मुंबई/ गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला आहे त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बाप्पांची मूर्ती वाजत गाजत आपल्या मंडपात नेत आहेत . शनिवारी चिंचपोकलीचा चिंतामणीचे असेच ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आगमन झाले . यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते रेश्मा खातू यांच्या गणेश मूर्ती चित्र शाळेपासून चिंचपोकळी येथील चिंतामणीचे मंडपापर्यंत परिसर गणेशमय झाला होता . करोना गेल्यावर सर्व सणांच्या वरील निर्बंध हटवल्यानंतर प्रथमच मोठ्या उत्साहात यंदा गणेशोत्सव साजरा होतोय . त्यामुळे मुंबईतील गणेशभक्तांच्या उत्साहाला पारावर उरलेला नाही चिंतामणीचे आगमन सोहळ्यातील हेच दिसत होते .
Similar Posts
दोन वर्षांत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही मुंबई, दि. ३: महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना…
बेकायदा धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाकडे १०० कोटींची संपत्ती ४०: इस्लामी देशात दौरा
लखनौ/उत्तर प्रदेश एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी बलरामपूर जिल्ह्यातील जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याला अटक केली आहे. रस्त्यावर अंगठ्या विकणाऱ्या छांगुर बाबाकडे 100 कोटींची संपत्ती सापडली. अटकेनंतर धर्मांतराचे मोठ रॅकेट उघडकीस आले. छांगुर बाबाचा महाकाड पाहून पोलिसही हादरले आहेत. हा बाबा हिंदू तरुणीचे अत्यंत भयानक पद्धतीने धर्मांतर करायचासूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील नेपाळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये धर्मांतराच्या बेकायदेशीर…
आ. झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा निषेध
मुंबई : माय महानगरचे प्रतिनिधी स्वप्निल जाधव यांना हात काढून हातात देईन, अशी धमकी देणारे वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. भाजपचे खा. बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी महिला कुस्तीपटूंकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या…
आता तरी कठोर निर्णय घ्या
हा देश जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालतोय तर मग न्यायालयाच्या निर्णयाची अमल बजावणी का केली जात नाही.लोकांचे का हाल केले जात आहे.एस टी कामगारांचा संप हा बेकायदेशीर आहे हे औद्योगिक न्यायालयाने या पूर्वीच जाहीर केले आहे तर उच्च न्यायालयाच्या आदेशाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने त्यांच्या अहवालात विलीनीकरण शक्य नाही असे स्पष्टपणे सांगून टाकले आहे तरी…
निवडणूकीचे बिगुल वाजले – महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल
मुंबई/ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले.आज निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला..निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार असून 20 तारखेला मतदान तर 23 तारखेला मतमोजणी, निवडणूक अधिसूचना 22 ऑक्टोबरला निवडणूक अधिसूचना,23 पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील २९ ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख,30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी.४ नोव्हेंबर अर्ज…
एम आय एम ला महाविकास आघाडीत घेण्यास ठाकरे आणि पवारांचाही नकार
मुंबई/ एम आय एम ही भाजपचीच बी टीम आहे आणि त्यांना महाविकास आघाडीत घुसवून महाविकास आघाडी कमजोर करण्याचा भाजपचाच प्लॅन आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या कारस्थनाला बळी पडणार नाही असे शिवसेनेकडून काल स्पष्ट करण्यात आले आहे तसेच एम आय एम बरोबर आम्ही कदापि युती करणार नाही असे मुख्यमंत्री उधव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे त्यामुळे एम…
