मुंबई (किसन जाधव) मुंबईतील मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे काम आता पूर्णत्वाकडे आहे मात्र या कामातील कंत्राटदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक चुका होत आहेत आणि त्याकडे एम एम आर डी ए चे अधिकारी हेतुपुरसकर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुंबईकर करीत आहेत .कोणत्याही नागरिक सुविधांच्या सुरू असलेल्या कामांची नागरिकांना माहिती मिळण्यासाठी त्या ठिकाणी फलक लावले जातात त्यावर कंत्राटदाराचे नाव,कामाचा कालावधी आदींची माहिती असावी असा नियम आहे. मात्र गोरेगांव आरे कालणी येथे मेट्रोच्या पिलर नजिक एक किमी रस्त्याचे जे काम सुरू आहे तिथे नियमांची पायमल्ली सुरू असून जी एल कंपनीकडे हे काम आहे मात्र कंत्राटदार आणि कामाच्या इतर बाबी संबंधीची माहिती असलेला कोणताही फलक तेथे नाही. बेरेकेटींग नाही त्यामुळे अपघात होत आहे. या कामात जर काही त्रुटी किंवा तक्रारी असतील तर कोणाला जाब विचारायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय रस्त्याच्या कामासाठी जो खड्डा खोदून ठेवलंय त्याच्या भोवती बरेकेट्स सुधा लावलेले नाहीत उद्या समजत त्यात कुणी पाडून मेळा तर त्याची जबाबदारी एम एम आर डी ए चे अधिकारी घेणार आहेत का ? एम एम आर डी ए हे प्राधिकरण मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली येते त्यामुळे एम एम आर डी ए झालेल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टींची जबाबदारी अर्थातच मुख्यमंत्र्यांवर येऊ शकते म्हणूनच एम एम आर डी ए चां संबधित अभिंयता नेरकर आणि अन्सारी अधिकार्यांनी इथे लक्ष घालून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे
Similar Posts
पाकिस्तानने दहशतवादा विरुद्धच्या लढाईला स्वतःची लढाई बनवले लष्कराचा दावा
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर आज पुन्हा एकदा भारतीय लष्कराच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांच्या उपस्थितीत या पत्रकार परिषदेतून भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी, ऑपरेशन सिंदूर आणि सीमारेषेवरील कारवायांसंदर्भात देशवासीयांना सांगण्यात आले. आमचा लढा पाकिस्तानच्या लष्काराशी नसून दहशतवादी अन् दहशवाद्यांशी असल्याचे लष्करप्रमुख ए.के. भारती यांनी सुरुवातीलाच स्पष्ट…
उल्हासनगरातील पराजय झालेले उमेदवार धनंजय बोडारे यांनीही इव्हीएम घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची केली पोलिसांकडे मागणी
. उल्हासनगर / प्रतिनिधी: २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत १४२ – कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील भाजपाचे विजयी उमेदवार गणपत काळू गायकवाड यांना त्यांच्याच कडे नोकरी करणारा सॉप्टवेअर इंजिनियर संतोष चौधरी याने इव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून विजयी करून दिले असल्याची एक क्लिप गेल्या चार पांच दिवस समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणावर व्हायरल झाली आहे…
परळ मधील बंद असलेल्या पालिकेच्या शाळेत सिलेंडरचे स्फोट
मुंबई – परळ परिसरातल्या मिंट कॉलनीतील बंद असलेल्या पालिकेच्या साईबाबा स्कूलमध्ये आज सहा ऑक्सिजन सिलेंडचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेवून आग आटोक्य़ात आणली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.दरम्यान शाळा बंद असल्याने मोठा धोका टळला. मात्र गेल्या दोन वर्षापासून हे सिलेंडर शाळेत पडून का…
कोरोना काळातील आरोग्य दूत निघाला गुटका माफिया
नाशिक – सध्या नाशिक ग्रामीण पोलिसांची एक कारवाई चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक राजकीय व्यक्ती तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत वावर असलेला आणि स्वतःला आरोग्यदूत म्हणवून घेणारा तुषार जगताप हा चक्क गुटखा माफिया निघाला आहे. परराज्यातील साथीदारांच्या मदतीने तो महाराष्ट्रातील गुटख्याचे अवैध नेटवर्क चालवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.२६ मे २०२३ रोजी इगतपुरी पोलीस…
80 वर्षाच्या वृध्द बापाला मुलाने दीड कोटीना फसवले
मुंबई: एक जमाना असा होता मुले आई बापाच्या सेवेत आपले जीवन अर्पित करायची. वृद्ध मातापित्याची कावड घेऊन काशीला जायचे आणि तीर्थ यात्रा घडवायचे पण आता मात्र मुले पैशासाठी आईबापाला ठार मारायला तयार होत आहेत, त्यांना घराबाहेर काढून बेघर करीत आहेत, त्यांना फसवून त्यांची प्रॉपर्टी हडप करीत आहेत. बोरिवली मध्ये अशाच एका घटनेत बोरिवलीच्या मोक्ष प्लाझा…
All is Well – It’s going to be OK – Human Resource 4.0 – HR Summit Mantra
The Fourth Industrial Revolution (4IR) is sometimes described as an incoming thunderstorm, a sweeping pattern of change visible in the distance, arriving at a pace that affords little time to prepare. While some people are ready to face the challenge, equipped with the tools to brave the change and take advantage of its effects, others…
