मुंबई/ सध्या मुंबईत पुन्हा कोरना फैलावला आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे अशावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी केली आहे बायोमेट्रिक हजेरीमुळे कोरॉनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे पालिकेने १जानेवारी पासून बायोमेट्रिक हजेरी सुरू केली आहे आणि त्याला पालिका कर्मचारी आता विरोध करीत आहेत
Similar Posts
पत्रकाराने हिटलरशाही विरोधात उभे राहावे – ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे यांचे आवाहन
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरणमुंबई : हिटलरशाहीच्या कालखंडाचा पत्रकारांनी अभ्यास करायला हवा, अन्यथा ही आग आपल्यापर्यंत कधी येईल सांगता येत नाही. दमन, दडपशाहीविरोधात पत्रकारांनी उभे राहायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ संपादक आणि साहित्यिक महावीर जोंधळे यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केले.पत्रकार दिन सोहळ्यात मुंबई पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेतील…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबई जनसत्ता न्यूज पोर्टलचे उध्दघाटन
मुंबई -प्रिट मीडिया मध्ये आपल्या धारदार लेखणीने गरीब,पिढीत आणि शोषितांना न्याय मिळवून देणार्या मुंबई जनसत्ताचे आता न्यूज पोर्टल ही सुरू झाले असून दिंनाक 28 जुलै 2021 संपादक किसन जाधव यांच्या हस्ते त्याचे उद्घघाटन झाले.यावेळी प्रसार माध्यमधील श्री बी.ए.जाधव, माजी पोलिस अधिकारी शिवाजी पोपळे, मेनेजर प्रविण शितोळे ,उद्योजक क्षेत्रातील अर्जुन गायकवाड,सत्तापा साळोखे आणि सामाजिक क्षेत्रातील चंद्रशेखर…
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई -: आज महाराष्ट्र सरकारने राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. बदली झालेले अधिकारी पुढील प्रमाणे आहेत
बजाज फायनान्सच्या पठाणी वसुली मुळे लोकांवर आत्महत्येची पाळी-बाबूभाई भवानजी .
मुंबई/ गरीब मध्यम वर्गीय माणसाची आर्थिक स्थिती बेताची असते त्यामुळे हा नोकरदार माणूस स्थिती चांगली नसल्याने आपला संसार गाडा चालवण्यासाठी अधून मधून कर्ज काढीत असतो . काही लोक छोटा मोठा धंदा सुरू करण्यासाठी कधी खाजगी सावकारांकडून तर कधी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढतात.मात्र त्यांच्या याच मजबुरीचा फायदा घेत बजाज सारख्या फायनान्स कंपन्या कर्ज देताना अव्वाच्या सव्वा…
पत्रकारांसाठी पत्रकारांनीच एकजुटीने उभे राहिले पाहिजे, कोणीही मदतीला येणार नाही – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगणाऱ्या पत्रकाराने सरकारी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा आहे काय ? विनय खरे गेले, विजय साखळकर गेले, संजीवन ढेरे आजारी आहेत, अनेक पत्रकार स्वाभिमानाने जगतांना आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगत आहेत. प्रभाकर राणे, अनंत मोरे अशी अनेक उदाहरणे आहेत. अधिस्वीकृती पत्रिकेचे जाचक नियम दाखवून सुविधा नाकारण्यात येत…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईओरिसात आरोग्य मंत्र्याची गोळ्या घालून हत्या
भुवनेश्वर – ओरिसा मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने राज्याचे आरोग्य मंत्री लांब किशोर दास यांची गोळ्या घालून हत्या केली . या हत्येमुळे ओरिसात एकाच खळबळ माजली असून या प्रकरणी आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारी झारसुगुडा जिल्ह्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने त्यांच्यावर गोळीबार केला. यादरम्यान…
