मुंबई/ चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी तर आशिष शेलार यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पूर्वी मंगल प्रभात लोढा हे मुंबई प्रदेश अध्यक्ष होते पण त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे त्यामुळे मुंबईची धुरा पुन्हा एकदा शेलारांच्य खांद्यावर ठेवण्यात आली आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे
Similar Posts
परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार घाटकोपर मध्ये हिंदी मराठी वाद
मुंबई : राज्यात सध्या मराठीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. त्यातच मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी वाद समोर आला आहे. घाटकोपर पूर्वेमध्ये एका परप्रांतिय महिलेने मराठी बोलण्यास नकार दिला. इतकंच नाही तर तिच्याशी बोलणाऱ्या मराठी माणसांनाही तिनं हिंदी बोलायला सांगितलं. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.घाटकोपर पूर्वमधील मदन केटरर्सच्या बाजूला असलेल्या दुकानाबाहेर काही लोक उभे होते….
कुर्ला येथे एल बी एस मार्गाच्या रुंदीकरण करण्याचा मार्ग मोकळा २२ दुकानांवर पालिकेची कारवाई
मुंबई/ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनात घेतले तर ते पोलिसांच्या मदतीने मुंबईतील सर्व अतिक्रमणे हटवू शकतात पण काही भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय पक्षांचे पुढारी यांच्यामुळे अतिक्रमणे हटवण्याची मोहीम थांदावत असते .मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर कुणालाही काही करता येत नाही कुर्ला रावी दरम्यान एल बी एस मार्गाचे रस्ता रुंदीकरण या मार्गावरील दुकानांमध्ये रखडले होते या प्रकरणी दुकानदार न्यायालयात गेले…
कमला मिलमधील बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर
मुंबई/ लोअर परळ भागातील कमला मिल कंपाऊंडमध्ये वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने आणि इथे झालेल्या बेकायदेशीर बांधकामाच्या तक्रारी येऊ लागल्याने अखेर पालिकेने इथल्या बेकायदेशीर बांधकामावर तोडक कारवाई केली. कमला मिल कंपाऊंड मधील थोयोब्रोमा रेस्टॉरंट,मॅकडोनाल्ड, शिवसागर हॉटेल, नॅनो कॅफे,स्टारबक्स, बिरा टेंपरूस आणि फूड बाय देविका यांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्ताश्विनी जोशी, डीएमसी प्रशांत सपकाळे आणि वार्ड अधिकारी…
विरारमध्ये इमारत कोसळून 15 जणांचा मृत्यू
विरार /विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी पाहणी करून बचाव कार्याचा आढावा घेतला. इमारतीचा शेजारील चाळीवर कोसळल्याने चाळ उद्ध्वस्त झाली असून, अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची शक्यता आहे.कोसळलेल्या इमारतीच्या अपार्टमेंटमध्ये एकूण ५० सदनिका…
कामगार दिनानिमित्त झिवोन को ऑप हौ.सोसायटी मधील कर्मचाऱ्यांचा सत्कार
मुंबई/वडाळ्याच्या भक्ती पार्क येथील झीओन को. ओप. हौ.सोसायटी मधील हाउस किपिंग आणि सिक्युरिटी स्टाफ यांचा 1 मे महाराष्ट्र दीन आणि कामगार दिनाच्या औचित्य साधून सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्याय धीश दिलीप बाबासाहेब भोसले ‘ महाराष्टचे माजी चीफ सेक्रेटरी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदाम यांच्यासह सोसायटीचे चेअरमन अँड…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमराठा समाजाच्या बहुतेक मागण्या मान्य ; संभाजी राजांनी उपोषण सोडले
मुंबई/ मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे मात्र तोवर सकाळ मराठा समाजाने ज्या मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्या मागण्या मान्य होत नसल्याने संभाजी राजे यांनी उपोषण सुरू केले होते .त्यांच्या उपोषणामुळे मराठा आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्याजाणाऱ्या त्यात अण्णासाहेब विकास महामंडळाला अतिरिक्त १०० कोटी दिले जाणार आहेत,सर्थीचे व्हिजन डॉक्युमेंट 30…
