लखनौ/ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचं शनिवारी वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले .त्यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती पंतप्रधान तसेच अनेक नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून युपी मध्ये तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जाणार आहे
Similar Posts
सरकार अध्यादेश काढणार ओबीसींना राजकीय आरक्षण?
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले होते .पण ते परत मिळवण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून आता सरकारने ओबीसी ना राजकीय आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र हा निर्णय न्यायालयाच्या कसोटीवर किती टिकतो त्यावरच सर्व काही अवलंबून आहेनिवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि ३३पंचायत समितींच्या निवडणुकीचा…
अशोक सराफ दक्षिणेत असते तर मुख्यमंत्री झाले असते – राज ठाकरे
पुणे – अशोक सराफ जर दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री झाले असते आणि त्यांच्या ४० फूट कटाऊटवर दुग्धाभिषेक झाला असता असें माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे . ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये अशोकपर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अशोक सराफ यांचं राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे….
मुंबईत ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार चालणाऱ्या अनेक बारवर पोलिसांचा छापा
मुंबई/ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालणाऱ्या मुंबईतील अंधेरी,घाटकोपर आणि ताडदेव भागातील नामांकित बारवर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात जवळपास २५ बारबाला ,बारचा स्टाफ आणि ग्राहकांना अटक करण्यात आलीअंधेरीच्या साची बार आणि रेस्टॉरंट मध्ये ऑर्केस्ट्राचां नावाखाली डान्स चालतो याची माहिती मिळताच युनिट 10 चां पोलिस पथकाने छापा टाकला यावेळी तिथे ७ बारबाला नृत्य करीत असल्याचे आढळले त्यामुळे या…
अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनवरणाचे राजकारण सुरू
पवारांच्या विरोधात धनगरी एल्गारसांगली/ पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सांगली येथील पुतळ्याच्या अनवरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठे राजकारण सुरू झाले असून पवारांना कोणत्याही परिस्थितीत अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे अनावरण करू द्यायचे नाही असा निर्धार धनगर समाजाने केला असून त्यासाठी काल भाजपा आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने उग्र आंदोलन केले त्यामुळे आता हा वाद…
पुण्यातील मोदींच्या सभेत मराठा आंदोलकांचा गोंधळ
पुणे – मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज राज्य आणि केंद्र सरकारवर किती नाराज आहे याची प्रचीती आज पंतप्रधान मोदींना आली. आज पुण्यातील मोदींच्या सभेत मराठा आर्क्षकानी गोंधळ घातला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतही व्हिआयपी रांगेत बसलेल्या एका कार्यकर्त्याने मराठा आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी केल्याचा प्रसंग घडला. पोलिसांनी तत्काळ या घोषणाबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतलं.पण यामुळे काहीवेळ सभास्थळी गोंधळाचं वातावरण…
खुश खबर! एक डोस घेतलेल्यांना सुद्धा रेल्वे प्रवासाची मुभा?–राज्याची हरकत नसेल तर केंद्र सरकारं परवानगी देण्यास तयार-रेल्वे राज्यमंत्री दानवे
मुंबई/ कोरोणाचा प्रादुर्भाव आता हळू हळू कमी होत आहे तसेच लसीकरण मोहीम सुधा वेगाने राबवली जात आहे अशा वेळी राज्य सरकार जर तयार असेल तर लसीचा एक डोस घेतलेल्यांना ही लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यास आम्ही तयार आहोत असे केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे .त्यामुळे आता सर्व रेल्वे प्रवाशांचे राज्य सरकारच्या…
