मुंबई/ एस टी कामगारांचा संप चिघळला असून सरकारच्या आक्रमक भूमिकेमुळे एस टी कामगार भीतीच्या छायेत आहेत त्यामुळे काही ठिकाणे एस्टी वर दगडफेक केली जास्त आहे काल धुळे/ साक्री एस टी बसवर संपकरी कामगारांनी दगडफेक केली त्यामुळे प्रवासी चिडले असून या संपकरी कामगारांचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा प्रवासी चिडले तर रस्त्यावर उतरून हा बेकायदेशीर संप करणाऱ्यांचा बंदोबस्त करतील असा इशाराच प्रवाशांनी दिला आहे कारण सरकारने प्रवाशांचे होणारे हाल पाहून आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहेत त्यामुळे नोकरी जाण्याच्या भीतीनं संपकरी कामगारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून ते एस टी वर दगडफेक करीत आहे त्यामुळं अजूनही सरकारने बोटचेपी भूमिका घेऊ नये असे प्रवाशांचे म्हणणे आहे
Similar Posts
मुंबई ( कुर्लात) सामूहिक बलात्कार
मुंबई – राजधानी मुंबई आता खरोखरच महिलांसाठी सुरक्षित राहिलेली नाही . कारण शक्ती मिल आणि साकीनाका येथील बलात्काराची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने महिलांमध्ये भीती आणि संतापाची लाट पसरली आहे महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईमध्येही अशा घटनांचं प्रमाण वाढीस लागलं आहे. अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक…
नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या कैद्यांची भारतात घुसखोरी५ कैद्यांना अटक
काठमांडू/नेपाळमधील तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने देशातील परिस्थिती गंभीर झाली. याचदरम्यान, नेपाळच्या १८ जिल्ह्यांतील तुरुंगातून सुमारे ६ हजार कैदी पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यातील पाच कैद्यांनी भारत-नेपाळ सीमेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न केला, पण सशस्त्र सीमा दलाने त्यांना सिद्धार्थनगर परिसरात अटक केली.नेपाळ मधील तुरुंगातून पळून गेलेल्या पाच कैद्यांना सशस्त्र सीमा दलाने अटक केली आहे….
अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्याला सरकारकडून १२८ कोटी ५५ लाखांची मदत जाहीर
परभणी/मागील चार महिन्यांपासून परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे नदीपात्रा लगतच्या जमिनीचे देखील प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्याच अनुषंगाने आज राज्य सरकारने शासन निर्णय काढून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल १२८ कोटी…
पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारी यांच्या कन्येच्या ताफ्यावर हल्ला
कराची/सिंधू नदी मे हिंदुस्थानियों के खून की नदिया बहेगी असे उन्मत्त विधान करणारा पाकिस्तानचा मंत्री बिलावल भुत्तो याची बहिण असिफा हिच्या ताफ्यावर आंदोलकांनी हल्ला केला सुदैवाने ती या हल्ल्यातून बचावली असिफा ही राष्ट्रपती झरदारी व माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची कन्या आहे. जर राष्ट्रपतीच्या कन्येच्या ताफ्यावर हल्ला होऊ शकतो तर इतरांचे काय? असा सवाल करी…
मेथा चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला थडकले
नवी दिल्ली/भारतावर नवं संकट आलं आहे. आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि मछलीपट्टनम या भागातील किनाऱ्यावर मोंथा चक्रीवादळाने धडक दिली आहे. १७ किमी प्रतितास वेगाने हे वादळ पुढे सरकत आहे. सध्या हे वादळ मछलीपट्टनमपासून २० किमी, काकीनाडापासून ११० किमी आणि विशाखापट्टणमपासून २२० किमी अंतरावर आहे. सध्या किनाऱ्यावर ९० ते १००किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे…
पुराच्या संकटात अडकलेल्या प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल कडून लूट
पुराच्या संकटात अडकलेल्या प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल कडून लूटकोल्हापूर/ पुराच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपडणार्या प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल वाल्यांनी चांगलीच लूट केली गोव्यातून सुटणार्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून प्रती सिट 2000 ते 1200 रुपये घेतले जात होते मात्र त्यांना कोल्हापूरच्या शिरोळ टोल नाक्यावर नेवून थांबवले जात होते .कोल्हापूरच्या हायवेवर 8 फुटांपर्यंत पणी असल्याने पोलिसांनी पुणे बंगळुरू मार्गावरील वाहतूक बंद…
