मुंबई/ एस टी कामगारांचा संप चिघळला असून सरकारच्या आक्रमक भूमिकेमुळे एस टी कामगार भीतीच्या छायेत आहेत त्यामुळे काही ठिकाणे एस्टी वर दगडफेक केली जास्त आहे काल धुळे/ साक्री एस टी बसवर संपकरी कामगारांनी दगडफेक केली त्यामुळे प्रवासी चिडले असून या संपकरी कामगारांचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा प्रवासी चिडले तर रस्त्यावर उतरून हा बेकायदेशीर संप करणाऱ्यांचा बंदोबस्त करतील असा इशाराच प्रवाशांनी दिला आहे कारण सरकारने प्रवाशांचे होणारे हाल पाहून आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहेत त्यामुळे नोकरी जाण्याच्या भीतीनं संपकरी कामगारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून ते एस टी वर दगडफेक करीत आहे त्यामुळं अजूनही सरकारने बोटचेपी भूमिका घेऊ नये असे प्रवाशांचे म्हणणे आहे
Similar Posts
समितीचा अहवाल सरकारला बंधनकारक-परिवहन मंत्री एस टी संपाची कोंडी कायम
मुंबई/ काल एस ती कामगार संघटना आणि परिवहन मंत्र्यांची पुन्हा एक बैठक झाली मात्र त्यात झालेल्या चर्चेनंतर सुधा संपाची कोंडी फुटू शकली नाही संपकर्यानी कामावर परतावे त्यांच्या मागणीसाठी न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहेे. त्या समितीचा अहवाल आम्हाला बंधनकारक आहे टी समिती सर्व अभ्यास करून विलिनीकरण बाबत निर्णय घेणार आहे त्यामुळे समितीचा अहवाल येई…
मुंबईकर मतदारांच्या जबाबदारीची कसोटी.
मुंबई-( किसनराव जाधव ) – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात, महाराष्ट्रात मुंबई सह 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे, यातील मुंबईच्या सहा जागांवरील मतदान खूपच महत्त्वाचे मानले जात आहे. याचे कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि देशाच्या एकूण महसुलापैकी ४०% महसूल एकट्या मुंबईतून केंद्राला जातो. परंतु त्या बदल्यात मुंबईला काय मिळते? हा खरोखरच संशोधनाचा…
कोरोना पुन्हा डोकावतो आहे
महाराष्ट्रात आणि देशातही करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने सर्वच स्तरावर काळजी घेण्याची हीच वेळ आहे, असेच म्हणावे लागते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यातील जनतेला पुन्हा एकदा मास्कचा वापर सुरू करण्याचे आवाहन केले आहे, तर केंद्रीय पातळीवरील केंद्रीय आरोग्य विभागानेही लोकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.सध्या देशभरात दररोज साधारण दोन ते अडीच…
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल
मुंबई/राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ५ फेब्रुवार रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी रोजी होणार असून आहे. तर मतमोजणीची तारीखही बदलून ९ फेब्रुवारी…
जी २० मुळे मुंबईच्या सुशोभीकरणाला चालना – पालिका ५ हजार स्वच्छता दूत नेमणार
मुंबई-सुंदर मुंबई स्वच्छ – मुंबई हि योजना आतापर्यंत कागदावरच होती पण जी २० परिषदेला येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर मुंबईचा बकल्पना उघड पडू नये म्हणून पालिकेने मुंबईच्या सुशोभीकरणाच्या मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे त्यासाठी संपूर्ण मुंबईत ५ हजार स्वच्छता दूत नेमले जाणार आलेत . सध्या :पालिकेच्या दैनंदिन कामकाजासोबतच मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना योजना,…
बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार १ जखमी
rबदलापूर – लहान मुलीच्या लैंगिक शोषणामुळे सर्वांच्या लक्षात राहिलेले बदलापूर आणखी एका घटनेमुळे हादरून गेले. हि घटना गर्दीच्या वेळी बदलापूररेल्वे स्टेशनवर घडली . इथे चक्क गोळीबार करण्यात आलाबदलापूर रेल्वे स्थानकात गुरुवारी सायंकाळी होम प्लॅटफॉर्मवर गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. पैशांच्या वादातून एकाने मित्रावरच गोळीबार केल्याचे समोर आले. चौघे जण या ठिकाणी होते. त्यातील एकाने गोळी झाडत…
