मुंबई/ आदित्यच्या वरळी मतदार संघावर आता भाजपची नजर आहे . त्यासाठी भाजपने जांबोरी मैदानात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते . या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच यापुढे पालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडायची आहे असे सांगून वरळी मधून पलिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे . वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून याच मतदार संघातून मागील निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी मोठा विजय मिळवला होता तसेच आपल्या सरकारच्या काळात त्यांनी या मतदार संघात अनेक कामेही केलीत त्यामुळे आदित्य कडून हा मतदार संघ हिसकावण्याच्या भाजपचा प्रयत्न आहे . त्याची सुरुवात आज दहीहंडी ने करण्यात आली
Similar Posts
महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू
मुंबई – महापालिका निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला असून वार्ड पुनर्रचना आराखडा निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे .मुंबईसह १८ महानगर पालिकांच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत निवडणूक आयोग कधीही या निवडणुकांची घोषणा करू शकतो त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेतमुंबईत वार्ड संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नवीन वार्ड रचनेचा आराखडा तयार करून ,तो…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त अभिवादन
मुंबई, दि. २ :- माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिवंगत शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय योगदान देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांनी पुढे पंतप्रधान म्हणून कणखरपणे देशाचे नेतृत्व केले. साधी राहणी…
मोदींचा सोने तारण योजनेत राहुल गांधींची गुंतवणूक
नवी दिल्ली/राजकारणी किती दूर तोंडी असतात हे पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदींवर रोज उठून टीका करीत असतात त्यांच्या योजना किती फसव्या आहेत हे लोकांना सांगत असतात परंतु याच राहुल गांधी मोदींच्या एका गोल्ड योजनेत 15.. 27 लाखांची गुंतवणूक केलेली आहे अशी माहिती उघडकीस आलेली आहे राहुल गांधी यांनी वायदळ…
मेट्रो बनली शाकाहारी मटण मच्छी नेण्यास बंदी
मुंबई/ नुकतेच मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे पंत प्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले मात्र मेट्रो आता पूर्णपणे शाकाहारी झालेली असेल कारण मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी करण्यात आली आहे.मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही मात्र असे झाले तर मेट्रोच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहील कारण मुंबईत 80 टक्के लोक मांसाहारी आहे आणि मेट्रो ही पब्लिक…
येत्या शनिवारी पार्ल्यात दोन माजी कसोटीपटूंचा उलगडणार जीवनप्रवास
एजिस फेडरल लाइफ इन्श्युरन्स करणार दिग्गजांचा सन्मान ‘गट्स अँड ग्लोरी’ कार्यक्रमात अंशुमन गायकवाड आणि उमेश कुलकर्णी यांच्याशी गप्पा क्रीडा प्रतिनिधी/मुंबई ‘द ग्रेट वॉल’ अंशुमन गायकवाड आणि ७०च्या दशकात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय मध्यमगती गोलंदाजीचे प्रतिनिधित्व करणारे उमेश कुलकर्णी यांचा जीवनप्रवास विलेपार्ले येथे उलगडणार आहे. एजिस फेडरल लाइफ इन्श्युरन्सच्या वतीने विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात…
मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लाटण्यासाठी कायद्यात बदल करण्यास सुरुवात-आशिष शेलार
मुंबई- “विद्यापीठाच्या निविदांमधील निधी वळवण्याचे काम याआधी ठाकरे सरकारने केले आहे. आता यापुढे एक पाऊल टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लक्ष करण्याचे काम ठाकरे सरकारचे आहे. भूखंड लाटण्यासाठी कायद्यात बदल करण्यास सुरुवात झाली आहे. असे आरोप शेलार यांनी केले. विद्यापीठांच्या निधीवरूनही ठाकरे सरकारवर टीका केली. पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्री सहभागी…
