लखनौ/ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचं शनिवारी वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले .त्यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती पंतप्रधान तसेच अनेक नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून युपी मध्ये तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जाणार आहे
Similar Posts
पत्रकारांसाठी लोणावळ्यात साकारले -फाईव्हस्टार दर्जाचे विश्रामधाम
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दी.गो.तेंडुलकर विश्रामधामाच्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन मुंबई : जलतरण तलावासह फाईव्हस्टार दर्जाच्या सुविधांनी युक्त मुंबई मराठी पत्रकार संघाचे लोणावळा येथील कै. दी. गो. तेंडुलकर स्मृती विश्रामधामाचे उद्घाटन शनिवारी जल्लोषात करण्यात आले. नूतनीकरणाचे काम विक्रमी वेळात पूर्ण करणे हे अशक्य असे काम संघाच्या कार्यकारिणीने शक्य करून दाखविले, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. हे…
शाळा १५ डिसेंबर पासून सुरू होणार
मुंबई/ ओंमीक्रोम ची दहशत तब्बल १९ देशांमध्ये पसरली असून भारतातही खबरदारीचे उपाय केले जात आहे .ओमी क्रोन मुले मोठा हाहाकार उडू शकतो असा इशारा who या जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही महापालिकानी शाळा सुरू करण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयात बदल केला आहे मुंबई महा पालिकेने १ डिसेंबर पासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय…
कोणत्याही क्षणी कोसळेल ठाकरे सरकार; राणेंची पुन्हा भविष्यवाणी
मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील त्या विधानाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नाराज झाले असून ठाकरे सरकार कधीही आता कोसळेल अशी भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली तर हे सरकार पाच वर्षाची टर्म पूर्ण करील असे संजय राऊत म्हणाले होते . त्याचे काय असा प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की ते काहीही बोलतात मागे…
सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी मुस्लिम – पोलिसांनी ठाण्यातून पहाटे केली अटक
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. या आरोपीला दुपारी बांद्रा कोर्टात हजर करण्यात आले. या आरोपीला पोलिसांनी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हा आरोपी बांगलादेशी नागरिक असून हिंदू नाव घेऊन वावरत होता असे समोर आले आहे. खार पोलिसांनी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद (30) याची १४…
८० लाखांचे बक्षीस असलेल्या२ नक्षलवाद्यांचे एन्काऊंटर
गडचिरोली/केंद्र सरकारने देशाला नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी ३१ मार्च २०२६ ही अखेरची तारीख ठरवण्यात आली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहे. नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. अशातच आता सुरक्षा दलांना छत्तीसगडमध्ये मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी 2 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबत सविस्तर…
पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी करा” मागणीसाठी ११ ऑक्टोबर रोजी पत्रकारांचे “एसएमएस पाठवा आंदोलन
मुंबई:पत्रकार संरक्षण कायदयाची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील पत्रकार २५ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या ११ ऑक्टोबर २५ रोजी एसएमएस पाठवा आंदोलन केले जाणार आहे.. या दिवशी महाराष्ट्रातील पत्रकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हजारो एसएमएस पाठवून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधतील.. सर्व प्रमुख…
