मुंबई (किसन जाधव) मुंबईतील मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे काम आता पूर्णत्वाकडे आहे मात्र या कामातील कंत्राटदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक चुका होत आहेत आणि त्याकडे एम एम आर डी ए चे अधिकारी हेतुपुरसकर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुंबईकर करीत आहेत .कोणत्याही नागरिक सुविधांच्या सुरू असलेल्या कामांची नागरिकांना माहिती मिळण्यासाठी त्या ठिकाणी फलक लावले जातात त्यावर कंत्राटदाराचे नाव,कामाचा कालावधी आदींची माहिती असावी असा नियम आहे. मात्र गोरेगांव आरे कालणी येथे मेट्रोच्या पिलर नजिक एक किमी रस्त्याचे जे काम सुरू आहे तिथे नियमांची पायमल्ली सुरू असून जी एल कंपनीकडे हे काम आहे मात्र कंत्राटदार आणि कामाच्या इतर बाबी संबंधीची माहिती असलेला कोणताही फलक तेथे नाही. बेरेकेटींग नाही त्यामुळे अपघात होत आहे. या कामात जर काही त्रुटी किंवा तक्रारी असतील तर कोणाला जाब विचारायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय रस्त्याच्या कामासाठी जो खड्डा खोदून ठेवलंय त्याच्या भोवती बरेकेट्स सुधा लावलेले नाहीत उद्या समजत त्यात कुणी पाडून मेळा तर त्याची जबाबदारी एम एम आर डी ए चे अधिकारी घेणार आहेत का ? एम एम आर डी ए हे प्राधिकरण मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली येते त्यामुळे एम एम आर डी ए झालेल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टींची जबाबदारी अर्थातच मुख्यमंत्र्यांवर येऊ शकते म्हणूनच एम एम आर डी ए चां संबधित अभिंयता नेरकर आणि अन्सारी अधिकार्यांनी इथे लक्ष घालून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे
Similar Posts
४०० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मोहसिनला अटक
मुंबई- पालघर जिल्ह्यातील वसई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ४०० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मोहसीनला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईला लागून असलेल्या वसई परिसरातून मुंब्रा येथे राहणाऱ्या मोहसीनला पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीनने राजेश जानी यांचा धर्म बदलून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले होते. धर्म बदलल्यानंतर राजेश रियाज झाला.राजेश जानीने इस्लाम स्वीकारल्यानंतर मोहसीन त्याच्या मुलाला…
..तर एस टी कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई- पगारवाढ आणि राज्य सरकारच्या सेवेत एस टी चे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगारांनी जो संप पुकारला आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच असल्याने आता राज्य सरकार संपकरी एस टी कामगारांवर कठोर कारवाईची तयारी करीत आहे याच दरम्यान काल माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून एस टी कामगारांवर कोणतीही कठोर…
बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष
मुंबई/ चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी तर आशिष शेलार यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पूर्वी मंगल प्रभात लोढा हे मुंबई प्रदेश अध्यक्ष होते पण त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे त्यामुळे मुंबईची धुरा पुन्हा एकदा शेलारांच्य खांद्यावर ठेवण्यात आली आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे…
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले – ५ फेब्रुवारीला मतदान ८ तारखेला निकाल
नवी दिल्ली – दिल्लीत एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. तत्पूर्वी, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांवर 30 मिनिटे तथ्यांसह स्पष्टीकरण दिले.निवडणुकीत मतदार वाढवून विशिष्ट वर्गाला लक्ष्य करण्याचे आरोप चुकीचे असल्याचे ते म्हणाले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागतो….
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी; रस्त्यातले खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू
मुंबई/ गणेशोत्सव तोंडावर आला असून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची लगबग सुरू आहे या पार्श्वभूमीवर मागील वर्षी प्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी देण्याचा तसेच त्यांच्या गाड्यांना तातडीने स्टिकर्स उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत विशेष म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते बुजवण्याचे काम वेगाने सुरू…
आदित्यच्या मतदार संघात भाजपच्या दहीहंडीचा जल्लोष
मुंबई/ आदित्यच्या वरळी मतदार संघावर आता भाजपची नजर आहे . त्यासाठी भाजपने जांबोरी मैदानात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते . या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच यापुढे पालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडायची आहे असे सांगून वरळी मधून पलिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे . वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून याच मतदार संघातून…
