मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे थैमान! १० ठार
*मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत*हिंदमाता, किंग सर्कल,अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात पाणीच पाणी,अंधेरी सबवे बंद*मराठवाड्यात ६ जणाचा मृत्यू इतर ठिकाणी चौघांचा बळी*कोकण,मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर कित्येक गावांचा संपर्क तुटला*धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली. पाण्याचा विसर्ग सुरू पाणलोट क्षेत्रातील गावांना धोक्याचा इशारा*पुढील २ दिवस धोक्याचे?मुंबई/ शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गेले दिवस संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला.या…
