मुंबई/ सध्या मुंबईत पुन्हा कोरना फैलावला आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे अशावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी केली आहे बायोमेट्रिक हजेरीमुळे कोरॉनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे पालिकेने १जानेवारी पासून बायोमेट्रिक हजेरी सुरू केली आहे आणि त्याला पालिका कर्मचारी आता विरोध करीत आहेत
Similar Posts
एस टी वर दगडफेकीचे प्रकार सुरूच
मुंबई/ एस टी कामगारांचा संप चिघळला असून सरकारच्या आक्रमक भूमिकेमुळे एस टी कामगार भीतीच्या छायेत आहेत त्यामुळे काही ठिकाणे एस्टी वर दगडफेक केली जास्त आहे काल धुळे/ साक्री एस टी बसवर संपकरी कामगारांनी दगडफेक केली त्यामुळे प्रवासी चिडले असून या संपकरी कामगारांचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा प्रवासी चिडले तर रस्त्यावर उतरून हा बेकायदेशीर संप करणाऱ्यांचा…
जियो और खुलकर बिनधास्त पियो- तीन दिवस पहाटेपर्यंत दारूची दुकाने खुली रहाणार
मुंबई – थर्टीफिर्स्टची प्लॅनींग करणाऱ्या मद्यपीसाठी एक आनंदाची बातमी आहे नाताल आणि थरटी फार्स्टला दारूची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने २४,२५ आणि ३१ डिसेंबरला दारूची दुकाने पहाटे ५ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. दारू पिणाऱ्यांसाठी हि एक मोठी पर्वणी असल्याने सर्व पिणार्यांनी सरकारचे जाहीर आभार मानले आहेत. राज्य सरकारने दिलेल्या या परवानगीमुळे मद्य प्रेमींची…
औरंगजेब क्रूर द्वेष्टा असता तर त्याने विष्णूचे मंदिरही पडले असते – जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने हिंदुत्ववादी संतप्त
मुंबई – अजित पवारांनी संभाजी महाराजांच्या विरोधात केलेले वादग्रस्त विधान ताजे असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांनीही असेच वादग्रस्त विधान केले आहे . ते म्हणाले औरंगजेब क्रूर असता तर त्याने विष्णूचे मंदिरही पडले असते त्यांच्या या विधानावरून हिदुत्ववादी संतप्त झाले आहेतजितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर…
ठाण्यात ठाकरे -शिंदे गटात राडा महिलेला मारहाण- फडणवीस फडतूस गुहमंत्री उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
ठाणे – मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट वरून ठाण्यात शिंदे विरुद्ध ठाकरे गटात राडा झाला . यावेळी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे याना मारहाण करण्यात आली असून त्यांना ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे . दरम्यान या घटनेची माहिती समजताच स्वतः उद्धव ठाकरे यांनी कुटूबियांसह रुग्णालयात जाऊन रोशनीच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनवे संसद भवन हे १४० कोटी देश वासियांच्या आकांक्षाचे प्रतीक -मोदी
नव्या संसद भवनाचा दिमाखदार उद्घाटन सोहळादिल्ली/ राष्ट्रपती मूर्मू याना आमंत्रण नसल्याने वादाचा मुद्दा बनलेल्या नव्या संसद भवनाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेले हे भवन अप्रतिम असून त्यात लोकसभेच्या 800 आणि राज्यसभेच्या 384 आसन व्यवस्था आहेत. शिवाय दोन्ही सभागृह आणि सेंट्रल होल तसेच आणि इतर दलनांमधे अत्याधुनिक ध्वनी सिस्टीम आहे.९८०…
आशिया कप मध्ये भारताने पाकिस्तानला दुसऱ्यांदा धुतले
दुबई/टीम इंडियाने आशिया कप २०२५ स्पर्धेत विजयी झंझावात कायम ठेवत पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली आहे. भारताने साखळी फेरीनंतर सुपर ४ मध्येही पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दणदणीत विजय साकारला. पाकिस्तानने भारताला विजयासाठी १७२ धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान ७ बॉलआधी ४ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण…
