हैद्राबाद/ पैगंबरांच्या विषयी भाजपा आमदार टी राजा यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर जात्यांधनी हैद्राबाद मध्ये जो धुडगूस घातला त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे . चारमिनार भागातील सीसी टीव्ही फूटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत . त्यातून हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे . दरम्यान आता हे प्रकरण एन आय ए कडे देण्यात आले असून आतापर्यंत25 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी भाजपने यापूर्वीच टी राजा याना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे . सध्या ते पोलिसांच्या ताब्यात आहे काल जुम्मेच्या दिवशी काही जातीयवादाचा वातावरण पेटविण्याचा प्लॅन होता पण पोलिसांनी तो हाणून पाडला .
Similar Posts
नव्या अधिसूचनेनुसार मुंबईतील एस सी, एस टी चे १७ प्रभाग राखीव होणार – ठाकरे गटाला सर्वाधिक फटका
मुंबई/ येत्या मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीसाठी अधिक कठीण बनली आहे.मात्र महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आता आरक्षणाच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष आहे.मात्र राज्य सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे दोन मिळून १७ प्रभाग राखीव होणार असून त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या दोन्ही ग्रान बसणार आहे.मुंबई महानगरपालिका प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप…
मुख्यमंत्री निधीतून १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून पत्रकार श्री.पंढरीनाथ सावंत यांना केला सुपूर्द
ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत हे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय निकटचे सहकारी राहिलेले आहेत, तसेच शिवसेनेचा आवाज बुलंद करणाऱ्या – मार्मिक च्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र, प्रकृतीस्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांना बसविण्यात आलेल्या पेस मेकरची बॅटरी बदलायची आहे. त्याकरिता मोठा खर्च अपेक्षित आहे, असे लक्षात आले. त्यांचे कार्य आणि शिवसेनेसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन…
मुंबैकरांचे पाणी ७. १२ टक्क्यांनी महागले
मुंबई : करोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांत रखडलेली पाणी दरवाढ अखेर मुंबई महापालिका प्रशासनाने अंमलात आणली आहे. सन २०२२-२३मध्ये मुंबईकरांच्या पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जूनपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणाऱ्या या दरवाढीच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने सन २०१२ मध्ये पाणीपट्टीत प्रत्येकवर्षी कमाल…
कोरोनाचे संकटाने मंदी; तरीही गणेशोत्सवाची तयारी! जागरणातील जुगाराची प्रथाही संपुष्टात येणेची चर्चा
! कर्जत(धर्मानंद गायकवाड):- सध्या सर्वत्र १० दिवसावर येवुन ठेपलेल्या गणेशोत्सव सणाकडे सर्वांचे डोळे लागुन राहीले आहेत. मोठ्या उत्साहाने या वर्षाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकांची लगबग सुरु आहे. मात्र सध्या कोरोनाची तिसरी लाट येणेची चर्चा जोरदार सुरू असल्याने या सणावर भीतीचे व आर्थिक मंदीचे प्रंचड सावट आहे. असे असतानाही सर्वत्र गणेशभक्त सध्या हा उत्सव साजरा करण्याची…
कॅगचे अधिकारी पालिकेत पोचले
12 हजार कोटींच्या झोलचा पर्दाफाश होणार2019 ते 2022 या काळात पालिकेच्या 10 वेगवेगळ्या विभागात 12 हजार 23 कोटी 88 लाखांची कामे झाली होती . यातील बहुतेक कामे कोविड काळात झाली होती त्यात कोवीड सेंटर,दहिसर येथील भूखंड खरेदी आदी कामांचा समावेश होता .सरकारने आता या सर्व कामांची चौकशी करण्याचे आदर्श दिले असून या कामांचे लेखा परीक्षण…
आता मुलींचे शोषण थांबेल!
केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो…
