मुंबई/ नवाब मलिक आणि भाजपचा मोहित कंबोज यांच्यात आरोप प्रत्यारोपाची चिखलफेक सुरू असतानाच एन सी बी चां खबरी अशी ओळख निर्माण झालेला सुनील पाटील काल प्रसार माध्यमांच्या समोर प्रकटला आणि किरण गोसावी व भानुशाली हेचव्या प्रकरणाचे मास्टर माईंड असून भाजप नेत्यांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे त्याने सांगितल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे तत्पूर्वी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन मोहित कंबोज हाच या प्रकरणातला मास्टर माईंड असल्याचे सांगितले त्यावर पलटवार करताना मग मलिक इतके दिवस गप्प का राहिले . न्यायालयाच्या नोटिशिला त्यांनी उत्तर का नाही दिले असे म्हणत मलिक यांचे आरोप बिनबुडाचे असून ते घाबरले असल्याचे मोहितेने सांगितले तर दुसरीकडे ज्या सुनील पाटीलचे सम डिसोजा याने नाव घेतले होते .त्याने आपल्याकडे क्रुझ वरच्यारेच पार्टी मध्ये भाग घेणाऱ्यांची लिस्ट आली होती . ती मला एम पी मधील एका भाजप नेत्याच्या नीरज यादव नावाच्या माणसाने दिली पण त्यात आर्यनचे नाव नव्हते शाहरुख खान कडून पैसे काढण्यासाठी किरण गोसावी भानुशाली आणि इतरांनी हा डाव रचला असावा .माझ्या जिवाला भाजप नेत्यांकडून धोका असल्याने मी घर सोडून गेलो होतो असे पाटील याने सांगितले त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला- निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
सत्ता संघर्षाची लढाई ७ न्यायमूर्तींकडे नेण्याची ठाकरे गटाची मागणी न्यायालयाने फेटाळलीत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला -एकनाथ शिंदेदिल्ली – आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले त्यांची मुख्य याचिका लार्जर बेंचकडे सोपवण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली ता दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुःयबान चिन्ह शिंदे गटाला देऊन टाकले आता…
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक कृत्रिम तलावांची उभारणी
महानगरपालिका आणि मुंबईतील गणेश समन्वय समितीची संयुक्त बैठक परळ येथील ‘एफ दक्षिण’ विभाग कार्यालयातील सभागृहात पार पडली. या बैठकीत मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, समन्वय समिती सदस्य, पदाधिकाऱयांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या. या सूचना समजून घेतल्यानंतर उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून यंदाच्या गणेशोत्सवाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली….
वाहनांच्या सुरक्षा नियमांमध्ये वाढनियम न पाळल्यास १० हजार दंड
मुंबई – महाराष्ट्र सरकारने वाहनांची सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केलीये. जर या नियमांचे पालन केले नाही तर अशा व्यक्तींकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्रातील हे वाहन सुरक्षा नियम 1 एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत वाहनांना ३१…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकलत का ? 10 लाख नोकऱ्या..
राजकीय पुढाऱ्यांना आश्वासने द्यायला काही लागत नाही कारण दिलेली आश्वासने पाळायलाच हवीत असा काही नियम नाही आणि घटनेत तशी तरतूदही नाही त्यामुळे लोकांना आकर्षित करायला आश्वासनाची खैरात करावी लागते.काँग्रेसने गरिबी हटाव असे आश्वासन दिले होते पण गरिबी हटली काय? काँग्रेसने अशी कितीतरी आश्वासने दिली आहेत . त्या आश्वासनांचे काय झाले याची विचारपूस करायला कोणाला वेळही…
मुंबई महापालिकेतील 40 नगरसेवक फुटण्याच्या तयारीत ?
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे लोन आता महापालिका मध्येही पोचले आहे 14 महापालिकांची मुदत भलेही संपलेली असली तरी या महापालिकांमध्ये गेली 5 वर्ष सक्रिय असलेले जवळपास 400 नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला असून त्यात मुंबईतील 40 नगरसेवकांचा समावेश आहे याचा अर्थ हे 40 माजी नगरसेवक शिवसेनेतून फुटणार असल्याचे समजतेएकनाथ शिंदेंच्या बंडाचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये…
पुणे पूल कोसळला: इंद्रायणी पूल दुर्घटना – चार जणांचा मृत्यू; ३० हून अधिक जखमी,
पुणे – पुण्यातील इंद्रायणी नदीवर बांधलेला पूल रविवारी कोसळला. पूल कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीवर बांधलेला लोखंडी पूल रविवारी दुपारी कोसळल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात काही लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,…
