मुंबई/ चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी तर आशिष शेलार यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पूर्वी मंगल प्रभात लोढा हे मुंबई प्रदेश अध्यक्ष होते पण त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे त्यामुळे मुंबईची धुरा पुन्हा एकदा शेलारांच्य खांद्यावर ठेवण्यात आली आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे
Similar Posts
पुढाऱ्यांना गाव बंदी घालाराज्यभर- साखळी आंदोलन करा-
ज्यांना शक्य आहे ते त्यांनी आज पासून आमरण उपोषण करावे इतरांनी पाणी पिऊन आंदोलन करावे असं आव्हान जरांगे यांनी केले. या उपोषण दरम्यान कुणाला काही झाल्यास त्याची जबाबदारी राज्य शासनाचे असेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. त्यामुळे राज्यातील वातावरण अधिक तापण्याचे चिन्ह आहे. मराठा आंदोलन याची धार आणखी वाढली असून जालन्यात ठीक ठिकाणी आंदोलन…
पत्रकारांचा फोन पोलीस जप्त करू शकत नाहीत- न्यायालयाचा निर्णय
त्रिवेंद्रम/पत्रकारांचा फोन कोणी जप्त करू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे. केरळ मधील एका आग्रहण्य दैनिकांच्या पत्रकारांचा फोन पोलिसांनी जप्त केला होता तो त्यांना परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेतकेरळमधील एका अग्रगण्य दैनिकाचे पत्रकार के.विषकन यांचे एका गुन्हेगाराशी मोबाईल वरून संभाषण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली होती तसेच त्यांना…
पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपले
सांगली -रणरणत्या उन्हापासून हैराण झालेल्या कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात अनेक भागांना आज अवकाळी पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने दुपारी हजेरी लावली. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून अंगाची लाहीलाही होत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पारा चाळीशीच्या पार गेल्याने नागरिकांची अक्षरशः लाहीलाही सुरू आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज…
विधानसभेसाठी भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई/येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यामध्ये ८० आमदाराला पुन्हा तिकीट देण्यात आले आहे तर काही आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कामठी मतदार संघातून तिकीट घेण्यात आले आहे तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम मधून तिकीट देण्यात आले आहे उपमुख्यमंत्री…
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी; रस्त्यातले खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू
मुंबई/ गणेशोत्सव तोंडावर आला असून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची लगबग सुरू आहे या पार्श्वभूमीवर मागील वर्षी प्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी देण्याचा तसेच त्यांच्या गाड्यांना तातडीने स्टिकर्स उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत विशेष म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते बुजवण्याचे काम वेगाने सुरू…
राज्यसभेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर -अशोक चव्हाण मिलिंद देवराना उमेदवारी
मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची गुरुवारी शेवटची तारिख आहे. दरम्यान, महायुतीचे सर्व उमेदवार उद्या एकत्रित येत अर्ज भरणार आहेत. महायुतीचे सर्व उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज भरतील, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असणार आहेत. उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुती अॅक्शन मोडमध्ये आली आहे.राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात…
