मुंबई/ नवाब मलिक आणि भाजपचा मोहित कंबोज यांच्यात आरोप प्रत्यारोपाची चिखलफेक सुरू असतानाच एन सी बी चां खबरी अशी ओळख निर्माण झालेला सुनील पाटील काल प्रसार माध्यमांच्या समोर प्रकटला आणि किरण गोसावी व भानुशाली हेचव्या प्रकरणाचे मास्टर माईंड असून भाजप नेत्यांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे त्याने सांगितल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे तत्पूर्वी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन मोहित कंबोज हाच या प्रकरणातला मास्टर माईंड असल्याचे सांगितले त्यावर पलटवार करताना मग मलिक इतके दिवस गप्प का राहिले . न्यायालयाच्या नोटिशिला त्यांनी उत्तर का नाही दिले असे म्हणत मलिक यांचे आरोप बिनबुडाचे असून ते घाबरले असल्याचे मोहितेने सांगितले तर दुसरीकडे ज्या सुनील पाटीलचे सम डिसोजा याने नाव घेतले होते .त्याने आपल्याकडे क्रुझ वरच्यारेच पार्टी मध्ये भाग घेणाऱ्यांची लिस्ट आली होती . ती मला एम पी मधील एका भाजप नेत्याच्या नीरज यादव नावाच्या माणसाने दिली पण त्यात आर्यनचे नाव नव्हते शाहरुख खान कडून पैसे काढण्यासाठी किरण गोसावी भानुशाली आणि इतरांनी हा डाव रचला असावा .माझ्या जिवाला भाजप नेत्यांकडून धोका असल्याने मी घर सोडून गेलो होतो असे पाटील याने सांगितले त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे
Similar Posts
तिसरे महायुद्ध अटळ
साम्राज्य विस्ताराच्या द्यासाने पछाडलेल्या महासत्ता जगाला शांततेने जगायला देणार नाहीत असे आता वाटायला लागले आहे कारण एकीकडे रशियाने युक्रेंशी युद्ध छेडले आहे तर दुसरीकडे चीन तैवांचा घास घ्यायला तापला आहे.अशा स्थितीत अमेरिका दोन्ही प्रकरणात छोट्या राष्ट्रांच्या बाजूने उभी आहे कदाचित त्यामुळेच चीन तैवान वर हल्ला करायला घाबरत आहे पण रशियाने मात्र जगाच्या विरोधाची पर्वा न…
बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार १ जखमी
rबदलापूर – लहान मुलीच्या लैंगिक शोषणामुळे सर्वांच्या लक्षात राहिलेले बदलापूर आणखी एका घटनेमुळे हादरून गेले. हि घटना गर्दीच्या वेळी बदलापूररेल्वे स्टेशनवर घडली . इथे चक्क गोळीबार करण्यात आलाबदलापूर रेल्वे स्थानकात गुरुवारी सायंकाळी होम प्लॅटफॉर्मवर गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. पैशांच्या वादातून एकाने मित्रावरच गोळीबार केल्याचे समोर आले. चौघे जण या ठिकाणी होते. त्यातील एकाने गोळी झाडत…
उद्वव ठाकरेंनी धोका दिलाय त्यांना शिक्षा व्हायलाच हवी – अमित शाह -भाजपचे मिशन 150
मुंबई / अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मिशन 150 ची घोषणा केली आहे तसेच भाजपला धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिक्षा व्हायलाच हवी असा ठाकरेंवर हल्लाबोल केलाय ‘त्यामुळे सेना भाजपतील संघर्ष आणखी तीव्र होणार आहेमुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले त्यानंतर फडणवीस- शिंदे शेलार यांच्या गणपतीचे दर्शन…
सूर्यकांत फातर्फेकर यांच्या निधनाने उत्साहाचा धबधबा आटला : नरेंद्र वि. वाबळे
मुंबई, शुक्रवार : मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य व ज्येष्ठ क्रीडा पत्रकार श्री. सूर्यकांत फातर्फेकर यांच्या निधनाने पत्रकारितेतील आणि सामाजिक कार्यातील उत्साहाने वाहणारा धबधबा आटला आहे, अशा शब्दांत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी आज आपला शोक व्यक्त केला. आपल्या शोकसंदेशात श्री. वाबळे पुढे म्हणतात की, श्री. सूर्यकांत फातर्फेकर म्हणजे…
इथली ए टी एस काय झोपली होती काय?
/ दहशतवादी कटा वरून राजकारण सुरू पोलिसांनी ६दहशत वाद्यांना अटक करून एक मोठा दिल्ली मुंबई – दहशतवादी कट उधळला पण त्या वरून आता राजकारण सुरू झाले आहे दिल्ली पोलीस मुंबईतील दहशतवाद्याला पकडतात मग इथली ए टी एस काय झोपली होती काय? असा सवाल भाजपा नेते आशीष शेलार यांनी केला आहे ते पुढे म्हणाले सरकारने पोलिसांना…
नाशिकमध्ये महायुतीचे टेन्शन वाढले – वंचित कडून मराठा क्रांती मोर्चाचा उमेदवार
नाशिक – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून आज उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. वंचितकडून नाशिकसाठी मराठा आंदोलनातील आक्रमक चेहरा करण गायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दिंडोरी पाठोपाठ जळगावातून उमेदवार बदलण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली आहे.राज्यातील बहुतेक लोकसभा…
