मुंबई/ काल एस ती कामगार संघटना आणि परिवहन मंत्र्यांची पुन्हा एक बैठक झाली मात्र त्यात झालेल्या चर्चेनंतर सुधा संपाची कोंडी फुटू शकली नाही संपकर्यानी कामावर परतावे त्यांच्या मागणीसाठी न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहेे. त्या समितीचा अहवाल आम्हाला बंधनकारक आहे टी समिती सर्व अभ्यास करून विलिनीकरण बाबत निर्णय घेणार आहे त्यामुळे समितीचा अहवाल येई पर्यंत आम्ही काही करू शकणार नाही असे अनिल परब यांनी सांगितले दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांच्या आडमुठे धोरण मुलें प्रवाशांचे हाल सुरू असून प्रवाशांचा संयम सुटला तर बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहेे.
Similar Posts
शिंजु आबे एक रूढीवादी नेते
सध्याच्या विज्ञान युगात जात धर्म श्रद्धा आस्था या गोष्टींना फारसे महत्व नाही.भारतात ठीक आहे पण जपान सारख्या पुढारलेल्या देशांत सुधा अशा गोष्टींना महत्व दिले जाते आणि भारताप्रमाणे जपान मध्ये सुधा या गोष्टींना महत्व दिले जाते हे तर अविश्वसनीय आहे जपानचे माजी पंतप्रधान शींजू आबे हे धार्मिक होते मोदी बरोबर गंगा आरती करताना त्यांना ज्या पुरोगामी…
गंजत” चाललेली भारतीय न्यायव्यवस्था !
आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये न्यायव्यवस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.भारतीय राज्यघटनेने ते सातत्याने अधोरेखित केलेले आहे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये आपली न्यायव्यवस्था प्रलंबित खटल्यामुळे “गंजत” चाललेली आहे. इंग्रजीमध्ये ‘जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड’ म्हणजे न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे आहे अशी म्हण आहे. भारताच्या बाबतीत ती तंतोतंत लागू होते. ‘इंग्रजी’ मानसिकतेतून भारतीय न्यायव्यवस्था बाहेर पडण्याची चिन्हे नाहीत. देशाच्या…
एअर इंडिया बिल्डिंग महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात २०१८ पासून अडकलेली डील आता पूर्ण;
मंत्रालयासाठी ४६,४७० वर्ग मीटर जागा मिळालीमुंबई — महाराष्ट्र राज्य सरकारने दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध एअर इंडिया बिल्डिंग (नरपॉइंट) १,६०१ कोटी रुपयांत खरेदी केली आहे. ही इमारत मंगळवारी अधिकृतपणे राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आली, ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होतेहे सौदे २०१८ पासून अडकले होते. आठ वर्षांनंतर हा सौदा पूर्ण झाला आहे.सौद्याचे मुख्य मुद्दे२०१८ ते २०२६: ८…
पत्रकारांचा फोन पोलीस जप्त करू शकत नाहीत- न्यायालयाचा निर्णय
त्रिवेंद्रम/पत्रकारांचा फोन कोणी जप्त करू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे. केरळ मधील एका आग्रहण्य दैनिकांच्या पत्रकारांचा फोन पोलिसांनी जप्त केला होता तो त्यांना परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेतकेरळमधील एका अग्रगण्य दैनिकाचे पत्रकार के.विषकन यांचे एका गुन्हेगाराशी मोबाईल वरून संभाषण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली होती तसेच त्यांना…
सीमा हैदर व तिच्या प्रियकराची युपीएटीएस कडून ६ तास चौकशी
नोएडा – पाकिस्तानातून ४ मुलांसह भारतात आलेली आणि भरती नागरिक सचिन मीना याच्याशी विवाह करून त्याच्या घरी राहणारी पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर हिची आज युपी एटीएसने ६ तास कसून चौकशी केलीपाकिस्तानातून सीमापार करुन प्रियकराला भेटायला आलेली चार मुलांची आई सीमा हैदरचे प्रकरण सध्या देशात फार चर्चेत आहे. याप्रकरणी चित्रकूट येथील तुलसी पीठाधीश्वर जगदगुरू पद्मविभूषण रामभद्राचार्य…
जाहिरातबाजी साठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी का ?
जनतेचा पैसा हा राजकारणासाठी उधळपट्टीचे एक माध्यम असते. कारण त्यांना विचारणारा कोणी नसतो. त्यामुळे या पैशाची कशीही आणि कितीही उधळपट्टी केली तरी राज्यकर्त्यांना काहीही फरक पडत नाही. मात्र हा पैसा कमी पडला, की मग कराच्या माध्यमातून जनतेवर बोजा टाकला जातो. वास्तविक वेगवेगळ्या मोठ्या प्रकल्पांच्या नावाखाली जो निधी मंजूर केला जातो, त्या निधीतील बराचसा पैसा हा…
