मुंबई (किसन जाधव) मुंबईतील मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे काम आता पूर्णत्वाकडे आहे मात्र या कामातील कंत्राटदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक चुका होत आहेत आणि त्याकडे एम एम आर डी ए चे अधिकारी हेतुपुरसकर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुंबईकर करीत आहेत .कोणत्याही नागरिक सुविधांच्या सुरू असलेल्या कामांची नागरिकांना माहिती मिळण्यासाठी त्या ठिकाणी फलक लावले जातात त्यावर कंत्राटदाराचे नाव,कामाचा कालावधी आदींची माहिती असावी असा नियम आहे. मात्र गोरेगांव आरे कालणी येथे मेट्रोच्या पिलर नजिक एक किमी रस्त्याचे जे काम सुरू आहे तिथे नियमांची पायमल्ली सुरू असून जी एल कंपनीकडे हे काम आहे मात्र कंत्राटदार आणि कामाच्या इतर बाबी संबंधीची माहिती असलेला कोणताही फलक तेथे नाही. बेरेकेटींग नाही त्यामुळे अपघात होत आहे. या कामात जर काही त्रुटी किंवा तक्रारी असतील तर कोणाला जाब विचारायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय रस्त्याच्या कामासाठी जो खड्डा खोदून ठेवलंय त्याच्या भोवती बरेकेट्स सुधा लावलेले नाहीत उद्या समजत त्यात कुणी पाडून मेळा तर त्याची जबाबदारी एम एम आर डी ए चे अधिकारी घेणार आहेत का ? एम एम आर डी ए हे प्राधिकरण मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली येते त्यामुळे एम एम आर डी ए झालेल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टींची जबाबदारी अर्थातच मुख्यमंत्र्यांवर येऊ शकते म्हणूनच एम एम आर डी ए चां संबधित अभिंयता नेरकर आणि अन्सारी अधिकार्यांनी इथे लक्ष घालून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे
Similar Posts
औरंगजेबाची कबर हटवण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
मुंबई/छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्या चित्रपटात औरंगजेबाने ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचा छळ करून त्याना मारले त्याचा नामो निशाणा महाराष्ट्रात नको औरंगजेबाची कबर ही तात्काळ हटवा अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनाने केली आहे. या मागणीवर औरंगजेबाची कबर हटवण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र…
नायारचा भूखंड खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न – पालिका अधिकाऱ्यांना गोत्यात आणणार
मुंबई/ पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारी भूखंड लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिल्डरला सर्वोच्च न्यायालयाने चपराक देत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे .मुंबई सेंट्रल येथील लाल चिमणी कम्पाऊड येथील नलिनी बेन यांचा ताबा असलेली गोदामांची जागा पालिकेने रबरवला डेव्हलपरला हस्तांतरीत केली होतो . ही जागा मूळची भारत स्विपिंग अण्ड विव्हींग मिलच्या मुळ मालकीची होती ….
पालिका कर्मचार्यांचा कर्ज घोटाळा उघडकीस – एच डी एफ सी बँकेला लावला 2 कोटी 85 लाखांचा चुना
मुंबई/ बँकांना फसवण्यात ललित मोदी किंवा विजय मल्ल्या हेच शातिर आहेत असे नाही तर आता पालिकेतील सफाई कामगार सुधा बँकेला चुना लावू शकतात हे एका घटनेने उघडकीस आले आहे.पालिकेतील 16 कर्मचार्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे एच डी एफ सी बँकेला 2 कोटी 85 लखणा चुना लावला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल करून चौकशी सुरु केली…
५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका अखेर सर्वोच्च न्यायालयाने रोखल्या
नवी दिल्ली/राज्यातील५० टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टानं मनाई केली आहे. राज्यात आता 22 जिल्हा परिषदा आणि त्यांअतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणूक घेण्यास परवानगी देण्याची…
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लिम महापौर
परभणी/ महाराष्ट्रात इतरत्र सत्तेसाठी सर्वच पक्षांनी आपल्या मूळ ध्येय धोरणाला तिलांजली दिलेली असली तरी परभणीत मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेस बरोबर हातमिळवणी करीत महाविकास आघाडी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले.परभणीत महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेने भाजपाचे मनसुबे उधळून लावले.त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल सय्यद ख्वाजा हे महापौर बनले तर काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर बनले आहेत.परभणी महानगरपालिकेच्या…
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर अज्ञाताची पाळत- तुमचाही विनायक मेटे करू अशी धमकी
नांदेड – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे मंत्री असताना त्यांच्या लेटरहेडचा गैरवापरकरून बदनामीकारक बनावट पात्र बनवल्याचा प्रकार स्वतः अशोक चव्हाण यांनीच उघड केला आहे. इतकेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात असून आपलाही विनायक मेटे करण्याची धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी चव्हाण यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे रीतसर लेखी तक्रार केली…
