मुंबई/ सध्या मुंबईत पुन्हा कोरना फैलावला आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे अशावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी केली आहे बायोमेट्रिक हजेरीमुळे कोरॉनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे पालिकेने १जानेवारी पासून बायोमेट्रिक हजेरी सुरू केली आहे आणि त्याला पालिका कर्मचारी आता विरोध करीत आहेत
Similar Posts
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांच्या नेत्यांची हकालपट्टी
मुंबई/राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर आता दोन्ही गटाचे नेते एकमेकांच्या विरोधात आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नवनिर्वाचित विरोधी पक्ष नेते व प्रतोद जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादीत हकालपट्टी केली तर शरद पवार यांच्या गटाने अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची हकालपट्टी केली. दरम्यान आता राष्ट्रवादीला…
अनधिकृत इमारत वाचवण्यासाठी ७५ लाखांची लाच घेताना पालिकेचा लाचखोर अभियंता मंदार तारीला अटक
मुंबई -मुंबई सारख्या महानगरात अनधिकृत बांधकामे कोणामुळे होतात आणि ती वाचवणारे भूमाफियांचे पालिकेतील दलाल अधिकारी कोण हे अनेक वेळा उघडकीस आले आहे. पण या चोरांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते इतके माजलेत कि आता अनधिकृत इमारती वाचवण्याच्या सुपार्या घेत आहेत. अशाच एका लाचखोर अभियंताला ७५ लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या २ साथीदारांसह…
महाराष्ट्रात 66% मतदान- मुंबईतील मतदानाचा टक्का घसरला
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान झाले ६६.११ टक्के इतके मतदान झाले हा टक्का मागील निवडणुकीपेक्षा अधिक आहे सर्वाधिक मतदान कोल्हापूर मध्ये झाले तर सर्वात कमी मतदान मुंबईमध्ये झाली मतदाना ग्रामीण भागात बऱ्यापैकी झाले याचा अर्थ ग्रामीण भागातील जनतेने मतदानात जास्त भाग घेतला होता कालच्या मतदानात चार हजाराहून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रणात बंद झाले असून…
उद्धव ठाकरेंच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर – ७ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयात ७ मार्च रोजी सूचीबद्ध होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी 7 मार्च रोजी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राहुल नार्वेकर यांनी जून २०२२ मध्ये पक्ष फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटालाच खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित केले…
राजावाडी व भाभा रुग्णालयात मनमानी पद्धतीने कंत्राटी कामगार भरती ?
मुंबई- मुंबई महापालिका खर्च कमी करण्याकरिता विविध विभागातील कामांसाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करते. पण या कंत्राटाच्या सुधा निविदा काढल्या जातात त्यासाठी कामाचे निकष, वेतन आणि इतर बाबी बाबत कंत्राटदाराकडून हमी घेतली जाते , मात्र पालिकेच्या के. बी. भाभा रुग्णालय कुरला आणि राजावाडी रुग्णालय घाटकोपर या दोन रुग्णालयांची जबाबदारी डीन.विद्या ठाकूर या वैद्यकीय अधीक्षकांकडे असल्याने …
बोगस लॅबना राज्यकर्त्यांचा आश्रय-चुकीच्या निधनामुळे रुग्णांच्या जीवाला धोका
सांगली/ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणावर बोगस लॅब चालवल्या जात आहेत कराड,सांगली,परभणी आदी ठिकाणच्या बोगस लॅब वर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र या बोगस लॅब ना आता राज्याच्या पालकंत्र्यांनी च अभय देऊन कारवाई करू नका असे आदेश देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे त्यामुळे राज्यातील बोगस लॅब ना पाठीशी घालणारा जो कुणी पालकमंत्री…
