दिल्ली/ भाजपने केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा,मणिपूर,बिहार आणि मेघालय इथली सरकार पडली आहेत . त्यासाठी साडेपाच हजार कोटी खर्च करून 277 आमदार विकत घेतले असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर केला आहे .अबकारी धोरण बदलल्यपासून भाजप आणि आम्आदमी पक्षात वाढ सुरू झाले . त्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्या घरावर ई डी ने छापे टाकले . त्यामुळे हा वाद आणखी चिघळला असून केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून भाजप सरकारचे वाभाडे काढले . ते म्हणाले की मोदी सरकारने आपल्या उद्योग पतीमित्रांचे 3 लाख कोटी माफ केले तसेच एका उद्योगपतींचे 10 कोटी माफ केल्यानंतर त्याने भाजपला मोठ्या रकमेचा चेक दिला असा आरोपही त्यांनी केलाय .
Similar Posts
मुंबईत आणखी एका आंदोलकांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
सरकार व जरांगे आपापल्या भूमिकेवर ठाम आंदोलन चिघळलेमुंबई/ मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेले आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे कारण जरांगे आणि सरकार आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत.शिंदे समितीच्या अध्यक्षाने जरांगे यांची भेट घेतली पण ओबीसीतून आरक्षण घेण्यावर रांगा ठाम असल्याने तोडगा निघू शकला नाही .दरम्यान आज एका आंदोलकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाराजधानी मुंबईत सुरू असलेल्या मराठा…
शिवसेनेच्या पत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
दिल्ली/ नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची जी भाषा केली होती त्यामुळे त्यांना तात्काळ केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी शिवसेनेने एका पत्राद्वारे लेखी स्वरूपात केली होती त्याची अवघ्या दहा मिनिटात पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून पंतप्रधान व्यस्त असल्याने आपण या प्रकरणी अमित शहा यांच्याशी बोला असे शिवसेना नेत्यांना कळवले आहे
अमेरिकेत दरवळला मराठी संस्कृतीचा सुगंध
बृहन्ममहाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला दिमाखात सुरुवात न्युजर्सी, दि. १३ ( प्रतिनिधी)- मराठी माती, मराठी संस्कृतीचा सुगंध उत्तर अमेरिकेतील न्यूजर्सीच्या अटलांटिक सिटीत सध्या दरवळतो आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या दर दोन वर्षांनी होणा-या अधिवेशनाची मोठ्या दिमाखतात आज सुरवाती झाली. या अधिवेशनाला सुमारे ५००० मराठी रसिकांनी उपस्थित लावली. यंदाच्या अधिवेशनाचे यजमानपद न्युजर्सीच्या मराठी विश्व या संस्थेकडे आहे. प्रमूख पाहुणे प्रसिध्द…
भाजपचे आता मिशन मुंबई महानगरपालिका
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 132 जागा जिंकून घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपचे आता मुंबई महानगरपालिकेवर लक्ष असून कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे त्यासाठी नियोजन पद्धतीने मोर्चे बांधणी केली जाणार आहे त्यामुळे यंदाची महानगरपालिका भाजप जिंकणार अशी शक्यता आहेविधानसभा निवडणुकीत मुंबईच्या छत्तीस जागांपैकी भाजपाने 15 जागा जिंकलेले आहे तर मुंबईवर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेच्या…
रेसकोर्सवरील थीम पार्कच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका
मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकरच्या भूखंडावर ‘थीम पार्क’ उभारण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. इथं थीम पार्क उभारल्यास पर्यावरणाची हानी होईल, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी ही याचिका सादर झाली. तेव्हा यावर पुढील बुधवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं….
विवेकी कीर्तनकार – घडविण्याची धडपड!
पाचवीच्या दिवशी आजी ह.भ.प. तुळसाबाई हिने गळ्यात तुळशीची माळ घातली. लहानपणी मुलांना खेळणी दिली जाते. मी बसायला लागलो तेव्हा आजीनेच छोटा टाळ गळ्यात अडकवला. बोबडे बोल येऊ लागले. आजीने पहिला शब्द “विठ्ठल विठ्ठल ” बोलायला शिकवला. गावातील पारावर चालणारे कीर्तन, भजन, हरिपाठ लहानपणीच आजीच्या मांडीवर ऐकले. वाचायला यायला लागले तेव्हा पहिला ग्रंथ हातात पडला हरिपाठ,…
