-
-
शाहरुख खान आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाही- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत
पुणे: अभिनेत्री कंगना रणावतच्या वक्तव्याचं समर्थन करत ,कंगना जे म्हणाली ते खरं आहे. मी समर्थन करतो तिच्या वक्तव्याचे. कोणाच्या मदतीने हे स्वातंत्र्य मिळालं आहे? आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते. तेव्हा त्यांना फाशीपासून कोणी वाचवलं नाही. हे चुकीचं आहे, असं ते म्हणाले. मतपेट्यांचं राजकारण करणाऱ्यांमुळेच हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, दलित असा वाद होत आहे, असा…
-
त्रिपुरा दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात
त्रिपुरातील (Tripura violence) दंगलीचे पडसाद दोन दिवसांपासून उमटत आहे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई- त्रिपुरतील वादग्रस्त घटनेचे महाराष्ट्रात जे तीव्र पडसाद उमटत आहेत त्यामागे माजी खासदार वसीम रिझवी यांचा हात आहे असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. वसीम रिझवी हे वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष असून २०१७ मध्ये त्यांच्यावर वक्फ बोर्डाच्या जमिनी बाबत गंभीर आरोप झाले…
-
गृहमंत्र्यांनी कारवाईची भाषा करण्यापेक्षा रझा अकादमीवर बंदी घालावी’
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर कारवाईची भाषा करण्यापेक्षा दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या (Raza Academy) मुख्य सूत्रधारांना कधी अटक करता येते ते सांगावं नाहीतर येणाऱ्या दिवसात रझा अकादमीच्या मुंबई कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. त्रिपुरातील (Tripura violence) दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दोन दिवसांपासून उमटत आहेत. भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh…
-
५० लाखांचे इनाम असलेला कुख्यात मावो वादी मिलिंद तेलतुंबडेचा खेळ खल्लास
गडचिरोलीत २६ माओ वाद्यांचे एन्काऊंटरगडचिरोली/ सरकार आणि सुरक्षा दलांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेल्या २६ माओ वाद्यांना गडचिरोलीच्या जंगलात कंठ स्नान घालण्यात अखेर सुरक्षा दलांना यश आले असून शनिवारी झालेल्या चकमकीत २६ माओ वादी ठार झाले ज्यात माओ वाद्यांचा कमांडर आणि ज्याच्यावर ५० लाखांचे इनाम होते अशा मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश आहे. तसेच मृतांमध्ये ६ महिला माओ…
-
एस टी कामगारांचा संप मिटण्याच्या हालचाली
गेल्या आठवड्या पासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटण्या चां दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की एस टी कामगारांना राज्य सरकारी कर्मचारी वर्गाप्रमाने पगार देण्या बाबत सध्या शासनातर्फे अभ्यास सुरू आहे तसेच न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहे त्या समितीने लवकरात लवकर आपला अहवाल द्यावा…
-
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार
कर्जत/ महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये कर्जत जामखेड मतदार संघात बिनसले असून काल राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकलाकर्जत जामखेडकर राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मतदार संघात केलेल्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन लोकार्पण कार्यक्रम काल अजितदादांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनाही निमंत्रण होते मात्र…
-
आयोजकांवर कायदेशीर कारवाई होणार
औरंगाबाद -शिवसेना नेते संजय राऊत यांनी औरंगाबाद मोर्चाचे नेतृत्व केले. शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते .त्यामुळे संबोधित करताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली, सिलेंडर हजार रुपये ,शेंगदाणे तरी स्वस्त ठेवा काही लोकांची सोय संध्याकाळची असते. लोकांनी जगायचं कसे? गेल्या पाच वर्षांमध्ये या महागाई आणि सरकारच्या आर्थिक धोरणाला कंटाळून…
-
एस टी चां संपात अखेर फूट ८०० गाड्या रस्त्यावर
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर फूट पडली आहे काल मुंबई सेंट्रल सह लातूर पुणे सांगली सातारा आदी एस टी डेपो मधून एस टी बसेस बाहेर पडल्यावर तबाल १५०० एस टी कर्मचारी कामावर परतले आहेत.दरम्यान संपाची कोंडी फोडण्यासाठी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली,…
-
भाजपच्या माजी मंत्र्याचा मंदिर घोटाळा बाहेर काढणार -मलिक
मुंबई/ सध्या रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन विरोधकांचे घोटाळे बाहेर काढणारे नवाब मलिक यांनी आता फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एका माजी मंत्र्याचा मंदिर घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले त्यामुळे तो मंत्री कोण आणि त्यांचा घोटाळा कोणता याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान मलिक यांना आता कुणीही गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे त्यांना काहीही बोलुदेत आम्हाला काहीही…
