मुंबई/ काल एस ती कामगार संघटना आणि परिवहन मंत्र्यांची पुन्हा एक बैठक झाली मात्र त्यात झालेल्या चर्चेनंतर सुधा संपाची कोंडी फुटू शकली नाही संपकर्यानी कामावर परतावे त्यांच्या मागणीसाठी न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहेे. त्या समितीचा अहवाल आम्हाला बंधनकारक आहे टी समिती सर्व अभ्यास करून विलिनीकरण बाबत निर्णय घेणार आहे त्यामुळे समितीचा अहवाल येई पर्यंत आम्ही काही करू शकणार नाही असे अनिल परब यांनी सांगितले दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांच्या आडमुठे धोरण मुलें प्रवाशांचे हाल सुरू असून प्रवाशांचा संयम सुटला तर बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहेे.
Similar Posts
मुंबई उपनगर जिल्ह्यात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या आढाव्याची बैठक घेण्यात आली.
२०१६ च्या सर्वेक्षणात मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४,१९४ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले. ही जमीन राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका (BMC), म्हाडा व केंद्र सरकारच्या मालकीची आहे. या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ९२६ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यापैकी १६० प्रकल्प पूर्ण झाले असून, ३२२ प्रगतीपथावर आहेत. ११४ प्रकल्प विविध कारणांमुळे स्थगित आहेत. या प्रकल्पांतून १,७५,५११…
बारावीचा निकाल ९९.६३ टक्के
मुंबई/ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल बारावीचा निकाल जाहीर केला असून तो ९९.६३ टक्के इतका आहे निकालात मुलींनीच बाजी मारली असून ९९.७३ टक्के मुली तर ९९.५४ टक्के मुले पास झालीयंदा कोरोंना मुळे दहावी आणि बारावीची परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे मुल्याकाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला .त्यात १३,१९,७५४ पैकी १३,१४,९६५ इतक्या विक्रमी संख्येने मुले…
बेळगावमध्ये ऊस आंदोलन चिघळले पोलिसांच्या गाड्या फोडल्या टोलनाके तोडले
बेळगाव/सध्याबेळगावमध्ये ऊसदरवाढ आंदोलन चिघळलं आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. बेळगाव जिल्ह्यातील गुरलापूर क्रॉस येथे गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी हे आंदोलन सुरु आहे. कर्नाटकातही ऊसदराचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे याठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभा केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील शेतकरी संघटना व शेतकऱ्यांकडून ऊसाला प्रतिटन चार हजारपेक्षा जास्त भाव मिळावा यामागणीसाठी हे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपवारांचे आवाहन- राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र -अंधेरी पोट निवडणूक बिनविरोध ?
मुंबई/ संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेली अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत .त्यासाठी राज ठाकरे यांनी फडणवीस याना पत्र पाठवून तशी विनंती केली आहे तर शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध करा असे भाजपला आवाहन केले आहे.रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेची पोट निवडणूक पुढील महिन्याच्या 3 तारखेला होणार आहे या…
मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका – हिंदुजा मध्ये दाखल
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं आहे. सध्या ते आयसीयूमध्ये दाखल आहेतकाही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी…
शिवनेरी बस मध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी
मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची प्रवासी संख्या वाढावी यासाठी एसटी महामंडळाकडून नवे नवे राबवले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून विमानात प्रवाशांच्या सेवेसाठी ज्या प्रमाणे हवाई सुंदरी असतात त्याच धर्तीवर आता शिवनेरी बस मध्ये शिवनेरी सुंदरी ठेवल्या जाणार आहेत .मुंबई -पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा…
