मुंबई/ एस टी कामगारांचा संप चिघळला असून सरकारच्या आक्रमक भूमिकेमुळे एस टी कामगार भीतीच्या छायेत आहेत त्यामुळे काही ठिकाणे एस्टी वर दगडफेक केली जास्त आहे काल धुळे/ साक्री एस टी बसवर संपकरी कामगारांनी दगडफेक केली त्यामुळे प्रवासी चिडले असून या संपकरी कामगारांचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा प्रवासी चिडले तर रस्त्यावर उतरून हा बेकायदेशीर संप करणाऱ्यांचा बंदोबस्त करतील असा इशाराच प्रवाशांनी दिला आहे कारण सरकारने प्रवाशांचे होणारे हाल पाहून आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहेत त्यामुळे नोकरी जाण्याच्या भीतीनं संपकरी कामगारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून ते एस टी वर दगडफेक करीत आहे त्यामुळं अजूनही सरकारने बोटचेपी भूमिका घेऊ नये असे प्रवाशांचे म्हणणे आहे
Similar Posts
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार निवडणूक आयोगाकडून आढावा बैठक
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही (Election commision) मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठीच, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावलं आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा…
ऑनलाईन गेमवर अखेर बंदी येणार! सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली/ऑन लाइन गेम चालवून लाखो लोकांना गंडवणाऱ्या या प्रकारावर निर्बंध लादण्यासाठी खासदार अजित गोपछडे यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यासाठी विशेष विधेयक पारित करावे अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीला यश आले आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक संसदेसमोर सादर केले आहे. त्यामुळं हे विधेयक पारित…
कोरेगाव नगराध्यक्षपदी सौ. दिपाली बर्गे तर उपनगरा अध्यक्षपदी सुनील बर्गे यांची निवड.
कोरेगाव कोरेगावच्या नगराध्यक्षपदी कोरेगाव विकास आघाडीचे दिपाली महेश बर्गे यांची तर उपनगराध्यक्षपदी सुनील बाळासाहेब बर्गे यांची बिनविरोध निवड झाली. सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या कोरेगाव नगर पंचायती मध्ये 17 पैकी 13 जागा जिंकत कोरेगाव विकास आघाडीने एक हाती सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उंलथवून टाकत एक हाती वर्चस्व सिद्ध केलेल्या आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली…
‘रिझर्व्ह बँक’ व ‘सेबी’ फक्त “दुर्वा” उपटतात काय ?
रिझर्व बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) सर्व बँकांची नियामक तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंजेस बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) भांडवल बाजाराची प्रमुख नियामक संस्था. मुंबईतील न्यू इंडिया बँकेच्या पाठोपाठ इंडसइंड बँकेतील अनियमितता, अयोग्य जोखीम व्यवस्थापन, इन्सायडर ट्रेडिंग यामुळे पुन्हा एकदा लाखो भागधारकांना कोकोट्यावधीरुपयांचा “चुना” लागला आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नियामक खरोखरच लायकीचे किंवा योग्य क्षमतेचे आहेत…
पालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळेच कंत्राटदारांवर संक्रात
पालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळेच कंत्राटदारांवर संक्रातमुंबई/आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका असा मुंबई महापालिकेचा लौकिक आहे मात्र तो तसाच टिकवून ठेवण्यासाठी किंवा आणखी वादविणायसाठी प्रयत्न करण्याऐवजी पालिका प्रशासनाने असे काही निर्णय घेतले आहेत की ज्यामुळे पालिकेचे महसुली फायदा तर होणारच आहे पण कंत्राटदारांना हलक्या प्रतीची कामे करण्याची अप्रत्यक्ष मुभाही मिळणार आहेपालिका प्रशासनाने नुकताच एक जी आर…
नालेसफाईची ५६ कोटींची निविदा वादाच्या भोवऱ्यात- अधिकारी आणि कंत्राटदाराचा पालिकेच्या तिजोरीवर दरोडा
मुंबई – नालेसफाई म्हणजे निव्वळ हातसफाई हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे . नालेसफाईच्या कंत्राटदार कशा प्रकारे चुना लावतात यावर मुंबई जनसत्ताने अनेकवेळा प्रकाश झोत टाकला आहे. सध्या पश्चिम उपनगरातील नाल्यांच्या डागडुजीसाठी काढल्या जाणाऱ्या ५६ कोटींची निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहेत हि उधळपट्टी कशासाठी असा सवाल आता मुंबईकर करीत आहेत.पश्चिम उपनगरातील वांद्रे,खार, विलेपार्ले, सांताक्रूझ,अंधेरी, गोरेगाव…
