मुंबई/ शंभर कोटींच्या खंडणी चे गंभीर आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ई डी ने पाचव्यांदा समन्स बजावले असून ते ई डी समोर आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे .अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही त्यामुळे आता त्यांच्या समोर आत्मसमर्पण हाच एकमेव पर्याय आहे त्यातच इडी चे त्यांना पाचव्यांदा समन्स निघाले आहे जर यावेळी ते हजर झाली नाही तर त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी होऊ शकते .त्यामुळेच ते आज आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे.
Similar Posts
परमवीर सिंग अहमदाबाद मधून भाजप नेत्यांच्या मदतीने परदेशात पळाला- नाना पाटोळे
मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात एक प्रमुख आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे गुजरात मधील अहमदाबाद येथून परदेशात पळाले त्यासाठी त्यांना भाजपच्या नेत्यांनी मदत केली असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केला आहे.एका पत्रकार परिषदेत बोलताना परमवीर सिंग हे सापडल्यास अनेक गोष्टी उजेडात येतील आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचे भाजपचे…
All is Well – It’s going to be OK – Human Resource 4.0 – HR Summit Mantra
The Fourth Industrial Revolution (4IR) is sometimes described as an incoming thunderstorm, a sweeping pattern of change visible in the distance, arriving at a pace that affords little time to prepare. While some people are ready to face the challenge, equipped with the tools to brave the change and take advantage of its effects, others…
तुकाराम महाराज शेतकरी बीज महोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ !
शेतकरी कीर्तन महोत्सवात शाश्वत शेतीवर चिंतन _ प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्यासहमान्यवरांचा सहभाग परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : शेतकरी केंद्र बिंदू असलेल्या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या वर्षी शाश्वत शेती विषयावर दिग्गजांचे मार्गदर्शन मिळणार आहे. अध्यात्मिक चळवळीतू शेतकऱ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि भौतिक विकासाला आकार देण्याचा प्रयत्न केला जात असून त्याला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या…
राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा – विधानसभेची तयारी करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई: चिन्हावर कोणतंही कॉम्प्रमाईज करणार नाही असं सांगणाऱ्या राज ठाकरेंनी यावेळीही लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. लोकसभेसाठी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर करून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी सुरू करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी केल्या आहेत. शिवाजी पार्कवर मनसेचा गुढी पाडवा मेळावा पार पडला, त्यावेळी राज ठाकरेंनी ही भूमिका मांडली.राज ठाकरे हे भाजप-सेना-राष्ट्रवादीच्या महायुतीत…
थर्टी फर्स्टला बार मध्ये ४ पेगच दारू मिळणार बार मधील पार्ट्याना पहाटे ५ वाजे पर्यंत सशर्त परवानगी
मुंबई – डिसेंबर अखेर म्हणजे मद्यप्रेमींना चाहूल लागते ती ३१ डिसेंबरची. अनेकांना मद्य सेवन करत३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करत नवीन वर्षाचे स्वागत कारायचे असते. यासाठी आता ३१ डिसेंबरच्या रात्री पहाटे ५ पर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याच सोबत निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. हॉटेल असोसिएशनने कुठलीही गडबड होऊ नये…
सोशल मीडियावर बंदी घालण्याची आवश्यकता
सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या माध्यमातून केवळ या देशातीलच नव्हे तर जगातील माणसे जोडता येतात.आणि त्यातून व्यापार ,उद्योग,सांस्कृतिक,आर्थिक,सुरक्षा विषयक अशा अनेक गोष्टींची देवाणघेवाण करता येते.जगातील घडामोडी कळू शकतात त्यावर भाष्य करता येते.मित्रपरिवार जोडत येतो असे कितीतरी सोशल मीडियाच्या फायदे आहेत.पण दुर्दैवाने कुठल्याही गोष्टीला दुसरी बाजूही असते.आणि ती अर्थातच चांगली नसते .सोशल मिडयाला…
