मुंबई/ काल एस ती कामगार संघटना आणि परिवहन मंत्र्यांची पुन्हा एक बैठक झाली मात्र त्यात झालेल्या चर्चेनंतर सुधा संपाची कोंडी फुटू शकली नाही संपकर्यानी कामावर परतावे त्यांच्या मागणीसाठी न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहेे. त्या समितीचा अहवाल आम्हाला बंधनकारक आहे टी समिती सर्व अभ्यास करून विलिनीकरण बाबत निर्णय घेणार आहे त्यामुळे समितीचा अहवाल येई पर्यंत आम्ही काही करू शकणार नाही असे अनिल परब यांनी सांगितले दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांच्या आडमुठे धोरण मुलें प्रवाशांचे हाल सुरू असून प्रवाशांचा संयम सुटला तर बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहेे.
Similar Posts
डेक्कन एडुकेशन सोसायटी (डीईएस) मुंबई कॅम्पस व एनआयपीएम मुंबई चॅप्टर त्याच्या संयुक्त विद्यमाने- शिखर सम्मेलन- शनिवार, ९ ऑक्टोबर २०२१ रोजी, सकाळी १०. ३० वाजता.
चौथ्या औद्योगिक क्रांतीचे (4 IR) चे वर्णन बऱ्याचदा येऊ घातलेलं वादळ असं केलं जातं. प्रचंड वेगाने येणाऱ्या ह्या क्रांतीने होऊ घातलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी. एचआर शिखर परिषदेतील एकदिवसीय पॉवरपॅक सत्र. एच आर प्रोफेशन साठी एक अद्ववतीय संधी असेल. विचार करायला प्रवत्तृ करणारे विषय, दोन पॅनलमधील विचारांची देवाण घेवाण ,एच आर सोबत नेटवर्क या कॅम्पस इव्हेंटमधील…
सरकार मान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत
करावे- महेश झगडे माजी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्यपुणे-सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक व प्रशिक्षकांना साठी सी आय आरटी पुणे सर्टिफिकेट वितरण कार्यक्रम मा.महेश झगडे माजी सनदी अधिकारी,माजी परिवहन आयुक्त,माजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते व मा.डॉ. कॅप्टन राजेंद्र सनेर पाटील संचालक सी आय आरटी पुणे, शेखर ढोले रस्ता सुरक्षा विषयक प्रमुख सी आय आर…
गुन्हेगार राजकीय नेत्यांना सत्तेतून दूर करणारे विधेयक लोकसभेत सादर – गंभीर गुन्ह्यात ३० दिवस तुरुंगात राहिल्यास पंतप्रधान पदासह मुख्यमंत्री,आणि मंत्रिपदही जाणार
नवी दिल्ली: लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पंतप्रधान , मुख्यमंत्र्यांना हटवण्यासंदर्भातील तीन विधेयकं मांडली. यावेळी विरोधकांनी मोठा गदारोळ केला. या सगळ्या गदारोळात शहांनी विधेयकं सदनासमोर मांडली. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री , राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे मंत्री यांना गंभीर स्वरुपाच्या गुन्हेगारी आरोपाखाली ३० दिवसांपर्यंच अटक झाल्यास त्यांना पदावरुन दूर करण्याची तरतूद नव्या विधेयकात आहे. शहांनी मांडलेल्या…
भारताच्या उदारमतवादी धोरणाचा फायदा घेऊ नका – जमत नसेल तर पाकिस्तानात जा ! मुस्लिम रेफ्यूजीला मुंबई उच्चं न्यायालयाने खडे बोल सुनावले
मुंबई : भारताच्या उदारमतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका, जमत नसेल तर पाकिस्तानात किंवा आखाती देशात जा असे खडे बोल हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावले आहेत. पुण्यातील एका रेफ्युजीच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हे खडे बोल सुनावले आहेत. साल 2०१४-१५ दरम्यान सुरू असलेल्या येमेन युद्धादरम्यान तेथील अनेक नागरिक देश सोडून अन्य देशात गेले. याच दरम्यान बहिणीच्या कर्करोगावरील उपचारासाठी…
आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर मुद्दाम चाल ढकल – कायदे तज्ञांचा सभापतींवर गंभीर आरोप
मुंबई -शिवसेनेत बंडखोरी केलेल्या आमदारांची सुनावणी लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहे. ५६ दिवस ५६ आमदारांची बाजू राहुल नार्वेकर ऐकणार आहेत. त्यानंतर राहुल नार्वेकर आपला निर्णय जाहीर करू शकतात. पण, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला आहे. आमदार अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये, म्हणून योजना तयार केल्या जात आहेत,…
हिम्मत असेल तर वाराणसीत मोदींना हरवून दाखवा -ममता बेनर्जी यांचे कॉंग्रेसला उघड आव्हान
मुर्शिदाबाद- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० जागा मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. त्या शुक्रवारी म्हणाल्या की, ‘आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस ४० जागाही मिळवू शकेल की नाही, याबद्दल मला शंका आहे.’पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ममता यांनी हे वक्तव्य केलं आहे. तृणमूल काँग्रेसचा हा निर्णय विरोधी पक्षांच्या…
