मुंबई/ आदित्यच्या वरळी मतदार संघावर आता भाजपची नजर आहे . त्यासाठी भाजपने जांबोरी मैदानात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते . या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच यापुढे पालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडायची आहे असे सांगून वरळी मधून पलिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे . वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून याच मतदार संघातून मागील निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी मोठा विजय मिळवला होता तसेच आपल्या सरकारच्या काळात त्यांनी या मतदार संघात अनेक कामेही केलीत त्यामुळे आदित्य कडून हा मतदार संघ हिसकावण्याच्या भाजपचा प्रयत्न आहे . त्याची सुरुवात आज दहीहंडी ने करण्यात आली
Similar Posts
राजस्थानात धर्मांतर विरोधी कायदा लागू
जयपूर/ राजस्थान मधील भाजप सरकारने राज्यात धर्मांतरविरोधी कायदा अधिकृतपणे लागू केला आहे. या कायद्यानुसार आता कोणालाही धर्म बदलायचा असल्यास सरकारची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, ‘घरवापसी’ म्हणजेच मूळ धर्मात परत येणाऱ्यांवर हा कायदा लागू होणार नाही. राज्य सरकारच्या गृह विभागाने यासंदर्भात गॅझेट नोटिफिकेशन जारी केल्यानंतर हा कायदा आजपासून प्रभावी झाला आहे. आता धर्मांतराशी संबंधित सर्व…
कुपवाड्यात दोन दहशतवाद्यांचे एन्काउंटर
श्रीनगर/जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार मारले. ते नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. सूत्रांचे म्हणणे आहे की मृतदेह नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ पडले आहेत.सीमेपलीकडून गोळीबाराच्या धोक्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्थेत लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख आणि त्यांचे संबंध अद्याप जाहीर झालेले नाहीत.गेल्या आठ दिवसांत…
साकीनाका बलात्कार हत्या प्रकरणातील मृत महिलेच्या मुलींना सरकार देणार 20 लाखांची मदत
: मुंबई साकीनाका येथील बलात्कार झालेल्या महिलेच्या मृत्यू नंतर तिच्या मुलांच्या संगोपणाची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली असून तिच्या मुलींना सरकारी योजनेतून 20 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे . काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदार यांना बैठकीसाठी बोलावून घेतले होते .या घटनेकडे सरकार अत्यंत गांभिर्याने पाहत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी…
हिंदीच्या सक्ती बाबत मनसेचा सरकारला इशारा
मुंबई/शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सक्तीला मनसेने विरोध केला आहे. उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे. त्यासाठी आयएएस लॉबी कडून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्यासाठी दबाव आणला जात आहे. असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे .तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. असा इशाराही त्यांनी दिला आहे….
सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षावरील युक्तिवाद सुरु
दिल्ली – शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली असून आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला बुधवारी शिंदे गटाचे वकील साळवे युक्तिवाद करतील त्यानंतर शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या पात्र -अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय ऑइल. विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव मांडला असताना त्यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे की नाही या संदर्भातल्या मुद्द्यावर सात…
वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर मतदान – अमित शाहची विरोधकांवर सडकून टीका
नवी दिल्ली – बहुचर्चित वन नेशन वन इलेक्शन विधेयक संसदेत मांडण्यात आले . दरम्यान आज । । राज्यसभेत संविधानावर झालेल्या चर्चेच्या वेळी गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना काँग्रेसला मुस्लिमाना आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवायची आहे असा आरोप केला ,संसदेत लोकसभेत मंगळवारी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम…
