मुंबई/ नवाब मलिक आणि भाजपचा मोहित कंबोज यांच्यात आरोप प्रत्यारोपाची चिखलफेक सुरू असतानाच एन सी बी चां खबरी अशी ओळख निर्माण झालेला सुनील पाटील काल प्रसार माध्यमांच्या समोर प्रकटला आणि किरण गोसावी व भानुशाली हेचव्या प्रकरणाचे मास्टर माईंड असून भाजप नेत्यांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे त्याने सांगितल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे तत्पूर्वी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन मोहित कंबोज हाच या प्रकरणातला मास्टर माईंड असल्याचे सांगितले त्यावर पलटवार करताना मग मलिक इतके दिवस गप्प का राहिले . न्यायालयाच्या नोटिशिला त्यांनी उत्तर का नाही दिले असे म्हणत मलिक यांचे आरोप बिनबुडाचे असून ते घाबरले असल्याचे मोहितेने सांगितले तर दुसरीकडे ज्या सुनील पाटीलचे सम डिसोजा याने नाव घेतले होते .त्याने आपल्याकडे क्रुझ वरच्यारेच पार्टी मध्ये भाग घेणाऱ्यांची लिस्ट आली होती . ती मला एम पी मधील एका भाजप नेत्याच्या नीरज यादव नावाच्या माणसाने दिली पण त्यात आर्यनचे नाव नव्हते शाहरुख खान कडून पैसे काढण्यासाठी किरण गोसावी भानुशाली आणि इतरांनी हा डाव रचला असावा .माझ्या जिवाला भाजप नेत्यांकडून धोका असल्याने मी घर सोडून गेलो होतो असे पाटील याने सांगितले त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे
Similar Posts
भायखळ्यात विद्यार्थी गुणगौरव सोहळा
मुंबई/भायखळ्याच्या श्री सावता माळी वन ट्रस्ट तर्फे, समाज मंदिर हॉलमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अभिनेते अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला, विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य दिलीप पांढरपट्टे उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .तसेच विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासासाठी…
हॅलो मी शरद पवार बोलतोय!
बदलीसाठी पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन करणाऱ्यास अटकमुंबई/आजकाल लोक काय करतील याचा नेम नाही.पूर्वी तोट्या पोलीस, तोतया सरकारी अधिकारी इतकेच काय तर चेहऱ्या मध्ये साम्य असलेले तोतया नवरोबा सुधा पाहिलेत .बॉलिवूडच्या हिरोंचे डुप्लीकेटआजही सिनेसृष्टीत सक्रिय आहेत आणि ते हुबेहूब त्या हिरो सारखा आवाज काढतात.पण एका भामट्याने मात्र सर्वांना लाजवेल असे धाडसी कृत्य केले आहे त्याने चक्क…
अखेर तब्बल एक वर्षा नंतर शेतकरी आंदोलन स्थगित शेतकऱ्यांनी सरकारला हरवले
दिल्ली/तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८० दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू होते ते अखेर काल स्थगित करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची माफी मागून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते मात्र शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या त्याही मागण्या मान्य करण्यावर शेतकरी अडून बसले होते अखेर या मागण्या बाबत नेमलेल्या पाच सदस्यीय समितीशी…
छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानशी तुलना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा दाखल
मुंबई/काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान हे समकक्षच आहेत असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुल्तान हे समकक्षच आहेत असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर राज्य…
विधानभवन जवळ महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई/ नाशिक मधील युवा स्वाभिमानी संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी पिल्ले यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार होत्या पण महिला पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळलाराजलक्ष्मी पिल्ले यांच्या कुटुंबावर पोलिसांनी विनाकारण गुन्हे दाखल केलेत असा तिचा आरोप आहे या प्रकरणी तिने नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे तसेच गृहमंत्री वळसे पाटील मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमस्ती मे आ पियेजा…-महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र परचिती होईल
दारूची नशा करी जीवनाची दशा हा वाक्प्रचार आता खूप झालाय आता दारूची नशा दाखवी जीवनाला दिशा असे यापुढे म्हणावे. लागेल कारण दारू कोणतीही असो वाइन असो की हातभट्टीची ती मानवी शरीराला फारशी हानिकारक नसल्यानेच दारूचे सर्वाधिक उत्पन्न आणि विक्री महाराष्ट्रात होते.दारू ही मराठी माणसाची ओळख बनलेली आहे. कारण दारू आणि महाराष्ट्रयंचे जिव्हाळ्याचे नाते आहे. अनेक…
