मुंबई/ बँकांचे खातेदार हे खरे तर बँकांसाठी साक्षात ईश्वरा प्रमाणे असतात कारण त्यांनी बँकेत जमा केलेल्या पैशावराच बँका चालतात पण आजकाल बँका खातेदारांच्या बाबतीत भेदभाव करायला लागल्या आहेत .कारण बऱ्याच बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी पुरेसे पुरावे नसले तरी खाते उघडले जाते अगदी पॅन कार्ड किंवा आधारकार्ड सुधा पाहिले जात नाही तर दुसरीकडे छोट्या धंदेवल्यांच्या खात्यावर मात्र बँकांची करडी नजर असते .खात्यात्वपुरेशी रक्कम नसल्यास दंड आकारला जातो बँकेत ट्रूजकन्शन झाले नसल्याच्या कारणावरून किंवा के सी वाय च्या खाली हेलपाटे मारायला लावले जातात . उदाहरणार्थ पालिकेच्या नियमानुसार पाच किंवा जास्त कामगार असेल तरच गुमस्ता रजिस्ट्रेशन केले जाते मात्र गेल्या अधिक वर्षात अनेक छोट्या व्यापाऱ्यांना जागा सोडाव्या लागल्या अशा अवस्थितीत त्यांना के वाय सी साठी त्रास देतो .त्यामुळे छोटे व्यापारी बँकांच्या या सिस्टमला वैतागले असून याबाबत रिसर्च बँकेने लक्ष लक्ष घालून छोट्या व्यापाऱ्यांची या बँकांच्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी छोट्या व्यापाऱ्यांनी केली आहे .
Similar Posts
दुकानदाराला केलेल्या मारहाणी नंतर भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा बंद
भाईंदर/ मीरा रोड येथे मराठी बोलण्याच्या वादातून मनसे कार्यकर्त्यांनी एका दुकानदाराला मारहाण केल्याच्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार देताच मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली होती. आता या मारहाणीच्या निषेधार्थ आज संपूर्ण मीरा-भाईंदर शहरातील व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत सात जणांवर…
या सर्व डोम कावळे आम्ही पुरून उरणार आहोत-फडणवीस यांच सरकारला उघड आव्हान
मुंबई/सकाळी बांग देणारे कोंबडे आता दुपारीही बांग द्यायला लागले आहेत.महाविकास आघाडीच्या सरकारकडून मुस्लिमांचे लांगुलचालन केले जात आहे . आपल्यावरील आरोप झाकण्यासाठीच मलिक आणि त्यांच्या साथीदारांनी दंगलींना प्रोत्साहन दिले आणि भाजप वर उलट आरोप करीत आहेत पण अशा डोंबकावळ्यांना आम्ही पुरून उरू असे उघड आव्हान फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.राज्य मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री…
नवी मुंबईत साडेतीन लाखाहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण
नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण तीन लाख ६० हजार १५० कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त शरद पवार यांनी दिली. २३ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आले.शासनाच्या वतीने मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे काम २३ जानेवारीपासून सुरू करण्यात…
जैन संघ रथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना
समस्त जैन संघांच्या वतीने पर्युषण महापर्वानिमित्त मलबार हिल येथील श्री चंदनबाला जैन मंदिरापासून काढण्यात आलेल्या सामूहिक रथयात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी धर्मध्वजा दाखवून रवाना केले. यावेळी राज्याचे पर्यटन तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी उपस्थित गच्छाधिपती श्रीमद विजय पुण्यपालसुरीश्वरजी महाराज व इतर जैन साधूंना वंदन केले व सर्व भाविकांना…
तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडू नये !
मुंबई, दि. १८ डिसेंबर २५छोट्या-छोट्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडता कामा नयेत,असा सक्त सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाचे स्वतंत्र डाटा सेंटर आणि महसूल विभागाच्या तांत्रिक सक्षमीकरणाबाबतच्या उच्चस्तरीय बैठकीत केली. ते म्हणाले,”जमिनीचा डाटा हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि विभागाच्या सक्षमीकरणासाठी अधिकाऱ्यांनी तयारी करावी. महसूल विभागाला देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी…
मुंबई ठाण्यासह मोठ्या महापालिका क्षेत्रांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू
मुंबई/महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमधील वाहतूक कोंडीच्या प्रश्न लक्षात घेऊन सरकारने बाइक टॅक्सीला परवानगी दिली आहे याबाबतचा निर्णय 22 एप्रिल रोजी जारी करण्यात आला त्यामुळे आता मुंबई ठाण्यासह एक लाखाहून अधिक लोक उपस्थित असलेल्या सर्व महापालिका क्षेत्रात बाईक टॅक्सी धावणार आहेबाईक टॅक्सी बाबतचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता त्याचे आता अमलबजावणी सुरू झाली आहे या…
