मुंबई/ एस टी कामगारांचा संप चिघळला असून सरकारच्या आक्रमक भूमिकेमुळे एस टी कामगार भीतीच्या छायेत आहेत त्यामुळे काही ठिकाणे एस्टी वर दगडफेक केली जास्त आहे काल धुळे/ साक्री एस टी बसवर संपकरी कामगारांनी दगडफेक केली त्यामुळे प्रवासी चिडले असून या संपकरी कामगारांचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा प्रवासी चिडले तर रस्त्यावर उतरून हा बेकायदेशीर संप करणाऱ्यांचा बंदोबस्त करतील असा इशाराच प्रवाशांनी दिला आहे कारण सरकारने प्रवाशांचे होणारे हाल पाहून आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहेत त्यामुळे नोकरी जाण्याच्या भीतीनं संपकरी कामगारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून ते एस टी वर दगडफेक करीत आहे त्यामुळं अजूनही सरकारने बोटचेपी भूमिका घेऊ नये असे प्रवाशांचे म्हणणे आहे
Similar Posts
सिनेटच्या निवडणुकीत भाजपचा अभापीव चा सुपडा साफ – आदित्य ठाकरेंच्या युवसेनेचा मोठा विजय
मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित सिनेट निवडणुकींचा निकाल आज अखेर समोर येत आहे. ही निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. निवडणूक वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. अखेर या निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर २०२४ ला मतदान पार पडलं होतं. विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत एकूण 28 उमेदवारांनी अर्ज…
योगेश कदम,कोकाटे दोघांनाही अद्दल घडवली चुकीला माफी नाही! मुख्यमंत्र्यांची तंबी
मुंबई मंत्र्यांचे नको ते कारनामे आणि त्यामुळे सरकारची होत असलेली बदनामी, यामुळे मुख्यमंत्री संतप्त झाले असून, ते आता ऍक्शन मोडवर आले आहेत.त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारचा परवाना रद्द केला आहे.तर सभागृहात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले आहे.इतकेच नव्हे तर यापुढे चुकीला माफी नाही! असे म्हणत सर्व मंत्र्याना तंबी दिली आहे.कृषी मंत्री…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पावसाळ्या नंतर ?
दिल्ली-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा घोळ कायम असून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने तसेच तारीख पे तारीख पडत आहे . आता पुढची तारीख १४ मार्च आहे. पण तेंव्हाही सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे निवडणूक पावसाळ्यानंतरच ह्ण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्याआधी होण्याची शक्यता कमी झाली आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. सुप्रीम…
कोट्यवधी भाविकांच्या उपस्थितीत प्रयागराज कुंभमेळा सुरु
प्रयागराज – जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची आज सोमवार (१३ जानेवारी) पासून सुरुवात झाला . उत्तरप्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी असलेल्या गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान संपन्न होणार आहे . सोमवारी १३ जानेवारी ते बुधवार २६ फेब्रुवारी असे तब्बल ४५ दिवस महाकुंभ मेळावा आयोजित…
श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेत स्वप्नाक्षय मित्र मंडळ प्रथम- पंचगंगा मंडळ द्वितीय, तर युवक उत्कर्ष मंडळ तृतीय
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२४’ या स्पर्धेत सातबंगला, अंधेरी (पश्चिम) येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळाने प्रथम पुरस्कार (रुपये ७५,००० आणि सन्मानचिन्ह) पटकावला असून; करीरोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने द्वितीय पुरस्कार (रुपये ५०,००० आणि सन्मानचिन्ह) आणि मालाड येथील युवक उत्कर्ष मंडळाने तृतीय पुरस्कारावर (रुपये ३५,००० आणि सन्मानचिन्ह) आपली मोहोर उमटवली आहे. यंदा शाडू मातीच्या…
परहित चॅरिटेबल ट्रस्ट कडुन पुरग्रस्ताना राशन वाटप
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर विधान सभा क्षेत्रातील कांबा गांवात आलेल्या पुरामुळे येथिल नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन त्यांचे सर्व गृहपयोगी वस्तु वाहुन गेल्या आहेत . तेव्हा उल्हासनगर येथिल परहित चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी कांबा गांवातील शेकडो पुरग्रस्त नागरिकाना जीवनावश्यक वस्तु सह राशन वाटप करुन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे ….
