मुंबई/ आदित्यच्या वरळी मतदार संघावर आता भाजपची नजर आहे . त्यासाठी भाजपने जांबोरी मैदानात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते . या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच यापुढे पालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडायची आहे असे सांगून वरळी मधून पलिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे . वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून याच मतदार संघातून मागील निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी मोठा विजय मिळवला होता तसेच आपल्या सरकारच्या काळात त्यांनी या मतदार संघात अनेक कामेही केलीत त्यामुळे आदित्य कडून हा मतदार संघ हिसकावण्याच्या भाजपचा प्रयत्न आहे . त्याची सुरुवात आज दहीहंडी ने करण्यात आली
Similar Posts
आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न -निर्णयावर गुन्हा दाखल
आळंदी – संत ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी अमिश दाखवून धर्मांतर करायला लावणाऱ्या ख्रिश्चन इसम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या, आणि येशूची पूजा…
गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल- शिवसेनेचे शिंदे गटाला जशास तसे उत्तर
मुंबई/ गणेश विसर्जनाच्या वेळी दादरमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात जी राडेबाजी झाली त्यात शिवसेनेने शिंदे गटाला जशास तसे उत्तर दिले आहे . त्यामुळेच गोळीबार केल्या प्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला तर शिवसैनिकांवर दाखल केलेले चोरीचे गुन्हे मागे घ्यावे लागलेदादर मध्ये विसर्जनाच्या दिवशी शिवसेना गटाच्या गणेशोत्सव मंडळाची आणि शिंदे…
किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला
वाशीम/ भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल वाशिम मध्ये शिवसैनिकांनी दगडफेक केली सुदैवाने यात सोमय्या यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही मात्र या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला आहेशिवसेनेच्या वाशिम च्या खासदार भावना गवळी यांनी बालाजी पार्टिकलl बोर्ड या कारखान्याच्या माध्यमातून १०० कोटींचा घोटाळा केला असून या प्रकरणी त्यांची चौकशी करावी अशी मागणी…
महाराष्ट्रातील दुकाने हॉटेल्स यापुढे २४ तास उघडी राहणार – बार व दारू दुकानांना वगळले
मुंबई/ सणासुदीच्या काळात व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना २४ तास उघडी ठेवता येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून यासंबंधित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.मद्यपान गृहे, बार, परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी…
बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का?
तिकीट बंद केल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का? बरे दोन डोस क्या मध्ये ८४दिवसांचे म्हणजेच जवळपास तीन महिन्यांचे अंतर आहे. मग एक डोस घेतलेल्यांनी तीन महिने नोकरी धंदा सोडून घरातच बसायचे का? बरे तुमच्या लसीकरण मोहिमेत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपुनर्विकास नंतर घर विकून इथला मराठी टक्का घालवू नका-शरद पवार
पुनर्विकास नंतर घर विकून इथला मराठी टक्का घालवू नका-शरद पवारबी डी डी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभमुंबई ( किसन जाधव) मुंबईच्या संघर्षमय इतिहासाची साक्षीदार असलेल्या बी डी डी चाळीचा पुनर्विकास होतोय पण त्यानंतर घर विकून इथला मराठी टक्का कमी करू नका असे कळकळीचे आव्हान शरद पवार यांनी पुनर्विकासाच्या शुभारंभाच्या प्रसंगी इथल्या रहिवाशांना केले तर माझ्या मुख्यमंत्री पदाच्या…
