावना निर्माण करणे आणि देशासाठी रक्त संडणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची बदनामी करणे हे संतापजनक आहे .छतीस गड मधील रायपूर मध्ये भरलेल्या धर्म संसदेत कोण कुठला कलीचरण बाबा महात्मा गांधींवर टीका करतो काय तर म्हणे त्यांनी सरदार वल्लभ पटेल यांना पंतप्रधान व्हायला दिले नाही .पण हा कलीचरण बाबा जर संत असेल तर राजकारणाशी त्याचा काय संबंध आणि गांधीजी बद्दल बोलायची त्याची लायकी आहे का ? पण आजकाल काही प्रतिगामी लोकांनी गांधीजींना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे याचे उदातिकरण केले जात आहे वास्तविक केंद्राने हे सर्व थांबवायला हवे पण या देशाच्या दुर्दैवाने केंद्रात प्रतिगामी लोकांचे सरकार आहे त्यामुळे अशा बिनडोक बाबांचे प्रस्थ माजली त्यांना महत्व प्राप्त झालाय.
Similar Posts
महायुतीच्या नेत्यांना अमित् शहानी सुनावले
मुंबई केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबईच्या दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले तसेच वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या गणपती बाप्पाचे तसेच सागरवर जावून फडन्विसंच्या गणपतीचे दर्शन घेतले तत्पूर्वी अमित शहां यांनी महायुतीच्या नेत्यांशी बैठक घेऊन चर्चा केली. या चर्चेत विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या फोर्मुल्याव्र चर्चा झाली . यावेळी निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच…
अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे – मुख्यमंत्र्यांचे विधासभेत आश्वासन
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा आहे. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, याकडे महिलांचे डोळे लागले आहेत. या लाडकी बहीण योजनेची हिवाळी अधिवेशनातही चर्चा झाली. या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या…
महायुतीत मुख्यमंत्री पदावरून धमासान सुरु ! फडणवीस कि शिंदे ?
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीने बम्पर यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांचे सरकार येणार हे जवळपास नक्की असले तरी आता मुख्यमंत्री पदावरून वाद सुरु झाले आहेत. १३२ जागा जिंकणारी भाजपने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचे पयत्न सुरु आहेत तर अजित पवार गटाने भाजपला…
पेटीएम बँकेच्या ‘कर्मा’नेच त्यांना उध्वस्त केले !
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या सप्ताहात पेटीएम पेमेंट बँकेवर काही निर्बंध लादले. याचा नेमका परिणाम काय होणार आहे याचा घेतलेला हा मागोवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या सप्ताहामध्ये डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पेटीएम पेमेंट बँकेवर अत्यंत महत्त्वाचे पाच निर्बंध जारी केले. या निर्बंधानुसार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पासून पेटीएम पेमेंट बँक कोणत्याही मुदत ठेवी…
मुख्यमंत्री, उप- मुख्यमंत्री राममंदिर सोहळ्याला जाणार नाहीत
मुंबई – अयोध्येतील राम मंदिरात (२२ जानेवारी) श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्रीरामजन्मभूमी ट्रस्टने देशभरातील अनेक मान्यवरांना, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, कारसेवक, उद्योगपती, क्रिकेटपटू, कलाकार आणि साधू-संतांना या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. पंरतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार
निवडणूक आयोगाचे शिष्ट मंडळ मुंबईत दाखलमहाराष्आट्गाराच्मीया विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे रात्री वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य…
