मुंबई/ नव्याने केंद्रात मंत्री झालेल्या नेत्यांची त्यांच्या महाराष्ट्रातील कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे येतो१९ ऑगस्टला राणेंची कोकण आणि मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल यावेळी ते मुंबईतील शिवाजी पार्क येथे असलेल्या बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. मात्र शिवसेनेचा विरोध आहे .राणे हे विश्र्वासघातकी असल्याने त्यांना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घ्यायला आम्ही देणार नाही असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
Similar Posts
शालीनी सहकारी बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न- बँकेचे मोबाईल ऍप कार्यरत
मुंबई/ सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या शालीनी सहकारी बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली . या सभेला बँकेचे सर्व भागधारक उपस्थित होते यावेळी बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब देसाई यांनी बँकेचे मोबाईल ऍप काढून बँकेचे बहुसंख्य सभासद खातेदार याना एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली . या सेवेचा खातेदारांना चांगला लाभ घेता येईल असा विश्वास…
नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार-पंतप्रधान नरेंद्र मोदींची भविष्यवाणी
नाशिक/उद्धव ठाकरे यांची नकली शिवसेना आणि शरद पवार यांची नकली राष्ट्रवादी या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी भविष्यवाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे मोदींचा हा दावा उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघांनीही खोडून काढला आहेआज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली नाशिकमधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीतील भाजपा उमेदवार…
शिंदे फडणवीस यांच्यातील दुरावा वाढला महायुतीत वाद कायम
मुंबई/महायुतीतील फोडाफोडीच्या नाराजीनाट्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंद यांच्यामध्ये अबोला कायम असल्याचं चित्र आहे. अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसल्याचं दिसून आलं. पण या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या दोन मोकळ्या खुर्च्या या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासाठी राखीव होत्या.राज्यातील नाराजीनाट्यानंतर मुख्यमंत्री…
उन्मत्त कट्टरपंथी आणि पोकळ निधर्म वाद!
भारतात लोकशाही फक्त नावाला आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही कारण लोकशाहीचा लोकांनी आणि इथल्या राज्यकर्त्यांनी इतका गैफायदा घेतला आहे की आता लोकशाही नको वाटायला लागलीय भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येक राज्याची बोलीभाषा आणि संस्कृती सुधा वेगळी आहे परंतु बाबासाहेबांनी संविधानात सर्वांना सारखा न्याय दिलाय त्याच बरोबर सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून…
ठाणे जिल्ह्यात ठाकरे सेनेला धक्का- माजी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरेंचा राजीनामा
नवी मुंबई/उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील विशेषत: ठाणे, नवी मुंबईतील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधींनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचे ठरविले. विठ्ठल मोरे हे यांनी मात्र शिंदे यांच्यासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. विठ्ठल मोरे हे नवी मुंबईत बेलापूर विधानसभेचे संपर्कप्रमुख, त्यानंतर जिल्हाप्रमुख देखील झाले. नुकतेच त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रतिष्ठेचे…
अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानचा हवाई हल्ला १९ ठार
कबूल/पाकिस्तानने रविवारी पहाटे अफगाणिस्तानाच्या सीमेवर हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पाकिस्तान सरकारने दिली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील केलेल्या या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानमधील लहान मुलांसह १९ नागरिकांचा बळी गेला असल्याची माहिती दिली गेली आहे. अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी त्यांच्या अधिकृत पोस्टद्वारे ही माहिती…
