मुंबई (किसन जाधव) मुंबईतील मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे काम आता पूर्णत्वाकडे आहे मात्र या कामातील कंत्राटदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक चुका होत आहेत आणि त्याकडे एम एम आर डी ए चे अधिकारी हेतुपुरसकर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुंबईकर करीत आहेत .कोणत्याही नागरिक सुविधांच्या सुरू असलेल्या कामांची नागरिकांना माहिती मिळण्यासाठी त्या ठिकाणी फलक लावले जातात त्यावर कंत्राटदाराचे नाव,कामाचा कालावधी आदींची माहिती असावी असा नियम आहे. मात्र गोरेगांव आरे कालणी येथे मेट्रोच्या पिलर नजिक एक किमी रस्त्याचे जे काम सुरू आहे तिथे नियमांची पायमल्ली सुरू असून जी एल कंपनीकडे हे काम आहे मात्र कंत्राटदार आणि कामाच्या इतर बाबी संबंधीची माहिती असलेला कोणताही फलक तेथे नाही. बेरेकेटींग नाही त्यामुळे अपघात होत आहे. या कामात जर काही त्रुटी किंवा तक्रारी असतील तर कोणाला जाब विचारायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय रस्त्याच्या कामासाठी जो खड्डा खोदून ठेवलंय त्याच्या भोवती बरेकेट्स सुधा लावलेले नाहीत उद्या समजत त्यात कुणी पाडून मेळा तर त्याची जबाबदारी एम एम आर डी ए चे अधिकारी घेणार आहेत का ? एम एम आर डी ए हे प्राधिकरण मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली येते त्यामुळे एम एम आर डी ए झालेल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टींची जबाबदारी अर्थातच मुख्यमंत्र्यांवर येऊ शकते म्हणूनच एम एम आर डी ए चां संबधित अभिंयता नेरकर आणि अन्सारी अधिकार्यांनी इथे लक्ष घालून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे
Similar Posts
तुर्कस्थान सिरीया मध्ये भयानक भूकंप- ४ हजार ठार १६ हजार जखमी
आरावा- सोमवारी पाहते ४ वाजता तुर्कस्थान आणि सीरिया मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात ४ हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत तर १६ हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत केवळ तुर्की आणि एरियात नव्हे तर लेबनॉन, सायप्रस,इस्त्राईल सह ९ देशांना भूकंपाचे धक्के बसले आहेत तारांकित २४ तासात ३९ छोटे मोठे भूकंपाचे धक्के बसले त्यातील पहाटेचा ४ .१७…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन; मेरी आवाज ही पहचान है
मुंबई/ आपल्या कोकीळ कंठ आवाजाने तब्बल सात दशके रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२ वया वर्षी दुःखद निधन झाले.आणि गेल्या आठ दिवसांपासून कोरना आणि निमोनियशी सुरू असलेली त्यांची झुंज संपली त्यांच्या निधनाबद्दल केवळ भारतवासी नव्हे तर जगभरातील संगीत प्रेमींनी दुःख व्यक्त…
जगावर पुन्हा कोरोनाचे संकट- राहुल गांधींना भारत जोडो यात्रा थांबवण्याच्या सूचना
दिल्ली – जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आले असून चीनमध्ये कोरोनाचे १० लाख रुग्ण असल्याची माहिती उघडीस आली आहे . त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतातील सर्व राज्यांना कोरोना नियमांचे नव्याने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे तसेच कोरोना नियमांचे पालन करा नाहीतर भारत जोडो यात्रा थांबवा अशी विंनती आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधींना केली आहे. आज आरोग्य…
नवी मुंबईत 8 गाड्या सह वाहन चोराला अटक
नवी मुंबई/ ए पी एम सी मार्केट परिसरात वाहन चोरीच्या घटना वाढल्याने वरिष्ठांनी या गुन्हातील आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते त्या नुसार ए पी एम सी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि त्यांचे पोलीस सहकार्य गुन्हेगाराचा शोध घेत होते हा शोध घेत असताना संतोष लिंबाजी डोंगरे(21) या तरुणाला अटक करण्यात आली त्याची चौकशी केली असता…
ब्रिटिश कालीन कायदा रद्द होणार? राजद्रोहाच्या गुन्ह्यांना स्थगिती
दिल्ली/ राजद्रोहाच्या गुन्ह्यांवरून सध्या देशभर जे वादळ उठले होते ते आता कुठेतरी शांत होणार आहे कारण राजद्रोहाच्या कलमा बाबत लोकांच्या मनात संशय निर्माण झालेला असल्याने तो दूर होऊ पर्यंत यापुढे राजद्रोहाच्या कलमा अंतर्गत गुन्हे दखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहेगेल्या काही काळापासून राजद्रोहाच्या कामाचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप जनतेतून होत आहे त्यामुळे कलम 124(अ…
जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.शासनाच्या विविध…
