मुंबई/ सावित्रीबाई फुले आणि शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात आता ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे . आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे पार्सल केंद्राने परत न्यावे अन्यथा आमचा इंगा दाखवू असे केंद्राला ठणकावले आहे तसेच या राज्यपालांच्या विरोधात आता सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन करून राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा दिला आहे . त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे याचाही शोध घ्यायला हवा असे सांगितले राज्यपाल निष्पक्ष असावा राज्यात काही पेचप्रसंग आला तर त्याची सोडवणूक त्यांनी करविपण आपले राज्यपाल काहीही बोलत सुटले आहेत त्यामुळे आता ते जे काही बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले .
Similar Posts
प्राथमिक भांडवल बाजाराची दिशा व दशा !
येत्या महिन्याभरातच 2025 हे कॅलेंडर वर्ष संपणार आहे. शेअर बाजाराच्या दृष्टीने हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी लाभदायक ठरले. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांकी पातळी नोंदवली. समभागांची खुली विक्री करणाऱ्या प्राथमिक भांडवल बाजारातही नवीन विक्रमाची नोंद झाली. अनेक गुंतवणूकदारांनी हव्यासापोटी किंवा अतीलोभापोटी हात पोळून घेतले. त्या पार्श्वभूमीवर सेबीची भूमिका, प्राथमिक भांडवल बाजाराची दिशा व दशा स्पष्ट करणारा लेख….
रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले करा-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांचे निर्देश
मुंबई, दि. 3 जानेवारी 2025 पु. ल. देशपांडे अकादमीच्या नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन नाट्य, सिनेमा कलावंत आणि प्रेक्षकांना रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेर पर्यंत खुले करु देता येईल या दृष्टीने कामाचे नियोजन करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज अधिका-यांना दिले. महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे अकादमीच्या नुतनीकरणाचे काम…
संगीत नाटकासाठी रवींद्र नाट्य मंदिर 25% सवलतीत सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई, संगीत नाटकासाठी 25% सवलतीच्या दरात रवींद्र नाट्यगृह उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केली.मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते दिवंगत अरविंद पिळगावकर यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या तपस्या नेवे यांनी संपादित केलेल्या “कोहम् सोहम्” या पुस्तकाचे प्रकाशन आज रवींद्र नाट्य मंदिरच्या लघुनाट्य गृहात सांस्कृतिक मंत्री एँड…
गेल्या ५ वर्षात देशातील २,०४,२६८ कंपन्या बंद पडल्या केंद्र सरकारची संसदेत माहिती
नवी दिल्ली/देशात खासगी कंपन्या बंद होण्याचा मुद्दा संसदेत उठवण्यात आला. गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये देशात २,०४,२६८ खाजगी कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली. कॉर्पोटर व्यवहार मंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसंदेत यासंबंधी माहिती दिली.२०२४/२५ या आर्थिक वर्षात २०,३६५ खाजगी कंपन्या बंद झाल्या.२०२३/२४ मध्ये २१,१८१कंपन्या बंद झाल्या.२०२२/२३ मध्ये सर्वाधिक ८३,४५२ कंपन्या बंद झाल्या.२०२१/२२ मध्ये ६४,०५४कंपन्या…
वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय कडून १२५ कोटींची लॉटरी
नवी दिल्ली – टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ ध्वनी पराभव करून वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय कडून १२५ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान वर्ल्डकप जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा माजी कर्णधार विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी टी २० मधून निवृत्ती जाहीर केली आहे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा फायनल सामन्यामध्ये सात धावांनी…
डेल्हिवरी’कडून ‘स्पॉटॉन’चे अधिग्रहण
मुंबई दि. २7 (प्रतिनिधी) ; डेल्हिवरी या भारतातील लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी सेवा कंपनीने बंगळुरू येथील ‘स्पॉटॉन लॉजिस्टिक्स’चे अधिग्रहण केले आहे. ‘डेल्हिवरी’तर्फे या याबाबत माहिती देण्यात आली. या व्यवहारामुळे ‘डेल्हिवरी’ची ‘बी-टू-बी’ व्यवसायाची विद्यमान क्षमता वाढली आहे. या अधिग्रहणाच्या घोषणेबाबत बोलताना ‘डेल्हिवरी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल बरुआ म्हणाले की, “प्रगतीच्या वाटेवर राहण्याच्या आणि व्यवसायातील प्रत्येक क्षेत्रात…
