मुंबई/ सावित्रीबाई फुले आणि शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात आता ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे . आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे पार्सल केंद्राने परत न्यावे अन्यथा आमचा इंगा दाखवू असे केंद्राला ठणकावले आहे तसेच या राज्यपालांच्या विरोधात आता सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन करून राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा दिला आहे . त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे याचाही शोध घ्यायला हवा असे सांगितले राज्यपाल निष्पक्ष असावा राज्यात काही पेचप्रसंग आला तर त्याची सोडवणूक त्यांनी करविपण आपले राज्यपाल काहीही बोलत सुटले आहेत त्यामुळे आता ते जे काही बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले .
Similar Posts
प्रभादेवीत शिवसेना – शिंदेसेनेत राडा होणार होता
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या आधी वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या प्रभादेवी येथे अशीच एक घटना समोर आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या शाखेवरुन स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांमध्ये मोठा वाद झाला. प्रभादेवी येथील साई सुंदर नगर येथे सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास वाद झाला होता. या वादाचा व्हिडीओ देखील आता समोर…
बेरोजगार व सेवा संस्थांना डावलन्याच्या पालिकेचा कृती विरुद्ध फेडरेशन संतप्त-अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संजीव कुमार माहिती घेणार
मुंबई/ पालिकेच्या 24 वॉर्डातील कामाचा चांगला अनुभव असतानाही कामगार पुरवण्याचे कंत्राट बेरोजगार व सेवा संस्थांना न देता ,खाजगी कंपन्यांना देण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू आहेत त्यामुळे बेरोजगार व सेवा संस्था सहकारी फेडरेशनने तीव्र संताप व्यक्त केला आहे.सध्या नायर रुग्णालयात 470 पुरुष आणि124 महिला असे 594 कामगार पुरवले जाणार आहेत आणि त्याचा कालावधी 1 वर्षांचा आहे .मात्र…
सावधान ! मुंबईत कोरोनाचा नवा व्हॅरियंट
मुंबई – जगभरात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी, कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना व्हेरियंटचा भारतात पहिला रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. ब्रिटननंतर आता महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाच्या नवीन धोकादायक एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्याने चिंतेचं वातावरण आहे. ब्रिटनसह काही देशांमध्ये काही दिवसांपूर्वीच एरिस कोरोना व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. त्यातच…
माथेरान मध्ये हाताने रिक्षा ओढण्याची पद्धत थांबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली/महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानला हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षाबाबत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. ही अमानवी प्रथा तातडीने बंद करायला हवी. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला रिक्षामधून ओढणे हे स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनीही सुरू राहणे म्हणजे संविधानासाठी खेदजनक आहे असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं. इको सेंसेटिव्ह झोन असल्याने या परिसरात वाहनांना बंदी आहे. त्यामुळे…
माझ्याकडे १०० कोटींच्या खंडणीबाबत कोणताही पुरावा नाही/ परमवीर सिंह.. अनिल देशमुख सुटणार ?
मुंबई/ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आता सपशेल माघार घेतली असून माझ्याकडे देशमुख यांच्या विरोधातील कुठलेही पुरावे नाहीत असे प्रतिज्ञापत्र त्यांनी काल चौकशी आयोगाच्या समोर सादर केले . त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे .परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक…
मुंबई महापालिकेतील आयुक्तांच्या ओएसडी विरुद्ध उपायुक्तांच्या पाठोपाठ सहआयुक्तांचेही बंडपालिका प्रशासनातील वाद शिगेला
मुंबई/ गेल्या चार वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच झालेल्या नसल्याने पालिकेवर प्रशासक आहे.मात्र प्रशासनाच्या कार्यकाळात बदल्या आणि भारतीयांमध्ये मोठा गोंधळ सुरू असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये असंतोष होता.त्यातच निवृत्त सह आयुक्त चंद्रशेखर चोरे यांना थेट पालिका आयुक्तांचे ओ एस डी केल्याने वादाचा भडका उडाला हे पद उपयुक्त आणि सह आयुक्त संवर्गातून भरावे या मागणीसाठी पालिकेत लेटर बॉम्ब टाकले…
