मुंबई/ शंभर कोटींच्या खंडणी चे गंभीर आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ई डी ने पाचव्यांदा समन्स बजावले असून ते ई डी समोर आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे .अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही त्यामुळे आता त्यांच्या समोर आत्मसमर्पण हाच एकमेव पर्याय आहे त्यातच इडी चे त्यांना पाचव्यांदा समन्स निघाले आहे जर यावेळी ते हजर झाली नाही तर त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी होऊ शकते .त्यामुळेच ते आज आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे.
Similar Posts
पार्थ वरील जमीन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित दादांनी जयला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाजूला केले – पाप कुणाचे ताप कुणाला
बारामती : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मोठी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार असल्याची चर्चा होती. जय पवार हे बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरु होती. पण याबाबत खात्रीशीर माहिती समजू शकत नव्हती. त्यामुळे जय पवार…
पत्रकारांचा फोन पोलीस जप्त करू शकत नाहीत- न्यायालयाचा निर्णय
त्रिवेंद्रम/पत्रकारांचा फोन कोणी जप्त करू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे. केरळ मधील एका आग्रहण्य दैनिकांच्या पत्रकारांचा फोन पोलिसांनी जप्त केला होता तो त्यांना परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेतकेरळमधील एका अग्रगण्य दैनिकाचे पत्रकार के.विषकन यांचे एका गुन्हेगाराशी मोबाईल वरून संभाषण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली होती तसेच त्यांना…
मुंबईः महाराष्ट्रात पावसाचे थैमान- मुंबईत शाळा कॉलेजने सुट्टी
मुंबई -भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगराला आज रात्री ८ ते आज दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै…
केजरीवाल यांची अटक योग्यच आहे – दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मंगळवारी दिल्ली हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने केलेल्या अटकेविरोधात केजरीवालांनी कोर्टात धाव घेतली होती.अरविंद केजरीवालांची ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून अटक वैध असल्याची टिपण्णी केली आहे. कोर्टाने म्हटलं की, हे जामिनाचं प्रकरण नाही तर अटकेला आव्हान आहे. सोबतच…
छत्रपती संभाजीनगर बोर्डाचा निर्णय: खोल्या नाहीत की आसन व्यवस्थाही नाही, परंतु केंद्रांना मान्यता बहाल
वादग्रस्त परीक्षा केंद्रांना पुन्हा मान्यता बहाल; काही तांड्यांवर सुद्धा परीक्षा केंद्र त्यासाठी परिक्षांपूर्वीच या साखळीने शहराऐवजी आडवळणावरील खेड्या पाड्यातील इमारती, खोल्या, आसन व्यवस्था किंवा अन्य मूलभूत सोयी सुविधांपासून कोसोदूर असणार्या शाळा, महाविद्यालयांनाच परिक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळावी या दृष्टीने लक्ष केंद्रित केले.जिल्हा परिषद शिक्षण विभाग असो, छत्रपती संभाजीनगरच्या बोर्डात थेट प्रस्ताव दाखल करीत त्यास परिक्षा…
खिचडी घोटाळ्यात सुरज चव्हाणला अटक- ठाकरेंना मोठा झटका
मुंबई/ शंभर कोटी होऊन अधिक असलेल्या खिचडी घोटाळ्यात ठाकरेंचा निकटवर्ती सुरज चव्हाण याला आज अटक केली आहे यापूर्वी सुरत चव्हाण यांची या प्रकरणात चौकशी केलेली होतीकोरोना काळात मुंबईतून पलायन करणाऱ्या मजुरांसाठी मुंबई महानगरपालिकेने खिचडी पॅकेट वाटण्याची योजना राबवली होती तब्बल 132 कोटींच्या आसपास असलेल्या या योजनेत साठी काही कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती मात्र या…
