मुंबई/ काल एस ती कामगार संघटना आणि परिवहन मंत्र्यांची पुन्हा एक बैठक झाली मात्र त्यात झालेल्या चर्चेनंतर सुधा संपाची कोंडी फुटू शकली नाही संपकर्यानी कामावर परतावे त्यांच्या मागणीसाठी न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहेे. त्या समितीचा अहवाल आम्हाला बंधनकारक आहे टी समिती सर्व अभ्यास करून विलिनीकरण बाबत निर्णय घेणार आहे त्यामुळे समितीचा अहवाल येई पर्यंत आम्ही काही करू शकणार नाही असे अनिल परब यांनी सांगितले दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांच्या आडमुठे धोरण मुलें प्रवाशांचे हाल सुरू असून प्रवाशांचा संयम सुटला तर बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहेे.
Similar Posts
ताज्या बातम्या | मुंबई | राजकीय | विश्लेषणशुध्दीकरण मनाचे आणि विचारांचे व्हावे!
शुध्दीकरण हा प्रकार वर्ण व्यवस्थेतून पुढे आलाय.कारण पूर्वी एखाद्या हलक्या जातीतल्या माणसाचा एखाद्या वस्तूला किंवा उच्च वर्णीय व्यक्तीस स्पर्श झाला की मग त्याचे ब्रम्हणाकडून शुध्दीकरण करून घेतले जायचे.पण आता जग खूप पुढे गेले आहे .जात पात तर कुणी मनिताच नाही पण एखादा माणूस चांगला आहे की वाईट आहे हे समाज ठरवतो.कुठला एक पक्ष किंवा पंथ…
शिक्षकदिनी मुस्लिम शिक्षकाचा सत्कार केल्याने वाद!
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मानेगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद आणि खाजगी हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी मानेगाव येथील विठ्ठल मंदिरात विविध शिक्षकांचा सत्कार करण्यात आला होता. गावातील शिक्षक शौकत बाशु शेख यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी “मुस्लीम आहेस, गोमांस खाणाऱ्याना मंदिरात…
अजितदादांच्या विमान अपघाताच्या सी आय डी चौकशीचे आदेश
पुणे/राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर बारामती पोलीसांना अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने आधीच या अपघातस्थळी जाऊन नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. हा तपास करताना बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे.सदर विमान २८ जानेवारी…
त्यांना भाजपा सोबत जायचे होतेउद्धव ठाकरेंची ताटकरेंकडून पोलखोल
मुंबई – राजकारणात कधी कोणाची कोणाकडून पोलखोल केली जाईल याचा नेम नाही . आज राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी चक्क उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी संजय राऊत यांची पोलखोल केली . उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जायचे होते असा गौप्यस्फोट तटकरेंनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे ‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले,…
सेना भाजपतील वाद पोलीस ठाण्यात ; शेलार यांना जामीन
मुंबई/ महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विषयी कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी सेना भाजप मध्ये जो वाद निर्माण झालाय तो काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोचला. सेनेच्या महिला आघाडीने या प्रकरणी केलेल्या फिर्यादी नंतर आशीष शेलार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि महिलाही मोठ्या संख्येने तेथे जमल्या आणि संजय राऊत यांच्यावर गुन्हा…
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा टॅब पुरवण्याची ३ कोटींची योजना ?
टक्केवारीचा दुसरा अध्यायपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा टॅब पुरवण्याची ३ कोटींची योजनामुंबई/ पालिका शाळेतील मुलाना निकृष्ट दर्जाचे टॅब पुरवून स्वतःचे हसे करून घेतलेल्या पालिकेने पुन्हा एकदा पालिका शाळेतील मुलाना टॅब देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी पालिका ३ कोटी खर्च करणार असून कोविड काळात अशा प्रकारची अनावश्यक कामे पालिका का काढते आहे.कदाचित यामागे कंत्राटदारांचे खिसे भरून त्यातून…
