मुंबई/ चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी तर आशिष शेलार यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पूर्वी मंगल प्रभात लोढा हे मुंबई प्रदेश अध्यक्ष होते पण त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे त्यामुळे मुंबईची धुरा पुन्हा एकदा शेलारांच्य खांद्यावर ठेवण्यात आली आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे
Similar Posts
एसटीला नोव्हेंबर मध्ये ९४१ कोटी रुपये इतके विक्रमी उत्पन् -प्रतिदिन सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक…
मुंबई- दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्रतिदीन प्राप्त केले आहे. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी रुपयांनी जास्त आहे. विशेष…
संसदेचे हिवाळी अधिवेशन वक्त बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा गाजणार
नवी दिल्ली/आज संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात महागाई बेरोजगारी चीन आणि पाकिस्तान बाबत देशाचे परराष्ट्र धोरण आणि बोर्डाच्या जमिनी बाबतचा मुद्दा गाजणार आहे व बोर्डाची जमीन खुली करण्याबाबत भारतीय जनता पार्टीचे सरकार खूप आग्रही आहे मात्र त्याबाबत एक संसदीय समिती स्थापन करण्यात आली आहे या संसदीय समितीच्या आजवर अनेक बैठका झाल्या परंतु…
पालिका अभियंत्याला लाच घेताना ए सी बी कडून रंगेहात अटक
मंबई / पालिकेच्या विविध विभागाकडे कंत्राटदारांपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांची कामे असतात .मात्र ही कामे वेळेत करून देण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांकडून मोठी लाच मागितली जाते. काही जण काम करून घेण्याची घाई असते ते लोक लाच देऊन ताबडतोब काम करून घेतात .पण काही लोक मात्र लाच न देता लाच मागण्याच्या विरुद्ध लाच लुचपत विभागाकडे तक्रार करतात आणि…
राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांवर नाराज – पुण्यातील बैठक गुंडाळून मुंबईला रवाना
पुणे -: पुणे दौरा सोडून तडकाफडकी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. पुण्यात आज विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीला पदाधिकारी उशीरा पोहचल्याने राज ठाकरेंचा राग अनावर झाला आणि ते थेट माघारी परतले आहे. साधारण दोन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील नवी पेठेतील पक्ष कार्यालयात ही बैठक होणार…
नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत आहे, त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा- भाजप आमदार मंगलप्रभात लोंढा
मुंबई-मंत्री नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत असून ही महाराष्ट्रातील राजकारणाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. राज्यसरकारचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही यावर कारवाई झालीच पाहिजे. नवाब मलिक यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई अध्यक्ष व भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली., जात, धर्म आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे…
सिंधू नदीत पाणी नव्हे तर रक्ताचे पाट वाहतील पाकिस्तानचा भारताला इशारा
इस्लामाबाद/पुलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या या निर्णयाविरुद्ध सध्या पाकिस्तान मध्ये थयथयाट सुरू असून, पाकिस्तानचे एक मंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताला जाहीरपणे धमकी दिली आहे, की आमचे पाणी जर भारताने बंद केले तर सिंधू नदीत पाणी नव्हे तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील.बिलावलच्या या विधानामुळे भारतात संतापाची लाट उसळली…
