मुंबई/ बँकांचे खातेदार हे खरे तर बँकांसाठी साक्षात ईश्वरा प्रमाणे असतात कारण त्यांनी बँकेत जमा केलेल्या पैशावराच बँका चालतात पण आजकाल बँका खातेदारांच्या बाबतीत भेदभाव करायला लागल्या आहेत .कारण बऱ्याच बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी पुरेसे पुरावे नसले तरी खाते उघडले जाते अगदी पॅन कार्ड किंवा आधारकार्ड सुधा पाहिले जात नाही तर दुसरीकडे छोट्या धंदेवल्यांच्या खात्यावर मात्र बँकांची करडी नजर असते .खात्यात्वपुरेशी रक्कम नसल्यास दंड आकारला जातो बँकेत ट्रूजकन्शन झाले नसल्याच्या कारणावरून किंवा के सी वाय च्या खाली हेलपाटे मारायला लावले जातात . उदाहरणार्थ पालिकेच्या नियमानुसार पाच किंवा जास्त कामगार असेल तरच गुमस्ता रजिस्ट्रेशन केले जाते मात्र गेल्या अधिक वर्षात अनेक छोट्या व्यापाऱ्यांना जागा सोडाव्या लागल्या अशा अवस्थितीत त्यांना के वाय सी साठी त्रास देतो .त्यामुळे छोटे व्यापारी बँकांच्या या सिस्टमला वैतागले असून याबाबत रिसर्च बँकेने लक्ष लक्ष घालून छोट्या व्यापाऱ्यांची या बँकांच्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी छोट्या व्यापाऱ्यांनी केली आहे .
Similar Posts
महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या फोटोवरून धमासान
मुंबई/ महापुरुषांच्या अपमानाचा निषेधार्थ तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बाँमई यांच्या महारष्ट्र विरोधी वक्तव्याचा निषेधार्थ महाविकास आघाडीने काढलेल्या महामोर्चात चांगले यश आले .मात्र संजय राऊत यांनी मराठा मोर्चाचा फोटो महाविकस आघाडीच्या मोर्चाच्या नावाने प्रसिद्ध केल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे . फडणवीस यांनी महाविकास आघाडीचां मोर्चाला नेनो मोर्चा असल्याचे सांगून मोर्चा मोठा न झाल्याने दुसऱ्यांच्या…
ठाकरेंना दुहेरी झटका- निकटवर्तीयांच्या घरावर ईडीच्या धाडी -ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेतही कपात
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना आज दुहेरी झटका बसला आहे एकीकडे त्यांच्या निकटवर्तीयांच्या १७ ठिकाणांवर ईडीने कोविड काळातील कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी छापे टाकले त्यात सूरज चव्हाण यांचा समावेश आहे. तर राऊतांचे खास असलेले सुजित पाटकर यांच्यावर छापे टाकण्यात आले. तर संध्याकाळी ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.अशा परिस्थितीत मुंबईतून मोठी बातमी…
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी काँग्रेस पाकिस्तान सोबत होती – मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
गुहाटी/ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ सप्टेंबर) आसाममध्ये १९००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींसोबत उभी राहते आणि घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी काम करते.’पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा दहशतवादी घटनांमुळे देश रक्तबंबाळ होत होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान…
अजितदादा, मला भावलेला परखड आणि मुरब्बी राजकारणी! –
महाभारताच्या काळापासून आपल्या मुलांना पुढे आणण्याची एक प्रथा, परंपरा सुरु झाली आहे जी आजही प्रकर्षाने पुढे रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. प्रचलित राजकारणात अशी नांवे घेण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. ती ओघानेच समोर येतांना दिसतात. परंतु अशामुळे कुटुंबातील कार्यक्षम व्यक्तीला फटका बसतो. लाल किल्ल्यावरुन घराणेशाहीबाबत कितीही उच्चरवाने बोलण्यात येत असले तरी ही घराणेशाही…
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
मुंबई – जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी १९ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला संप आज सरकार बरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मागे घेण्यात आलाराज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत गेल्या सात दिवसांपासून संप पुकारला होता. तो मागे घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. संपकऱ्यांची प्रमुख…
बुजुर्ग क्रीडापटू ऍलेक्स सिल्व्हेरा आणि सतिंदरपाल वालिया यांचा रेल्वेकडून गौरव
मुंबई – आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या आणि वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या आपल्या माजी कर्मचाऱ्यांचा भारतीय रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध विभागीय कार्यालयांमध्ये यथोचित गौरव केला. याच कार्यक्रमांतर्गत विभागीय व्यवस्थापक जी. व्ही.सत्यकुमार यांनी धावक ऍलेक्स सिल्व्हेरा आणि हॉकीपटू सतिंदरपाल वालिया या दोन दिग्गजांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान…
