मुंबई/ गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला आहे त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बाप्पांची मूर्ती वाजत गाजत आपल्या मंडपात नेत आहेत . शनिवारी चिंचपोकलीचा चिंतामणीचे असेच ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आगमन झाले . यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते रेश्मा खातू यांच्या गणेश मूर्ती चित्र शाळेपासून चिंचपोकळी येथील चिंतामणीचे मंडपापर्यंत परिसर गणेशमय झाला होता . करोना गेल्यावर सर्व सणांच्या वरील निर्बंध हटवल्यानंतर प्रथमच मोठ्या उत्साहात यंदा गणेशोत्सव साजरा होतोय . त्यामुळे मुंबईतील गणेशभक्तांच्या उत्साहाला पारावर उरलेला नाही चिंतामणीचे आगमन सोहळ्यातील हेच दिसत होते .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयहॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद का?-बाबूभाई भवानजी
हॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद. का?/बाबूभाई भवानजीमुंबई/ पृथ्वीवरील जीव सृष्टी आणि संपूर्ण निसर्ग ही साक्षात परमेश्वराची देणं आंहे.म्हणूनच माणसाची त्याच्यावर श्रद्धा आहे आणि याच श्रधेपोटी माणूस देवाच्या चरणी लीन होतो मंदिरात जाऊन देवाची पूजा करतो.आज जे कुणी सरकार मध्ये बसले आहेत ते सुधा देवाच्याच कृपेने तिथवर पोचले पण सत्ता मिळताच त्यांना देवाचा आणि आपल्या…
मुंबईतील मालाड कुर्ला भागात मतदारांची संख्या प्रचंड वाढली! तर दक्षिण मुंबईत घट
मुंबई/यावेळीमुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील घोळ अजूनही संपलेला नसल्याचे दिसते. शहरातील २२७प्रभागातील मतदारांच्या संख्येत एकूण १२.६७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईतील काही भागात मतदारांचा महापूर आला आहे. तर काही भागात मतदारांच्या संख्येत मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. पश्चिमी आणि मध्य उपनगरांमध्ये मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तर दक्षिण मुंबईतील काही जुन्या भागात मतदारांच्या…
मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला ६ ठार
इंफाळ – आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूर मध्ये दोन जातींमध्ये जो तणाव आहे. तो पुन्हा वाढला आहे. मागच्या वर्षी याच तणावामुळे २०० लोकांचा बळी गेला होता आता सुधा पुन्हा एकदा हा तणाव उसळला आहे . त हिंसाचारात ६ जणांचा बळी गेला आहे.मानिपुर पुर्न्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू…
केरळमध्ये रांगोळीने भगवा ध्वज व ऑपरेशन सिन्दुर रेखाटणाऱ्या संघाच्या २७ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
त्रिवेंद्रम/केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये मुथुपिलक्क येथे असलेल्या पार्थसारथी मंदिराच्या आवारात सजवण्यात आलेल्या पुकलम (फुलांची रांगोळी)वरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर समितीने अशी रांगोळी काढणं म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी आरएसएसच्या २७ स्वयंसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रांगोळीमधून ऑपरेशन सिंदूर आणि भगव्या ध्वजाचं चित्र रेखाटण्यात आलं होतंमंदिर समितीने सांगितले की,…
पालिका आयुक्त चहल- किरण दिघावकर स्पिरिट ऑफ मुंबई पुरस्काराने सन्मानित
माया नगरी नव्हे; मुंबई तर मानवता नागरी – राज्यपाल रमेश बैस* अनेकदा लोक मुंबईला मायानगरी म्हणतात; परंतु एक दुसऱ्यांना मदत करणे आपल्या डीएनएमध्ये असलेली मुंबई ही खऱ्या अर्थाने मानवता नगरी असून शहराचा हा मानवतेचा भाव करोना काळात विशेषत्वाने पाहायला मिळाला, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि….
फेरीवाल्यांसाठी पालिकेच्या इतक्या पायघड्या कशाला? भूमिगत बाजार मुंबईकरांच्या मानेभोवतीचा फास बनू शकतो
मुंबई – महापालिका नेमकी कोणासाठी आहे. करदात्यांसाठी की मोकळ्या जागा अडवून नागरिकांसाठी अडथळे ठरणाऱ्या फेरीवाल्यांसाठी याचे पालिकेने उत्तर द्यायला हवे. मुंबईतील सीएसटी ,चर्चगेट पासून दहिसर ठाणे आणि मानखुर्दपर्यंत पसरलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांची कब्जा केलेला आहे. फेरीवाल्यांची फूटपाटवर तर कब्जा केलाच पण अर्धे रस्तेही ताब्यात घेतलेत . त्यामुळे मुंबईकरांना रोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे….
