मुंबई/ नवाब मलिक आणि भाजपचा मोहित कंबोज यांच्यात आरोप प्रत्यारोपाची चिखलफेक सुरू असतानाच एन सी बी चां खबरी अशी ओळख निर्माण झालेला सुनील पाटील काल प्रसार माध्यमांच्या समोर प्रकटला आणि किरण गोसावी व भानुशाली हेचव्या प्रकरणाचे मास्टर माईंड असून भाजप नेत्यांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे त्याने सांगितल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे तत्पूर्वी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन मोहित कंबोज हाच या प्रकरणातला मास्टर माईंड असल्याचे सांगितले त्यावर पलटवार करताना मग मलिक इतके दिवस गप्प का राहिले . न्यायालयाच्या नोटिशिला त्यांनी उत्तर का नाही दिले असे म्हणत मलिक यांचे आरोप बिनबुडाचे असून ते घाबरले असल्याचे मोहितेने सांगितले तर दुसरीकडे ज्या सुनील पाटीलचे सम डिसोजा याने नाव घेतले होते .त्याने आपल्याकडे क्रुझ वरच्यारेच पार्टी मध्ये भाग घेणाऱ्यांची लिस्ट आली होती . ती मला एम पी मधील एका भाजप नेत्याच्या नीरज यादव नावाच्या माणसाने दिली पण त्यात आर्यनचे नाव नव्हते शाहरुख खान कडून पैसे काढण्यासाठी किरण गोसावी भानुशाली आणि इतरांनी हा डाव रचला असावा .माझ्या जिवाला भाजप नेत्यांकडून धोका असल्याने मी घर सोडून गेलो होतो असे पाटील याने सांगितले त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे
Similar Posts
मोठ्या अक्षरातील मराठी पाटयाना गुजराती- मारवाडी व्यापाऱ्यांचा विरोध
मुंबई/ दुकानावरील मराठी पाट्या बाबत राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला असून मराठी पाटयाच हा वाद आता चांगलाच चिघळणार आहे. राज्य सरकारने दुकाने आणि आस्थापना यावरच्या पाट्यांवरपाट्यांवर मोठ्या ठळक अक्षरात दुकानाचे मराठी भाषेत नाव लिहावे असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता या निर्णयाचे मनसेने स्वागत करताना मराठी त्यांाांांांंांांं आम्ही आंदोलने केली…
पालिका निवडणुकीची तयारी सुरू- २३६ वार्डचां सीमा बाबत हरकती व सूचना मागवण्याचा कार्यक्रम निश्चित
मुंबई/महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून २३६ प्रभागांच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे आता ज्या २३६ वार्ड क्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत त्यांच्या बाबत १ फेब्रुवारी ते १४फेब्रुवारी दरम्यान जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत त्यासाठी १ फेब्रुवारीला संकेतस्थळावर २३६ प्रभागांच्या यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारीला हरकती…
पंतप्रधान किसान संपदा योजनेचा बजेट वाढवला! शेतकऱ्यांना दिलासा
नवी दिल्ली/केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचे बजेट वाढवून ६५२० कोटी रुपये करण्यात आले आहे. यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ साठी २००० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे सहकारी संस्था मजबूत होण्यास फायदा होणार आहे.प्रधानमंत्री किसान संपदा योजना…
आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर
ठाणे/ भाजपतील महिलेने केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहेकळवा येथील मुख्यमंत्र्यांच्या एक कार्यक्रमात गर्दीतून वाट काढताना जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला ढकलले होते त्यामुळे त्यांच्यावर कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता .त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते . दरम्यान या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता असल्याने…
सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वेळी तोडफोड
सोलापूर/शनिवारी सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाच्या वेळी काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली यात एक किसान किरकोळ जखमी झाला तर याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर त्या मोर्चात स्फोटक वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरुद्धही कारवाई केली जाणार असल्याचे समजतेसध्या देशभर आणि खास करून महाराष्ट्रात हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार विधाने केली जात आहेत…
मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन जो देश कधी याचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळायचा तो देश मोदी सरकारच्या बारा वर्षांच्या कार्यकाळात आत्मनिर्भर भारत म्हणून जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला पहावयास मिळत आहे. एखाद्या देशाचा अभिमान आणि आत्माभिमान जागृत करून एक मोठे परिवर्तन कसे घडवले जाऊ शकते ते गेल्या बारा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी…
