मुंबई/ नव्याने केंद्रात मंत्री झालेल्या नेत्यांची त्यांच्या महाराष्ट्रातील कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे येतो१९ ऑगस्टला राणेंची कोकण आणि मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल यावेळी ते मुंबईतील शिवाजी पार्क येथे असलेल्या बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. मात्र शिवसेनेचा विरोध आहे .राणे हे विश्र्वासघातकी असल्याने त्यांना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घ्यायला आम्ही देणार नाही असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
Similar Posts
कुपवाड्यात दोन दहशतवाद्यांचे एन्काउंटर
श्रीनगर/जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार मारले. ते नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. सूत्रांचे म्हणणे आहे की मृतदेह नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ पडले आहेत.सीमेपलीकडून गोळीबाराच्या धोक्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्थेत लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख आणि त्यांचे संबंध अद्याप जाहीर झालेले नाहीत.गेल्या आठ दिवसांत…
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बंगल्यावर आयकर विभागाचा छापा
मुंबई/बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या संकटात सापडली आहे. आज (गुरूवार, 18 डिसेंबर ) आयकर विभागाने शिल्पाच्या मुंबईतील जुहू येथील घरावर छापा टाकला आहे. शिल्पाच्या बंगळुरूमधील प्रसिद्ध हॉटेल बास्टियन गार्डन सिटीशी संबंधित एका प्रकरणाबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभाग केवळ मुंबईतीलच नव्हे तर बेंगळुरूमधील हॉटेलच्या ठिकाणीही छापे टाकत असल्याचीही माहिती समोर आली आहे….
जनरल बिपिन रावत व त्यांच्या पत्नीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार-महायोधा अनंतात विलीन
दिल्ली/बुधवारी तामिळनाडूतील कुननुर येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू मुखी पडलेले सी डी एस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मदुलिका यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात आणि पूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.रावत दांपत्याच्या दोन मुलींनी आपल्या आई वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. आणि भारताचा एक महान लढवय्या सुपुत्र अनंतात विलीनझालेगेल्या बुधवारी कुंनर येथे लष्कराच्या एका हेलिकॉप्टरला अपघात…
डॅमेज कंट्रोल होईल का?
एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर त्यांच्याकडे आमदारांचे जे संख्याबळ आहे ते पाहता सरकार निश्चितपणे सरकार अडचणीत आहे आणि सरकार अडचणीत आहे हे लक्षात येताच राज्यपालांचा करोना कुठल्या कुठे पळाला.हे सर्व पाहता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणूनच डॅमेज कंट्रोल साठी शरद पवार पुढे सरसावले आहेत.पण यात त्यांना किती यश येईल हे सांगता येत नाही…
उल्हासनगर कॅंप ५ येथिल डंपिंग ग्राउंड हटवन्यासाठी शिवसेनेने केले आंदोलन . अडवल्यात कचऱ्याच्या गाड्या .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ५ येथे असलेले अनधिकृत डंपिंग ग्राउंड हटवन्यासाठी गेल्या चार वर्षा पासुन स्थानिक नागरिका सह राजकिय पक्ष हे आंदोलन करत आहेत . मात्र ते डंपिंग ग्राऊंड हटवन्यात महापालिकेला अद्याप ही यश आले नाही . तेव्हा हे डंपिंग ग्राऊंड कायम स्वरुपी हटवन्यात यावे या मागणी साठी शिवसेने आज आंदोलन करुन त्या…
निवडणूक महायुतीत लढवणार पण…..मुख्यमंत्र्यांचे संकेत
वर्धा/ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाजपत दोन मतप्रवाह दिसत आहेत.काही भाजपा नेते या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत.तर मुख्यमंत्र्यांनी मात्र या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील. त्यामुळे मित्रपक्षांवर टीका करू नका असा आदेश वर्धा येथील मेळाव्यात भाजपा कार्यकर्त्यांना दिला आहे.राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता…
