दिल्ली/ भाजपने केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा,मणिपूर,बिहार आणि मेघालय इथली सरकार पडली आहेत . त्यासाठी साडेपाच हजार कोटी खर्च करून 277 आमदार विकत घेतले असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर केला आहे .अबकारी धोरण बदलल्यपासून भाजप आणि आम्आदमी पक्षात वाढ सुरू झाले . त्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्या घरावर ई डी ने छापे टाकले . त्यामुळे हा वाद आणखी चिघळला असून केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून भाजप सरकारचे वाभाडे काढले . ते म्हणाले की मोदी सरकारने आपल्या उद्योग पतीमित्रांचे 3 लाख कोटी माफ केले तसेच एका उद्योगपतींचे 10 कोटी माफ केल्यानंतर त्याने भाजपला मोठ्या रकमेचा चेक दिला असा आरोपही त्यांनी केलाय .
Similar Posts
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह चैत्यभूमी मुंबई येथे डॉ आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते माजी खासदार व लेखक डॉ नरेंद्र…
डिलाईल रोडच्या कडदोडी चाळीत, एकाच रात्री दोन घरफोड्या
मुंबई- दिवाळीच्या तोंडावर आजकाल मुंबईत चोर्या लुटमार घरफोड्या यांचे प्रमाण वाढले असून डिलाई रोड येथील कडदोडी चाळीत बुधवारी दिंनाक- 27 आक्टोबर 2021 रोजी एकाच रात्री दोन घरात घरफोडी होऊन रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरट्याने पळवल्या त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी…
मनसेच्या बैठकीत ठाकरेंच्या सेनेबाबत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर मात्र युती कायम
भाजप बरोबर जाण्याची शक्यता राजने फेटाळलीमुंबई/ पालिका निवडणुकीत युती असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेच्या उमेदवारांना पुरेशी मदत मिळाली नाही त्यामुळेच मुंबईत अपेक्षित यश मिळू शकले नाही .अशा शब्दात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे समोर तक्रारीचा पाढा वाचला.मात्र आता तक्रारी नको कामाला लागा असा आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.त्यामुळे ठाकरे बंधूंची युती कायम राहणार आहे.तर भाजपा…
गुरेढोरे माणसे आणि एस टी सुधा वाहून गेली महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार
:मुंबई/ महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हैदोस घातला असून मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने हैदोस घातलाय अनेक नद्यांना पुर आल्याने गुरेढोरे तर काही ठिकाणी माणसेही वाहून गेली उमरखेड तालुक्यातील दहागव नाक्यावर पुराच्या पाण्यात एस टी बस वाहून गेली त्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला .मुंबईत सुधा सकाळ पासून पावसाची संततधार सुरू होतीसोमवारी रात्री पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली…
शिराळा मतदार संघाची निवडणूक संघर्षमय
नवी मुंबई- शिराळा विधान सभा मतदार संघाचे भाजप आमदार पदाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना भाजपा कडून तिकीट मिळालेली आहे. रविवार दि. 27/10/2024 रोजी नवी मुंबई येथे शिराळा विधान सभा मतदार संघातील रहिवाशी यांची बैठक विष्णुदास भावे नाट्य गृह नवी मुंबई येथे आयोजित केलेली होती. मुंबई, ठाणे कल्याण , डोंबिवली येथुन रहिवाशी उपस्थित होते. सभेला शिराळकर…
PM मोदी काशीहून निवडणूक लढले आणि काशी विश्वेश्वर मंदिराचा कायापालट केला
मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की मोदी काशीहुन निवडणूक लढले आणि काशी विश्वनाथ मंदिराचा कायाकल्प केला. केदारनाथ, बद्रीनाथ, अयोध्या, सोमनाथ, इ. मंदिरासह मंदिर परिसर सुशोभीकरण चालू आहे.आमचे पवार साहेब 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आषाढी पूजेला पंढरपूरला गेले असणार. पंढरपूरला लागूनच असलेल्या माढा येथून लोकसभेत गेले. पण कधी अखंड…
