मुंबई/ शिंदे यांच्या बंडा नंतर केवळ महाराष्ट्र सरकार कोसळले असेच नाही तर येत्या महापालिका निवडणुकीत भाजपची बाजू अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई आदीसह 14 महापालिकांच्या नियाडणुका सुधा भाजपच जिंकण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेनेच्या हातून मुंबई महापालिका जाणार हे नक्की आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयदसरा मेळाव्यासाठी मैदान मिळाले पण धास्ती कायम सेनेची नाकाबंदी करण्याचा प्लॅन ?
मुंबई – शिंदे आणि ठाकरे यांच्यात सध्या सुरु असलेला राजकीय संघर्ष पाहता या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेला दसरा मेळावा आता दोघांसाठीही प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. कारण आपलाच दसरा मेळावा मोठा व्हावा यासाठी दोन्हीकडून प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे . पण शिंदे गटाची राज्यात सत्ता असल्याने आणि फडणवीस गृहमंत्री असल्याने मुंबई बाहेरून येणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना बाहेरच्या…
यंदा लालबागच्या राजाचे आगमन होणार
गणपती बाप्पा मोरयायंदा लालबागच्या राजाचे आगमन होणारमुंबई/ गेल्यावर्षी करोंना मुळे गणेशोत्सव ऐवजी आरोग्य उत्सव साजरा करून सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेश भक्तांच्या जोरदार आग्रहास्तव सरकारने घालून दिलेले सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गणेशाची मूर्ती चार फूट उंचीची असेल तसेच गर्दी होऊ नये म्हणून ऑन लाईन…
उल्हासनगरात अजुन एका इमारतीचा स्लॅब पडला .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरुच आहे . काल कॅंप ४ येथिल सुभाष टेकडी परिसरातील एका तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे . मात्र या इमारतीत कुटुंबे कमी राहत असल्याने कोणती ही जिवीत हानी झाली नाही . ही इमारत महापालिकेने खाली करुन ताबडतोब सील केली आहे . उल्हासनगर शहरात दिवसे…
मनसे मधून तिकीट न मिळालेले संदीप देशपांडेंचे खासमखास संतोष धुरी भाजपच्या वाटेवर
मुंबई/महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रभाग क्रमांक १९४ मधून उमेदवारी न मिळाल्यानं संतोष धुरी यांनी भाजपची वाट धरली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जागा वाटपात संतोष धुरी इच्छुक असलेला वॉर्ड क्रमांक १९४ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेला आहे. यामुळं नाराज असलेल्या संतोष धुरी यांनी काही वेळापूर्वी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली….
मराठा समाज, समान नागरी कायदा आणि विकासावर सरकार ठाम- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली, : विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून सर्व १७ जागांवर विजय मिळवणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केला असल्याचे सांगत, “महायुती…
शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन – ठाकरे गटाचा निवडणूक वचननामा जाहीर
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वचननाम्याची घोषणा केली. या वचननाम्यात शेतकरी, तरुणांसाठी मोठ्या घोषणा केल्या. उद्धव ठाकरेंनी आपल्या वचननाम्यात आपण महाराष्ट्राचे वैभव पुन्हा परत आणू, असं म्हटलं आहे. “मागील दोन वर्षांत महाराष्ट्रातून राज्याचे हक्काचे प्रकल्प गुजरात व अन्य राज्यात पळवून नेण्याचे प्रकार भाजपाप्रणित केंद्र सरकारच्या पाठिंब्यानेच घडले आहेत. देशात इंडिया…
