मुंबई/ सावित्रीबाई फुले आणि शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात आता ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे . आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे पार्सल केंद्राने परत न्यावे अन्यथा आमचा इंगा दाखवू असे केंद्राला ठणकावले आहे तसेच या राज्यपालांच्या विरोधात आता सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन करून राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा दिला आहे . त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे याचाही शोध घ्यायला हवा असे सांगितले राज्यपाल निष्पक्ष असावा राज्यात काही पेचप्रसंग आला तर त्याची सोडवणूक त्यांनी करविपण आपले राज्यपाल काहीही बोलत सुटले आहेत त्यामुळे आता ते जे काही बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले .
Similar Posts
मोबाईल-टीव्ही-इंटरनेट म्हणजे मृत्युला कवटाळणे ! भावी पिढीने विचारपूर्वक आधुनिक तंत्रज्ञान वापरावे
मुुुंबई (दीपक शिरवडकर)ः मोबाईलमुळे आपली जीवनशैलीच बदलली आहे. विविध कामांचे नियोजन करण्याची आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यातच खोटे बोलण्याची प्रवृत्ती मोबाईल संस्कृतीमुळे वाढत आहे. नवी पिढी तर अक्षरशः मोबाईलच्या एवढी अधीन झाली आहे की, त्यांच्यात विचित्र स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोबाईलचे नको ते व्यसन आजच्या पिढीला लागले असून तासन्तास मोबाईलवर बोलत रहाणे,…
औरंगाबाद मध्ये वचीतच्या मोर्चा सह अनेक ठिकाणी आंदोलने हिजाबचा वाद पेटला
मुंबई/ कर्नाटकातील उडिपी मध्ये हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्याच्या प्रकरणाचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत .महाराष्ट्रात बीड,मालेगाव ,मुंबई तसेच इतर शहरांमध्ये ही मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. तर काल औरंगाबाद मध्ये मुस्लिम महिलांना पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडी तर्फे मोर्चा काढण्यात आला त्यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या तर हे प्रकरण…
अक्षय शिंदेंचे एन्काउंटर संशयास्पद – न्यायालयाने ५ पोलिसांना दोषी ठरवले
मुंबई – अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे. पाच पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने बंद लिफाफ्यातून चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. फॉरेन्सिकच्या अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिन्टस…
नाले सफाई साठी पालिकेची 250 कोटींची तरतूद
मुंबई/पावसाळ्यापूर्वी मुंबईत नाले सफाई चे काम केले जाते जेणेकरून मुंबईत कुठेही पाणी धुणे यंदाही नालेसफाईची जबाबदारी 31 कंत्राटदारांवर सोपविण्यात आली असून त्यासाठी २४९.२७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे नालेसफाईसाठी ज्या कंट्रोल दलाला घेण्यात आले आहे त्यांना 31 मार्च पूर्वी दहा लाख बावीस हजार 332 गाळ उपसावा लागणार आहे हे काम खूप मोठे असून त्यासाठी मनुष्यबळाची…
दीपावलीच्या तोंडावर एस्टीची भाडेवाढ
मुंबई/सध्या महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला महा विकास आघाडीने आणखी एक शॉक दिला असून एन दिवाळीच्या तोंडावर एस टी ची प्रवासी भाड्यात १७.१७ टक्के इतकी वाढ केली आहे . आज मध्यरात्री पासून ही भाडेवाढ लागू होईल दरम्यान एस्टी कर्मचाऱ्यांना २५०० रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे तर अधिकाऱ्यांना ५ हजार दिवाळी भेट मिळणार आहे राज्य परिवहन…
काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात
नांदेड/राहुल. गांधी यांनी सुरू केलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोचली तेलंगणाच्या सिमेतून महाराष्ट्राच्या सीमेत प्रवेश करताच नांदेड मध्ये या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले यावेळी अशोक चव्हाण, नाना , बाळासाहेब , भाई जगताप आदी मान्यवर हजर होते केरळ ते जम्मू काश्मीर असा या यात्रेचा प्रवास असून महाराष्ट्रात या यात्रेत महाविकास…
