मुंबई/ नव्याने केंद्रात मंत्री झालेल्या नेत्यांची त्यांच्या महाराष्ट्रातील कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे येतो१९ ऑगस्टला राणेंची कोकण आणि मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल यावेळी ते मुंबईतील शिवाजी पार्क येथे असलेल्या बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. मात्र शिवसेनेचा विरोध आहे .राणे हे विश्र्वासघातकी असल्याने त्यांना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घ्यायला आम्ही देणार नाही असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
Similar Posts
मोदी हे अनिल अंबनीचे चौकीदार
गंगानगर/ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे चौकीदार नसून अनिल अंबानीचे चौकीदार आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.राजस्थानातील गंगा नगर येथील जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी उपस्थितांना विचारले की तुम्ही कधी शेतकऱ्याच्या घराबाहेर चौकीदार पहिला आहे का ? तुम्ही कधी कुठल्या कष्टकरी कामगाराच्या घराबाहेर चौकीदार पाहिलं आहे का ? नाही पाहिलं असणार कारण…
गरीब मजुराला मारहाण करणाऱ्या काँग्रेस आमदारावर गुन्हा दाखल
गडचिरोली/मुरूम उत्खनन प्रकरणी एका मजुराला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून आरमोरी विधानसभेचे काँग्रेसचे आमदार रामदास मसराम यांच्यासह सहा जणांविरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल विकास राजगडे असे मजुराचे नाव असून तो गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, मारहाण केल्याचे वृत्त खोटे असल्याचे आमदार महोदयांनी म्हटले आहे.जिल्ह्यातील…
मुंबई ( कुर्लात) सामूहिक बलात्कार
मुंबई – राजधानी मुंबई आता खरोखरच महिलांसाठी सुरक्षित राहिलेली नाही . कारण शक्ती मिल आणि साकीनाका येथील बलात्काराची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने महिलांमध्ये भीती आणि संतापाची लाट पसरली आहे महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईमध्येही अशा घटनांचं प्रमाण वाढीस लागलं आहे. अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक…
अबू आजमीला नितेश राणेने झापले
मुंबई/ औरंगजेबाचे उदातीकरण करण्याच्या मुद्द्यावरून काल विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे यांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी याला चांगलेच झापलेनितेश राणे यांनी विधानसभेत सांगितले की औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता तरीही काही लोक त्याची डीपी ठेवतात त्यामुळे वातावरण मुद्दाम तापवले जाते हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे .औरंगजेब याच्याविषयी आस्था असणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही…
मोनोरेल ओव्हरलोड. ३ तास मधेच थांबली. सुदैवाने ५८२ प्रवासी बचावले चौकशीचे आदेश!
मुंबई/ चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान मोनोरेल अडकून पडल्याची घटना घडली होती. यानंतर एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी लगेच प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले होते. आता मोनो रेलचे रेस्क्यू ऑपरेशन संपले आहे. एकूण ५८२ लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. कोणतीही जीवित हानी नाही किंवा जखमी…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | विश्लेषणमुंबई जनसत्ता पोर्टल ची यशस्वी वर्षपूर्ती !
सध्याचं जमाना हा डिजीटलचा जमाना आहे. लोक कधी नव्हे इतके आज सोशल मीडियावर अक्टीव्ह झालेले आहेत. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यात कोणत्याही बर्या वाईट घटना घडोत त्याच्या काही क्षणातच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटतात आणि म्हणूनच सोशल मीडिया मध्ये युट्यूब चॅनल आणि वेब पोर्टल याना एक अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झालेले आहे. दुर्दैवाने शासन प्रशासन यांच्यातला…
