मुंबई/ बँकांचे खातेदार हे खरे तर बँकांसाठी साक्षात ईश्वरा प्रमाणे असतात कारण त्यांनी बँकेत जमा केलेल्या पैशावराच बँका चालतात पण आजकाल बँका खातेदारांच्या बाबतीत भेदभाव करायला लागल्या आहेत .कारण बऱ्याच बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी पुरेसे पुरावे नसले तरी खाते उघडले जाते अगदी पॅन कार्ड किंवा आधारकार्ड सुधा पाहिले जात नाही तर दुसरीकडे छोट्या धंदेवल्यांच्या खात्यावर मात्र बँकांची करडी नजर असते .खात्यात्वपुरेशी रक्कम नसल्यास दंड आकारला जातो बँकेत ट्रूजकन्शन झाले नसल्याच्या कारणावरून किंवा के सी वाय च्या खाली हेलपाटे मारायला लावले जातात . उदाहरणार्थ पालिकेच्या नियमानुसार पाच किंवा जास्त कामगार असेल तरच गुमस्ता रजिस्ट्रेशन केले जाते मात्र गेल्या अधिक वर्षात अनेक छोट्या व्यापाऱ्यांना जागा सोडाव्या लागल्या अशा अवस्थितीत त्यांना के वाय सी साठी त्रास देतो .त्यामुळे छोटे व्यापारी बँकांच्या या सिस्टमला वैतागले असून याबाबत रिसर्च बँकेने लक्ष लक्ष घालून छोट्या व्यापाऱ्यांची या बँकांच्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी छोट्या व्यापाऱ्यांनी केली आहे .
Similar Posts
शरद पवारां सोबत पुन्हा स्वगृही जाणार का ?
नो कॉमेंट्स ! अजित पवारांचे एका वाक्यात उत्तरमुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू राजकीय घडामोडीना वेग येत आहे. सर्वच पक्षांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही जोरदार सुरू आहेत.तर अनेक जण पक्ष बदल करून स्वत:साठी आगामी रणनीतीही आखत आहेत. दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही राज्यात आपले जास्तीत…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअस्वस्थ प्रजासत्ताक- बदलाव से दुनिया चांद पर पहुंची फिरभी परिवर्तन को नकारते है हम! धरम करम जात पात की घटिया सोच से कब आजाद होंगे बोलो हम!!
आज भारताचा प्रजासत्ताक दिन ! दरवर्षी प्रमाणे केवळ एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली तरी जात पात धर्म कर्मकांड यातून काही मुक्ती मिळालेली नाही आजही या देशात अन्न ,वस्त्र ,निवारा, पाणी ,वीज रस्ते यासारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना आंदोलने करावी लागतात.विकास फक्त कागदावर दिसतो .लोकसंख्या वाढतेय…
निवडणुकी निमित शाळांना २ दिवस सुट्टी
मुंबई – येत्या २० नोव्हेबारला महराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या कामासाठी काही शिक्षकांचीही नेमणूक करण्यात आल्याने १८ ते २० या तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी तारीख २० मतदान होत आहे. त्यामुळे सोमवारी तारीख १८ आणि मंगळवारी ता. १९ शाळांना सरसकट सुट्टी नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज…
बेरोजगार संस्थांच्या तोंडचा घास पळवण्याचा पालिका अधिकाऱ्यांचा डाव-आतिरिक्त आयुक्त संजिवकुमार काय निर्णय घेतात ?
.मुंबई/ पालिका रुग्णालयाना कंत्राटी कामगार पुरवण्याचे काम छोट्या छोट्या बेरोजगार संस्थाकडे असते. पण आता केईम सारख्या मोठ्या पालिका रुग्णालयात 211 कर्मचारी पुरवण्याचे काम मोठ्या कंत्राटदारांना दोन वर्षासाठी दिले जाणार आहे .या कंत्राटी कामगारांना रोज 699 रुपये नियमाने मिळणे बंधनकारक आहे . बेरोजगार संस्थाकडे जेंव्हा हे कंत्राट आहे . तेंव्हा त्यांना त्यांचा ठरलेला 699 रुपयांचा…
आमच्या सरकारने दीड वर्षात शेतकऱ्यांना ४४ हजार २७८ कोटींची मदत केली – मुख्यमंत्री
नागपूर : विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती दिली. दीड वर्षामध्ये ४४ हजार २७८कोटींची विक्रमी मदत केली असल्याचंं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. अवकाळी पाऊस, गारपीट आणि बळीराजाच्या समस्यांसंदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. या घोषणा करताना एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली…
मुंबईची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही -मुख्यमंत्री
मुंबई – निवडणूक आली कि काही लोक मुंबई केंद्रशासित करण्याचं आवई उठवतात पण मी मुंबईची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितले तसेच मी छोटी आव्हाने स्वीकारीत नाही मोठी आव्हाने स्वीकारतो अशा शब्दात आदित्यवर पलटवार केला. ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले होते. हिंमत…
