अभिनेते दिगंबर नाईक आणि बिग बॉस फेम सोनाली पाटील यांचे आगामी बाई वाड्यातून जा हे धमाल विनोदी नाटकाचा शुभारंभ प्रयोग अत्रे रंगमंदिर कल्याण येथे रंगणार आहे .कलारंजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते उदय साटम, प्रिया पाटील, आबा ढोले यांचे आहे. या नाटकाची कथा एका जुन्या वाड्याभोवती फिरते . हा वाडा विकायचा असतो, तो विकताना एका बाईमुळे कसा गोंधळ उडतो याची धमाल कथा या नाटकातून पाहायला मिळणार आहे .या नाटकात भूषण घाडी , दीपा माळकर, भावेश टिटवळकर ,अश्वजीत सावंतफुले, आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
Similar Posts
मुंबईत आणखी एका आंदोलकांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
सरकार व जरांगे आपापल्या भूमिकेवर ठाम आंदोलन चिघळलेमुंबई/ मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेले आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे कारण जरांगे आणि सरकार आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत.शिंदे समितीच्या अध्यक्षाने जरांगे यांची भेट घेतली पण ओबीसीतून आरक्षण घेण्यावर रांगा ठाम असल्याने तोडगा निघू शकला नाही .दरम्यान आज एका आंदोलकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाराजधानी मुंबईत सुरू असलेल्या मराठा…
छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाले तरीही काँग्रेसची ताकद वाढेल का? — संजय राऊतांचे आवाहन, विरोधकांची टीका आणि इतिहासाचा कठोर धडा
मुंबई — पश्चिम बंगालच्या ठळक पराभवानंतर देशाच्या राजकारणावर उभा केलेला एकच प्रसंग — तृणमूल काँग्रेसच्या भवितव्याविषयी चर्चा, त्यानंतर ममता बॅनर्जींची दिल्ली भेट आणि संजय राऊतांचे खुले आवाहन — आता राष्ट्रीय राजकारणात गरगराट उभा करत आहे. शिल्लक शिवसेनेचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसला बळकट करण्यासाठी त्यातून फुटलेले सर्व छोटे आणि मध्यम पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन…
उपराष्ट्रपदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी हालचाली
नवी दिल्ली/उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलं आहे. भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत आमच्या पक्षातील वरिष्ठांची भेट झालेली आहे, चर्चा सुरु आहेत, असं म्हणत एनडीए उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करेल असे संकेत दिले होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस…
आता नवाब मलिखही ई डी च्या जाळ्यात – वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी ७ ठिकाणी छापे
पुणे/ रोज उठून पत्रकार परिषद घेणारे आणि कोणावर ना कोणावर आरोपांची चिखलफेक करणारे राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री हे सुधा आता ई डी चां चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील हिंजवडी येथे असलेल्या वक्फ बोर्डाच्या ६हेक्टर जमिनीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे .बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन वक्फ बोर्डाची नाही असे दाखवून ती बिल्डरांना…
२०१८ मध्ये काँग्रेसने 3 हजार मते विकत घेतली भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
बंगळुरु/मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर काँग्रेसने मत चोरीचे आरोप सुरू केले आहेत. कर्नाटकातही मत चोरी झाल्याचे सांगत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुरावे सादर केले . दरम्यान, आता कर्नाटकात काँग्रेसवरच मत चोरी केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजप खासदार लहर सिंह सिरोया यांनी हा आरोप केला. २०१८ मध्ये बदामी मतदारसंघात काँग्रेसने मते खरेदी केली होती….
.तर सर्व मुंबईसह सर्व पालिका निवडणुका पावसाळ्यात होणार
दिल्ली – ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयातच होणार आहे. कारण आम्ही कधीही निवडणूक घेण्यास तयार आहोत असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सदर केले आहे . त्यामुळे पुढील सुनावणीत जर न्यायालयाने निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला तर पावसाळ्यात सुधा निवडणुका होऊ शकतात असे संकेत निवडणूक आयोगाने…
