मुंबई/ काल एस ती कामगार संघटना आणि परिवहन मंत्र्यांची पुन्हा एक बैठक झाली मात्र त्यात झालेल्या चर्चेनंतर सुधा संपाची कोंडी फुटू शकली नाही संपकर्यानी कामावर परतावे त्यांच्या मागणीसाठी न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहेे. त्या समितीचा अहवाल आम्हाला बंधनकारक आहे टी समिती सर्व अभ्यास करून विलिनीकरण बाबत निर्णय घेणार आहे त्यामुळे समितीचा अहवाल येई पर्यंत आम्ही काही करू शकणार नाही असे अनिल परब यांनी सांगितले दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांच्या आडमुठे धोरण मुलें प्रवाशांचे हाल सुरू असून प्रवाशांचा संयम सुटला तर बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहेे.
Similar Posts
पराभव समोर दिसताच निवडणूक आयोगाकडे धाव -भाजपचा रडीचा डाव- निकाल लांबणीवर
मुंबई/ राज्यसभा निवडणुकीत पराभव समोर दिसताच भाजपने नेहमी प्रमाणे कपट नीतीचा अवलंब करीत महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेत ती मते बाद करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे आणि त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीचा निकाल वेळेवर जाहीर होऊ शकला नाही.काल राज्यसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत ठरल्या प्रमाणे अनिल देशमुख आणि नवाब मलिक सोडून सर्व आमदारांनी मतदान…
बेहराम पाड्याचा जहांगीर पूरी कधी करणार चार माळ्याच्या झोपड्या कधी तुटणार- मुंबईत योगी पॅटण वापरा .
मुंबई/ बांद्रा रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या बेहरम पाड्यात अनेक चार माळ्यांच्या झोपड्या उभ्या आहेत.पालिकेत 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे तरीही या चार माळ्याच्या झोपड्या उभ्या राहिल्या आणि वाढत चालल्या आहेत पालिका अधिकाऱ्यांना ही अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का ? सत्ताधारी शिवसेनेचे नेते आणि पालिका अधिकारी यांचे डोळे फुटले आहेत का ? काही वर्षांपूर्वी इथल्या झोपड्यांना…
अखेर विधान परिषदेवर त्या 11 आमदारांचा शपथविधी
मुंबई/उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात विधान परिषदेसाठी 11 सदस्यांची नावे देण्यात आली होती पण अखेरपर्यंत त्या यादीतील लोकांना काही आमदारकी मिळालेली नाही. कारण तात्कालीन राज्यपाल भगतसिंग कोसारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी दाबून ठेवली आणि अखेरपर्यंत मवियाच्यात्या सदस्यांना विधान परिषदेवर जाता आले नाही त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि भाजपा शिंदे गट व अजित पवार…
मराठी एकजुटीचा दणक्यानंतर पोलिसांची मोर्चाला परवानगी मीरारोडमधे मराठ्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
मीरा रोड/मराठीच्या विरोधात काढलेल्या मोर्चाला संरक्षण देणाऱ्या पोलिसांनी, मराठ्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करताच, संतप्त झालेला मराठी माणूस रस्त्यावर उतरला. इतकेच नव्हे तर मुंबईसह आसपासच्या शहरांमधील सर्व मराठी मीरारोडच्या दिशेने निघाले होते त्यामुळे घाबरलेल्या सरकारने अखेर मोर्चाला परवानगी दिली.मराठी माणसांच्या एकजुटीसमोर फडणवीस सरकारला दुसऱ्यांदा गुडगे टेकावे लागले.तर मराठ्यांच्या या अभूतपूर्व शक्तिप्रदर्शनाचा, मराठी विरुद्ध…
वरळीतील कार्निवल बारवर पोलिसांची धाड
मुंबई – दिवंगत आर आर पाटील यांनी लेडीज बार बंद करणारा कायदा करून लाखो लोकांचं संसार वाचवले होते. आज ते हयात नसले तरी महाराष्ट्रातील लेकीबाळी त्यांना दुवा देत आहेत . मात्र मुंबई सारख्या ठिकाणी आजही पोलिसांबरोबर आर्थिक सेटिंग करून काही ठिकाणी लेडीज डान्स बार सुरु आहेत . पोलिस समाज सेवा शाखेला मिळालेल्या माहितीवरून दोन डिसेंबरला…
उद्वव ठाकरे यांचे भाजपला उघड आव्हान हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा!
मुंबई – सत्ता हवी असेल तर खुशाल घ्या पण महाराष्ट्राला बदनाम करु नका.महाराष्ट्रासाठी काही तरी चांगल करून दाखवा आणि नंतर सतेचे डोहाळे जेवण करा आम्ही मर्द आहोत आमच्यावर समोरून वार करा ईडी आणि सीबीआय चां आडून वार करण्याचा प्रयत्न करू नका आणि हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा असे उघड आव्हान आज दसरा मेळाव्यात ठाकरे…
