मुंबई/ एस टी कामगारांचा संप चिघळला असून सरकारच्या आक्रमक भूमिकेमुळे एस टी कामगार भीतीच्या छायेत आहेत त्यामुळे काही ठिकाणे एस्टी वर दगडफेक केली जास्त आहे काल धुळे/ साक्री एस टी बसवर संपकरी कामगारांनी दगडफेक केली त्यामुळे प्रवासी चिडले असून या संपकरी कामगारांचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा प्रवासी चिडले तर रस्त्यावर उतरून हा बेकायदेशीर संप करणाऱ्यांचा बंदोबस्त करतील असा इशाराच प्रवाशांनी दिला आहे कारण सरकारने प्रवाशांचे होणारे हाल पाहून आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहेत त्यामुळे नोकरी जाण्याच्या भीतीनं संपकरी कामगारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून ते एस टी वर दगडफेक करीत आहे त्यामुळं अजूनही सरकारने बोटचेपी भूमिका घेऊ नये असे प्रवाशांचे म्हणणे आहे
Similar Posts
दहाव्या दिवशी ही तोडगा नाहीच एस टी व्हा संप सुरूच
मुंबई/ विलीनीकरणाचा मागणीवरून सध्या सुरू असलेल्या एस ती कामगारांच्या संपात काल दहाव्या दिवशीही तोडगा न निघाल्याने संप सुरूच आहे त्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल होत आहेतमुंबई उच्च न्यायालयाने एस टी कामगार संघटनेला सरकार ने तयार केलेल्या समिती समोर त्यांचे म्हणणे मांडायला सांगितले होते पण संपकरी विलीनीकरण चां मागणीवर ठाम असल्याने कोणताही तोडगा निघू शकला नाही.त्यामुळे पुढील…
गणपत गायकवाड यांच्यासह ८ जणांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
मुंबई : जागेच्या वादातून उल्हासनगर पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या प्रकणार आमदार गायकवाड यांच्यासह आरोपींना अटक करण्यात आलीये. दरम्यान जागेच्या वादावरुन हा गोळीबार करण्यात आला अशी माहिती समोर आली होती. या प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या आठ…
दादरमध्ये पालिका आणि पोलिस याच्या आर्शिवादाने परप्रातिंय फेरीवाल्याची दादागिरी
मुंबई (किसन जाधव) फेरीवाले आणि पालिका अधिकारी यांच्यात साटे लोटे असल्यामुळेच अर्ध्या मुंबईच्या फुटपाथ आणि रस्त्यांवर फेरीवाल्यांनी कब्जा केलाय पण पालिका त्यांचे काहीच करू शकत नाही कारण पालिका वास्तविक नियमानुसार कोणत्याही स्टॉल मध्ये गुटका व खाद्य पदार्थ बनवता ही येत नाहीत आणि विकतही येत नाहीत तरी सुधा दादर सेनापती बापट मार्गावर फूल बाजार येथील मनिष…
भायखळा येथे आयोजित झालेल्या ‘आई प्रिमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचा भव्य समारोप
मुंबई : भायखळा येथे आयोजित झालेल्या ‘आई प्रिमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचा यशस्वी समारोप झाला. या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग घेतला असून, प्रथम क्रमांक आई महालक्ष्मी संघाला तर द्वितीय क्रमांक आई तुळजाभवानी संघाला मिळाला. तृतीय क्रमांक आई तुळजाभवानी संघाला लाभला.स्पर्धक संघ आणि त्यांचे मालक १) आई महालक्ष्मी (मालक: शुभम गावकर) – प्रथम क्रमांक२) 2) आई तुळजाभवानी…
गुरेढोरे माणसे आणि एस टी सुधा वाहून गेली महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार
:मुंबई/ महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हैदोस घातला असून मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने हैदोस घातलाय अनेक नद्यांना पुर आल्याने गुरेढोरे तर काही ठिकाणी माणसेही वाहून गेली उमरखेड तालुक्यातील दहागव नाक्यावर पुराच्या पाण्यात एस टी बस वाहून गेली त्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला .मुंबईत सुधा सकाळ पासून पावसाची संततधार सुरू होतीसोमवारी रात्री पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली…
शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांचे योगिना खुले आव्हान
लखनौ/प्रयागराज माघ मेळा सोडल्यानंतर, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी योगी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. त्यांनी वाराणसीत पत्रकार परिषद घेतली आणि म्हटले की, “मला माझ्या शंकराचार्य दर्जाचे प्रमाणपत्र मागितले गेले होते. मी ते दिले. माझे पुरावे खरे होते, म्हणून त्यांना ते स्वीकारावे लागले. आता पुरावे मागण्याची वेळ संपली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हिंदू ओळखीचा पुरावा द्यावा.” ते म्हणाले, “आम्ही…
