भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.इथे भलेही लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरीसुद्धा धर्मसंसद हा प्रकारच लोकशाही विरुद्ध आहे.बरे धर्म संसदेच्या माध्यमातून जर समाजासाठी,देशासाठी काही चांगले काम होणार असेल .आणि धर्मसंसदेतून समाजासाठी बंधुत्वाची भूमिका मांडली जाणार असेल तर ठीक होते.पण धर्मसंसदेचा वापर करून आपलाच हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणे त्यातून धार्मिक द्वेषभावना निर्माण करणे आणि देशासाठी रक्त संडणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची बदनामी करणे हे संतापजनक आहे .छतीस गड मधील रायपूर मध्ये भरलेल्या धर्म संसदेत कोण कुठला कलीचरण बाबा महात्मा गांधींवर टीका करतो काय तर म्हणे त्यांनी सरदार वल्लभ पटेल यांना पंतप्रधान व्हायला दिले नाही .पण हा कलीचरण बाबा जर संत असेल तर राजकारणाशी त्याचा काय संबंध आणि गांधीजी बद्दल बोलायची त्याची लायकी आहे का ? पण आजकाल काही प्रतिगामी लोकांनी गांधीजींना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे याचे उदातिकरण केले जात आहे वास्तविक केंद्राने हे सर्व थांबवायला हवे पण या देशाच्या दुर्दैवाने केंद्रात प्रतिगामी लोकांचे सरकार आहे त्यामुळे अशा बिनडोक बाबांचे प्रस्थ माजली त्यांना महत्व प्राप्त झालाय.
Similar Posts
मणिपूर चकमकीत १० कुकी बंडखोर ठार
इंफाळ – मणिपूरातील जिरीबाम जिल्ह्यात कुकी बंडखोरांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बोरोबेक्कार सब डीव्हीजन जिरीबामच्या जकुराधोर करोंगमध्ये सुरक्षा दलाने दहा कुकी बंडखोरांचा खातमा केला आहे. या ऑपरेशनमध्ये सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. मणिपूरच्या इंफाळ खोऱ्यात जातीय संघर्ष उफाळलेला आहे. येथे मूलतत्ववाद्यांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. हे कुकी बंडखोर शेतात काम करणाऱ्यांवर…
धर्माची ठेकेदारी
भारत हा धर्म निरपेक्ष देश आहे पण 2014 नंतर इथली परिस्थिती बदलत चालली आहे देशात धार्मिक कट्टरता वाढीस लागली आहे एकीकडे जिहादी मुसलमान तर दुसरीकडे कट्टरपंथी हिंदुत्ववादी या दोघांमध्ये शांततेने जीवन जगणाऱ्या इतर धर्मियांचे जगणे मुश्कील झाले आहे त्यामुळं हिंदू आणि मुस्लिम धर्मातील कट्टरपंथी लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी निर्णायक पण कायद्याच्या चौकटीत राहून यांचा…
हिंदू मारला जातो तेव्हा तुमची तोंड बंद का असतात ? योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांना सवाल
लखनौ/बांगलादेशात एक दलित हिंदू मारला गेला त्याबाबत विरोधी पक्षातील लोक काहीच बोलायला तयार नाहीत. पण अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला की सगळेच छात्या पिटाटायला लागतात. हे दुष्टीकरणाचं राजकारण बंद करा असे योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत बोलताना विरोधकांना सुनावलेलखनऊ मध्ये सध्या उत्तर प्रदेश विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कायदा व सुव्यवस्थेबद्दल बोलताना योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर सडकून…
तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना वंचित आघाडी बनवावी लागेल ; योगेश वसंत त्रिवेदी यांनी ठणकावले
.. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : देवेंद्र फडणवीस हे शिवसेना भाजप युती सरकारचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी १ ऑगस्ट २०१९ साली राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु केली. ही योजना अतीशय चांगली आहे. परंतु पत्रकारिता आणि प्रशासन यातील झारीतल्या शुक्राचार्यांमुळे या योजनेचा असंख्य पत्रकारांना अद्यापही लाभ मिळू शकलेला नाही. ज्येष्ठ पत्रकारांनी सरकारी जाचक…
परळ श्रीमध्ये पुरस्कारांची तुफान आतषबाजी२५ आणि २६ फेब्रुवारीला परळच्या नरेपार्कमध्ये घमासान
स्पर्धेत पोझ देणार्या प्रत्येक खेळाडूला लाभणार पुरस्कारमुंबई, दि. २४ (क्री.प्र.)- सदा सर्वकाळ फक्त आणि फक्त शरीरसौष्ठव आणि शरीरसौष्ठवपटूंचा विचार करणारा मनीष आडविलकर किंग मास क्लासिक आयोजित प्रतिष्ठीत परळ श्री २०२३ च्या माध्यमातून नवा इतिहास रचणार आहे. पुरस्कारांची तुफान आतषबाजी होणार्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत परळ श्रीचा बहुमान पटकावण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार शरीरयष्टीची मोहिनी २५ आणि २६ फेब्रुवारीला परळच्या…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबईकुर्ल्यात शिव मंदिराच्या पुजाऱ्यावर भूमाफियाच्या गुंडांचा भ्याड हल्ला
मुंबई- कूर्ला- आजकाल भूमाफिया इतके उन्मत्त झाले आहेत की त्यांना कायदा व पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नाही. त्यामुळे जमिनी हडप करणे,त्यासाठी खून खराब करणे हे आता नित्यचे झाले आहे. कूर्ल्यात फिरोज पठाण नावाच्या भूमाफियाच्या गुंडांनी गौरी शंकर मंदिराच्या पुजाऱ्यावर र्भ्याड हल्ला केला असून या हल्ल्यात पुजारी जखमी झाले आहेत .याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला असून…
