अभिनेते दिगंबर नाईक आणि बिग बॉस फेम सोनाली पाटील यांचे आगामी बाई वाड्यातून जा हे धमाल विनोदी नाटकाचा शुभारंभ प्रयोग अत्रे रंगमंदिर कल्याण येथे रंगणार आहे .कलारंजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते उदय साटम, प्रिया पाटील, आबा ढोले यांचे आहे. या नाटकाची कथा एका जुन्या वाड्याभोवती फिरते . हा वाडा विकायचा असतो, तो विकताना एका बाईमुळे कसा गोंधळ उडतो याची धमाल कथा या नाटकातून पाहायला मिळणार आहे .या नाटकात भूषण घाडी , दीपा माळकर, भावेश टिटवळकर ,अश्वजीत सावंतफुले, आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
Similar Posts
बनावट सोन्याचे दागिने ठेवून ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला गंडा
महाड- सहकार क्षेत्रात काही पतसंस्थांमधून बनावट सोन्याचे दागिने ठेवून लाखो रुपयाचा गंडा संबंधित पतसंस्थांना घालण्याचे प्रकार वाढलेले आहेत .महाड शहरातील ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला वरील प्रकारे साडेतेरा लाख रुपयाचा गंडा घातल्या प्रकरणी सहा जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे . ज्ञानदीप पतसंस्थेच्या व्यवस्थापकाकडून पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारी नुसार सोने निरीक्षक…
निट परीक्षेतील गोंधळाची सिबीआय चौकशी करण्याची मागणी
मुंबई : डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून देशभरातून लाखो विद्यार्थी नीट परीक्षा देतात. मात्र त्यात गैरप्रकार होत असतील तर त्याची कसून चौकशी झाली पाहिजे. तसेच परीक्षेच्या निकालात निष्पक्ष मूल्यमापन प्रक्रिया व्हावी यासाठी पुनर्परीक्षा घ्यावी, अशी मागणी इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने सरकारकडे केली आहे.गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नीट परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे….
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राचा पुढाकार
मुंबई/राज्यात एकीकडे शाळांमध्ये हिंदीच्या सक्तीवरुन सातत्याने वाद निर्माण होत असताना दुसरीकडे मराठी शाळा मात्र बंद पडत असल्याचं चित्र आहे. मुंबईतील मराठी शाळा या ठरवून बंद पाडल्या जात असून त्या वाचवण्यासाठी येत्या १४ डिसेंबर रोजी परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठी अभ्यास केंद्राकडून या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना…
विरोधी पक्षांची सरकारे पाडनारे हे तर सिरीयल किलर- केजरीवाल यांचा केंद्रावर आरोप
दिल्ली/ भाजपने केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा,मणिपूर,बिहार आणि मेघालय इथली सरकार पडली आहेत . त्यासाठी साडेपाच हजार कोटी खर्च करून 277 आमदार विकत घेतले असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर केला आहे .अबकारी धोरण बदलल्यपासून भाजप आणि आम्आदमी पक्षात वाढ सुरू झाले . त्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्या घरावर ई…
मराठवाड्यात पावसाचा हाहाकार नांदेड, बीड, लातूर हिंगोलीला रेड अलर्ट
नद्या ओव्हरफ्लो गावात , शहरात पाणी शिरून घरांचेशेतीचे प्रचंड नुकसानबीड – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांमध्ये मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाची तीव्रता ४ सप्टेंबरपासून कमी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची बाजी
मुंबई / रविवारी झालेल्या 608 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत भाजप वरच्या श्रधेपोटी भक्तांनी भाजपच्या पदरात भरभरून मते टाकली आणि या निवडणुकीत भाजपने बाजी मारली.तर या निवडणुकीत शिवसेनेला फुटीचा फटका बसून शिवसेना पाचव्या क्रमांकावर फेकली गेली दरम्यान हा निकाल म्हणजे भविष्यातील नांदी आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.रविवारी झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत जवळपास 80 टक्के मतदान झाले…
