अरे पुन्हा वर्चस्वाच्या पेटवा मशाली..
शिवसेनेतील फुटी नंतर महाराष्ट्रात जे काही घडतं आहे ते महाराष्ट्रातील प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसासाठी वेदनादायी आहे.कारण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना काढली होती . पण त्यांच्या पश्चात शिवसेना या नावाची अशा प्रकारे दुर्दशा होईल असे स्वप्नातही कुणाला वाटले नव्हते .जे काही सुरू आहे त्याचा फक्त भाजपला आनंद झाला आहे पण…
