लखनौ/ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचं शनिवारी वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले .त्यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती पंतप्रधान तसेच अनेक नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून युपी मध्ये तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जाणार आहे
Similar Posts
उद्वव ठाकरेंनी धोका दिलाय त्यांना शिक्षा व्हायलाच हवी – अमित शाह -भाजपचे मिशन 150
मुंबई / अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मिशन 150 ची घोषणा केली आहे तसेच भाजपला धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिक्षा व्हायलाच हवी असा ठाकरेंवर हल्लाबोल केलाय ‘त्यामुळे सेना भाजपतील संघर्ष आणखी तीव्र होणार आहेमुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले त्यानंतर फडणवीस- शिंदे शेलार यांच्या गणपतीचे दर्शन…
महाविद्यालयातील सद्भावना जत्रेत बुरख्यामुळे मुस्लिम तरुणीना प्रवेश नाकारला
लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील इस्माईल महाविद्यालय मध्ये दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सद्भावना जत्रे’त बुरखा परिधान केलेल्या महिलांच्या प्रवेशावरुन मोठा गोंधळ झाला. स्टॉल लावण्यासाठी आलेल्या दोन मुस्लिम तरुणींना महाविद्यालय प्रशासनानं बुरखा काढण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. या घटनेवरुन महाविद्यालयाच्या बाहेर मोठा गोंधळ झाला. प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिलं.आएशा नावाची तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत…
पालिका निवडणुकीत भाजपची बाजू मजबूत
मुंबई/ शिंदे यांच्या बंडा नंतर केवळ महाराष्ट्र सरकार कोसळले असेच नाही तर येत्या महापालिका निवडणुकीत भाजपची बाजू अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई आदीसह 14 महापालिकांच्या नियाडणुका सुधा भाजपच जिंकण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेनेच्या हातून मुंबई महापालिका जाणार हे नक्की आहे
मराठा आरक्षणाबाबत बुधवारी राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक
पुणे- यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत 20 जानेवारीपासून उपोषण करण्याचं जाहीर केल्यानंतर आता सरकारी यंत्रणांच्या कामानांही वेग आल्याचं दिसून येतंय. राज्य मागासवर्ग आयोगाची बुधवारी पुण्यात महत्वाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. पुण्यातील राणीच्या बागेतील व्हीव्हीआयपी विश्रामगृहात सकाळी११. ३० वाजता ही बैठक होणार असून त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची…
छोट्या व्यापाऱ्यांची बँकांकडून मुस्कटदाबी
मुंबई/ बँकांचे खातेदार हे खरे तर बँकांसाठी साक्षात ईश्वरा प्रमाणे असतात कारण त्यांनी बँकेत जमा केलेल्या पैशावराच बँका चालतात पण आजकाल बँका खातेदारांच्या बाबतीत भेदभाव करायला लागल्या आहेत .कारण बऱ्याच बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी पुरेसे पुरावे नसले तरी खाते उघडले जाते अगदी पॅन कार्ड किंवा आधारकार्ड सुधा पाहिले जात नाही तर दुसरीकडे छोट्या धंदेवल्यांच्या खात्यावर मात्र…
मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल २ तास मेट्रो बंद
मुंबई – मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला असून सुरक्षेच्या कारणास्तव २ तास मेट्रो बंद ठेवण्यात येणार आहे . त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. भाजप आणि शिंदे गटाने बैठका घेऊन त्यांच्या स्वागताची तयारी केली आहे. पण दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसही सुरक्षेच्या…
