हैद्राबाद/ पैगंबरांच्या विषयी भाजपा आमदार टी राजा यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर जात्यांधनी हैद्राबाद मध्ये जो धुडगूस घातला त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे . चारमिनार भागातील सीसी टीव्ही फूटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत . त्यातून हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे . दरम्यान आता हे प्रकरण एन आय ए कडे देण्यात आले असून आतापर्यंत25 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी भाजपने यापूर्वीच टी राजा याना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे . सध्या ते पोलिसांच्या ताब्यात आहे काल जुम्मेच्या दिवशी काही जातीयवादाचा वातावरण पेटविण्याचा प्लॅन होता पण पोलिसांनी तो हाणून पाडला .
Similar Posts
ईडीची कारवाई भोवली या वसई विरार महापालिकेतील नगररचना उपसंचालक रेड्डी निलंबित
वसई/ वसई विरार महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर अंमलबजावणी संचनालय अर्थात इंडिने टाकलेल्या धाडीमुळे पालिकेची मोठी बदनामी झाली याच कारणास्तव पालिकेने त्यांना निलंबित केले आहे.वाय एस रेड्डी यांचा पालिकेतील कार्यकाल अत्यंत वादग्रस्त राहिलेला आहे .त्यांना २५लाखाची लाच घेतल्या प्रकरणी१८ एप्रिल २०१६ रोजी लाचलुचपत विभागाने अटक केली होती . त्यावेळी कायद्यानुसार ते ४८…
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला तुफान गर्दी!निवडणुकीत दुबार मतदान करणाऱ्यांना तिथल्या तिथे चोपण्याचे राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई/ दुबार तेवत मतदान. करताना कुणी आढळल्याचं त्याला तिथल्या तिथे चोप द्या असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या सत्याचा मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांना दिले.तर सर्व साक्ष पुरावे घेऊन आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. विरोधकांकडून शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या सत्याच्या मोर्चाला प्रचंड यश मिळाली.या मोर्चात तुफान गर्दी लोटली…
वाहतूकदारांच्या संप चिघळणार पेट्रोल पंपावर रांगा – पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ट्रकचालकांना अटक
नवी दिल्ली : रस्ते अपघातानंतर वाहनचालक पळून गेला तर (हिट अँड रन) त्याला कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नव्या कायद्याच्या विरोधात देशभरातील वाहतूकदार आणि ट्रकचालकांनी पुकारलेल्या संपाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा राष्ट्रीय वाहतूकदार संघटनांनी सोमवारी केला आहे.अलीकडेच संसदेत मंजूर झालेल्या भारतीय न्यायिक संहिता २०२३ या कायद्यानुसार, हिट अँड रन प्रकरणांत संबंधित दोषी चालकाला पकडल्यावर ७ लाख…
सूनहरा बचपन अंतर्गत २३०० विद्यार्थ्यांना दिली शिक्षणाची संधी
सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सतर्फे संयुक्त उपक्रम मुंबई (प्रतिनिधी); सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने दोन वर्षांच्या यशस्वी भागीदारीद्वारे अनेक सामाजिक कारणांसाठी भागीदारी केली आहे. सुनेहरा बचपन या उपक्रमांतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स यांच्या संयुक्त पुढाकाराने, प्रख्यात एनजीओ- चाइल्ड राइट्स अँड यू (क्राय)…
एस टी चे खाजगीकरण नाही-परिवहन मंत्री
मुंबई/ एस टी चे सरकार खाजगीकरण करणार असल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्या निराधार असून तूर्तास तरी असा सरकारचा कोणताही विचार नाही असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहेगेल्या काही दिवसांपासून जो एस टी च संप सुरू आहे त्यात आतापर्यंत एस टी चे १५० कोटींचे नुकसान झाले पण संप काही मिटत नाही कारण…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनवी दिल्ली येथील न्यू महाराष्ट्र सदन मध्ये ‘ग्लोबल ऑर्गेनिक एक्सपो’चा कार्यक्रम संपन्न….
दिल्ली -दिनांक ३ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या न्यू महाराष्ट्र सदन या स्थळी ‘ग्लोबल ऑर्गेनिक एक्सपो’चे आयोजन करण्यात आलेला कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न.यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री मा.श्री.रामदासजी आठवले त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून संमेलनाचे उदघाटन केले. या कार्यक्रमात भारतातील १८ राज्यातून १०० हुन अधिक सेंद्रिय खाद्य उत्पादक चे मालक,डायरेक्टर, सेक्रेटरी, प्रोफेसर, विद्यार्थी, न्युट्रिशनिस्ट व विशेष उपस्थित शेतकरी…
