दिल्ली/ भाजपने केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा,मणिपूर,बिहार आणि मेघालय इथली सरकार पडली आहेत . त्यासाठी साडेपाच हजार कोटी खर्च करून 277 आमदार विकत घेतले असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर केला आहे .अबकारी धोरण बदलल्यपासून भाजप आणि आम्आदमी पक्षात वाढ सुरू झाले . त्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्या घरावर ई डी ने छापे टाकले . त्यामुळे हा वाद आणखी चिघळला असून केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून भाजप सरकारचे वाभाडे काढले . ते म्हणाले की मोदी सरकारने आपल्या उद्योग पतीमित्रांचे 3 लाख कोटी माफ केले तसेच एका उद्योगपतींचे 10 कोटी माफ केल्यानंतर त्याने भाजपला मोठ्या रकमेचा चेक दिला असा आरोपही त्यांनी केलाय .
Similar Posts
लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा करण्याची नीतेश राणेंची विधानसभेत मागणी
मुंबई/ लव्ह जिहाद आणि धर्मांतर यामुळे महाराष्ट्रातील गरीब निष्पाप मुलींचे शोषण होत असून सरकारने हे सर्व थांबवण्यासाठी लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करावा अशी मागणी भाजप आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत बोलताना की आहेअर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना नीतेश राणे यान लव्ह जिहाद आनि धर्मांतर याबाबत आग्रही भूमिका मांडली त्यांनी सांगितले की लव्ह जिहादच्या माध्यमातून…
सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत ८९ कोटींची वाढ
दिल्ली – वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांच्या उत्पनात कशी आणि किती वाढ झाली आहे याची माहिती एडीआरच्या अहवालात देण्यात आली आहे . यात राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत ८९. ८३ कोटींनी वाढ झाली आहे . एडीआरच्या रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये१७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २००९ मध्ये सुप्रिया…
निलंबनाच्या कारवाईमुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये भीती -न्यायालयाच्या नाराजिनंतरही संप सुरूच!
मुंबई/राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून गेल्या १५दिवसांपासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप न्यायालयांच्या नाराजीनंतरही सुरूच आहे.काल या संपाबबत न्यायालयाने अंतरिम आदेश देताना जे एस टी कामगार कामावर परतत आहेत त्यांना अडवू नका अशी सक्त ताकीद एस टी कामगारांना दिली आहेकाल मुंबई उच्च न्यायालयात एस टी कर्मचाऱ्यांना ऱयांच्या संपाबाबात न्या. राम कोटक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी…
तब्बल वीस तासानी गिरगाव चौपाटीवर वाजत गाजत लालबागचा राजाचे विसर्जन
मुंबई/कोट्यावधी गणेश भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले लालबागच्या राजाचे बुधवारी सकाळी नऊ वाजता गिरगाव चौपाटीवर वाजत गाजत विसर्जन करण्यात आले .तब्बल वीस तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी सकाळी श्रींच्या मंडपातून निघालेली लालबागचा राजाची भव्य मूर्ती प्रचंड मोठ्या मिरवणुकीतून लालबाग ,भारत माता, चिंच पोकळी, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक, क्लेरोड, नागपाडा आदी मार्गाने आज…
मुख्यंमत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शरद पवार सहकुटुंब
मुंबई –राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असुन, सर्वत्र मोठ्या आनंदात हा सण साजरा केला जातोय. सर्व सामान्यांसह राज्यातील राजकीय मंडळी, सिनेसृष्टीतील कलाकार आणि सर्वच क्षेत्रातील मंडळी गणेशोत्सव साजरा करत असल्याचे पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह कुटुंब वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी…
मुश्रीफ यांच्यावरून सोमय्यांचा पवारांना टोला
मुंबई – मी मुसलीम असल्यामुळेच माझ्यावर छापे टाकले जात आहेत या हसन मुश्रीफ यांच्या विधानावर किरीट सोमय्या यांनी पवारांवर निशाणा साधला आहे . ते म्हणाले कि मुश्रीफ यांचे हे विधान मान्य असल्याचे पवारांनी सांगावे भ्रष्टाचार करताना धर्म आठवला नाही का असा सवालही सोमय्या यांनी केला आहे भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. हसन…
