मुंबई/ बँकांचे खातेदार हे खरे तर बँकांसाठी साक्षात ईश्वरा प्रमाणे असतात कारण त्यांनी बँकेत जमा केलेल्या पैशावराच बँका चालतात पण आजकाल बँका खातेदारांच्या बाबतीत भेदभाव करायला लागल्या आहेत .कारण बऱ्याच बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी पुरेसे पुरावे नसले तरी खाते उघडले जाते अगदी पॅन कार्ड किंवा आधारकार्ड सुधा पाहिले जात नाही तर दुसरीकडे छोट्या धंदेवल्यांच्या खात्यावर मात्र बँकांची करडी नजर असते .खात्यात्वपुरेशी रक्कम नसल्यास दंड आकारला जातो बँकेत ट्रूजकन्शन झाले नसल्याच्या कारणावरून किंवा के सी वाय च्या खाली हेलपाटे मारायला लावले जातात . उदाहरणार्थ पालिकेच्या नियमानुसार पाच किंवा जास्त कामगार असेल तरच गुमस्ता रजिस्ट्रेशन केले जाते मात्र गेल्या अधिक वर्षात अनेक छोट्या व्यापाऱ्यांना जागा सोडाव्या लागल्या अशा अवस्थितीत त्यांना के वाय सी साठी त्रास देतो .त्यामुळे छोटे व्यापारी बँकांच्या या सिस्टमला वैतागले असून याबाबत रिसर्च बँकेने लक्ष लक्ष घालून छोट्या व्यापाऱ्यांची या बँकांच्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी छोट्या व्यापाऱ्यांनी केली आहे .
Similar Posts
माझा महाराष्ट्र! लबाड राजकारण्यांचा महाराष्ट्र!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा जनकल्याणासाठी आयुष्यभर लढणारा जाणता राजा आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या सारख्या महान समाज सुधारकांचां महाराष्ट्र आज राजकारणी लोकांमुळे इतका बदनाम झाला आहे की महाराष्ट्रातील लोकांना मान वर करून मी महाराष्ट्रीयन आहे असे सांगायला लाज वाटू लागलीय.इतकी गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राची बदनामी सुरू आहे.आणि ही बदनामी भाजपच्या लोकांनी सुरू केली आहे.महाराष्ट्रात…
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राणेंना नो एन्ट्री- शिवसेना
मुंबई/ नव्याने केंद्रात मंत्री झालेल्या नेत्यांची त्यांच्या महाराष्ट्रातील कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे येतो१९ ऑगस्टला राणेंची कोकण आणि मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल यावेळी ते मुंबईतील शिवाजी पार्क येथे असलेल्या बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. मात्र शिवसेनेचा विरोध आहे .राणे हे विश्र्वासघातकी असल्याने त्यांना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घ्यायला आम्ही…
अजूनही निष्ठा
शिवसेनेत भलेही बंडखोरी झालेली असली तरी काही बंडखोरामध्ये आजही ठाकरे कुटुंबाच्या विषयी आदर आणि थोडीफार निष्ठा आहे.त्यामुळे ठाकरे घरण्या विषयी कोण काही बोलले तर ते त्यांना सहन होत नाही पण त्याची किंमतही त्यांना मोजावी लागणार आहे.कारण शिवसेना ज्या उद्देशाने फोडण्यात आली त्यांना शिवसेना नामशेष करायची आहे त्यामुळे शिवसेनेतून फुटलेल्या माणसाने ठाकरे परिवाराचे गुणगान गायले की…
फोन टॅपिंग प्रकरणातील रश्मी शुक्ला – महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक
मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळं त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणामुळं त्या चर्चेत आल्या होत्या, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोनकॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या फोन…
१ डिसेंबर पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन निवडणूक आयोगाचे घोटाळे गाजणार
नवी दिल्ली/ संसदेचं हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. संसदीय कामांची आवश्यकता पाहून हा अवधी वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी याबद्दलची माहिती दिली.किरण रिजिजू यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ‘राष्ट्रपती महोदयांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारला आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर ते १९…
राज्यातील पालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी 28 नोव्हेंबरला होणार आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर गेल्या आहेत. गेल्या दीड वर्षात या प्रकरणी एकदाही सुनावणी झालेली नाही. त्यामुळे आता 28 नोव्हेंबरला तरी सुनावणी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.मुंबई पुण्यासह अनेक महानगरपालिका जिल्हा परिषदा, इतर स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या निवडणुकांचं…
