मुंबई/ शिंदे यांच्या बंडा नंतर केवळ महाराष्ट्र सरकार कोसळले असेच नाही तर येत्या महापालिका निवडणुकीत भाजपची बाजू अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई आदीसह 14 महापालिकांच्या नियाडणुका सुधा भाजपच जिंकण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेनेच्या हातून मुंबई महापालिका जाणार हे नक्की आहे
Similar Posts
जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या ६ विद्यार्थ्यांची शाळेतून हकालपट्टी
नवी मुंबई : शाळेतच दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ अशी घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर शाळा प्रशासनानं कठोर पाऊल उचलतं ६ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आहे. यामुळं खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील वाशी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला आहे.माध्यमांतील वृत्तानुसार, सोमवारी सकाळी शाळेतील बाथरुममध्ये जय श्रीरामच्या घोषणा दिल्याचा प्रकार घडल्याचं सूत्रांकडून सांगितलं…
नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत आहे, त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा- भाजप आमदार मंगलप्रभात लोंढा
मुंबई-मंत्री नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत असून ही महाराष्ट्रातील राजकारणाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. राज्यसरकारचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही यावर कारवाई झालीच पाहिजे. नवाब मलिक यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई अध्यक्ष व भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली., जात, धर्म आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे…
कर्मयोगी-स्वर्गीय नाथा गोविंद जाधव यांची जीवन गाथा पुस्तकाचे
आमदार शिवाजीराव नाईकसाहेब यांचे शुभहस्ते प्रकाशनशिराळा तालुक्यातील मौजे टाकवे गावचे थोर विचारवंत व समाजसेवक स्वर्गीय नाथा गोविंद जाधव यांची जीवन गाथा कर्मयोगी या नावाने शनिवारी दिनांक 9-2-2019 रोजी प्रसिद्ध झालीशिराळा तालुक्याचे विद्यमान माननीय आमदार शिवाजीराव नाईकसाहेब माजी बांधकाम राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते टाकवे हायस्कूलच्या भव्य मैदानावर थाटामाटात प्रकाशन सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर…
पवार ठाकरेंना भेटण्यासाठी केजरीवाल मुंबईला येणार
एका बाजूला विरोधकांची भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेत असताना आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. मात्र, या भेटी केंद्र सरकारने बदली संदर्भात दिल्ली सरकारचे अधिकार गोठवण्याबाबत घेतलेल्या अध्यादेशाविरोधात असल्याचे म्हटले जात आहे. राज्यसभेत भाजपला एकट पाडण्यासाठी केजरीवाल यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने…
भाजपचा कार्यक्रमात कुख्यात गुंडांच्या पत्नीचे शक्तिप्रदर्शन
पुणे/ महा विकास आघाडीवर भ्रष्टाचार आणि गुंडांना आश्रय दिल्याचा आरोप करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यक्रमात दोन कुख्यात गुंडांच्या पत्निनी शक्ती प्रदर्शन केले पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ आणि शरद लांडे यांची पत्नी गायत्री लांडे या दोघींनी चंद्रकांत दादांच्या कार्यक्रमात आपल्या अनेक महिला समर्थकांसह उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन केले तसेच…
मोबाईल-टीव्ही-इंटरनेट म्हणजे मृत्युला कवटाळणे ! भावी पिढीने विचारपूर्वक आधुनिक तंत्रज्ञान वापरावे
मुुुंबई (दीपक शिरवडकर)ः मोबाईलमुळे आपली जीवनशैलीच बदलली आहे. विविध कामांचे नियोजन करण्याची आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यातच खोटे बोलण्याची प्रवृत्ती मोबाईल संस्कृतीमुळे वाढत आहे. नवी पिढी तर अक्षरशः मोबाईलच्या एवढी अधीन झाली आहे की, त्यांच्यात विचित्र स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोबाईलचे नको ते व्यसन आजच्या पिढीला लागले असून तासन्तास मोबाईलवर बोलत रहाणे,…
