मुंबई/ सध्या मुंबईत पुन्हा कोरना फैलावला आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे अशावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी केली आहे बायोमेट्रिक हजेरीमुळे कोरॉनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे पालिकेने १जानेवारी पासून बायोमेट्रिक हजेरी सुरू केली आहे आणि त्याला पालिका कर्मचारी आता विरोध करीत आहेत
Similar Posts
सोलापुरात संजय राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक
सोलापूर : सोलापुरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर अज्ञांतांकडून चप्पलफेक करण्यात आली आहे. सोलापुरातील बाळे येथे एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत आले होते. त्यावेळी परत जात असताना राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आली. राऊतांच्या गाडीवर चप्पलने भरलेली पिशवी फेकण्यात आली होती. दरम्यान यावेळी या प्रकारानंतर घोषणा देऊन कार्यकर्ते पसार झालेत. सध्या या कार्यकर्त्यांचा…
पत्नी व २ मुलांची हत्या करून डॉक्टरची आत्महत्या
पुणे, -: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डॉक्टरने आपल्या पत्नीचा खून करुन दोन मुलींना विहिरीत टाकून स्वतःसह संपूर्ण कुटुंबच संपवलं आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथे ही हृदय हेलवणारी घटना घडली आहे. अंगावर शहरे आणणाऱ्या या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हाच हादरून गेला आहे.डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय…
ओबीसी नेत्यांना मराठ्यांबद्दल द्वेष का ? जरंगे पाटलांचा ओबीसींना जाहीर सवाल
नाशिक – मराठा आंदोलनासाठी आमरण उपोषण करणाऱ्या जरंगे पाटील यांनी नाशिकमध्ये भाषण करताना ओबीसी निर्याणा मराठ्याबद्दल दोष का ? असा सवाल केला. . त्यांनी उन्हात उभं राहून भाषण सुरु केलं. “मला खुर्ची नाही पाहिजे, मराठ्यांना आरक्षणच पाहिजे. सरसकट कुणबी आरक्षण पाहिजे. आता मागे हाटायचं नाही. आरक्षण मिळू नये म्हणून खूप जण डोकावत होते, तुमच्या लेकराने…
सवाल हा आहे की तालिबान काय आहे-?..भाजप नेते बाबूभाई भवानजी
मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण…
बीड मधील संतोष देशमुख हत्याकांड – मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला २ दिवसांचा अल्टिमेटम
बीड – मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी बीडच्या मस्साजोग हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यासाठी सरकारला 2 दिवसांचा अल्टीमेटम देत बीडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पोलिस अधिकाऱ्यांची महिन्याभरात बदली करण्याची मागणी केली. राज्य सरकारकडून या प्रकरणी त्वरीत कारवाईची अपेक्षा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची…
पश्चिम बंगालमध्ये अभ्यासक्रमात बदल; मुघल इतिहासाऐवजी शिवाजी महाराज आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा समावेश
पश्चिम बंगाल — राज्य सरकारने केजी (पूर्व-प्राथमिक) ते पीजी (पदव्युत्तर) पर्यंत अभ्यासक्रमात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या धोरणानुसार परंपरागत पाश्चिमात्य किंवा मुघल-केंद्रित इतिहासाऐवजी राष्ट्रवादी भारतीय इतिहासाला प्राधान्य दिले जाईल. बैठकीत सांगितल्याप्रमाणे कौटिल्य, सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी यांसारख्या हिंदू शासकांच्या गाथांना पाठ्यपुस्तकात अधिक स्थान दिले जाणार आहे, तसेच श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे कार्यही…
