अभिनेते दिगंबर नाईक आणि बिग बॉस फेम सोनाली पाटील यांचे आगामी बाई वाड्यातून जा हे धमाल विनोदी नाटकाचा शुभारंभ प्रयोग अत्रे रंगमंदिर कल्याण येथे रंगणार आहे .कलारंजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते उदय साटम, प्रिया पाटील, आबा ढोले यांचे आहे. या नाटकाची कथा एका जुन्या वाड्याभोवती फिरते . हा वाडा विकायचा असतो, तो विकताना एका बाईमुळे कसा गोंधळ उडतो याची धमाल कथा या नाटकातून पाहायला मिळणार आहे .या नाटकात भूषण घाडी , दीपा माळकर, भावेश टिटवळकर ,अश्वजीत सावंतफुले, आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
Similar Posts
बंगालच्या राजकारणात परिवर्तनाची पहाट – ममता पर्वाचा अस्त, मोदी पर्वाचा उदय
पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात ४ मे २०२६ हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. तब्बल १५ वर्षांपासून सुरू असलेली तृणमूल काँग्रेसची एकछत्री अंमल आणि ममता बॅनर्जी यांची ‘अरेरावीची’ सत्ता या निवडणुकीने मोडीत काढली आहे . भारतीय जनता पक्षाने २९४ पैकी २०७ जागा जिंकून मिळवलेला हा विजय केवळ राजकीय सत्तांतर नाही, तर तो बंगालच्या संस्कृती आणि अस्मितेचा…
मराठवाडा पेटला बीड मधे जमावबंदी मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट – आमदारांच्या गाड्या, घरे जाळली
बीड/ जरागे यांच्या आमरण उपोषणामुळे मराठा समाज खवळून उठला आहे सं5आपल्या मराठा आंदोलकांनी बीड मध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार सोलंखे व क्षीरसागर यांच्या घराना धडक देऊन तोडमोड व जाळपोळ केली त्यामुळे सत्ताधारी भाजप तसेच शिंदे व अजित पवार गटाचे आमदार घाबरले आहे आज बीड मध्ये बंद पुकारण्यात आल्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदीचे आद3श दिले…
तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल -राज ठाकरे
मुंबई – पालिका अधिकारी कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दाखल घेतली असून या लोकांची येवढी हिम्मत होतेच कशी ? असा सवाल करीत तो फेरीवाला ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमचा मार खाईल त्याची सर्व बोटे छाटली जातील . त्यामुळे तो फेरीवाला म्हणून फिरूच शकणार नाही असा इशारच राज ठाकरे…
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई-राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती…
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटही शिवाजी पार्कच्या मैदानात
मुंबई/ खरी शिवसेना कोणाची यावरून आता ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यात न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरची लढाई सुधा अटळ आहे आणि त्याला निमित्त ठरणार आहे दसरा मेळावा हा मेळावा शिवतीर्थावर घेण्याबाबत दोन्ही गट आता ठाम आहेतदसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून सुरू आहे पण शिवसेनेतील बँडच्या नंतर आता खरी शिवसेना कोणाची यावरून…
प्रभाग रचना सुधारणा विधेयक मंजूर निवडणूक लांबणीवर
मुंबई/ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो तिढा निर्माण झाला आहे त्यावर राज्य सरकारने मार्ग काढला आहे त्यानुसार आज ओबीसी आरक्षणाचे सुधारित विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत.ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा गुंता पुन्हा वाडला होता दरम्यान मध्य प्रदेशात…
