दिल्ली/ नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची जी भाषा केली होती त्यामुळे त्यांना तात्काळ केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी शिवसेनेने एका पत्राद्वारे लेखी स्वरूपात केली होती त्याची अवघ्या दहा मिनिटात पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून पंतप्रधान व्यस्त असल्याने आपण या प्रकरणी अमित शहा यांच्याशी बोला असे शिवसेना नेत्यांना कळवले आहे
Similar Posts
पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता
कोलकत्ता/कोलकत्याच्या आरजीकर रुग्णालयात महिला डॉक्टर वर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी कलकत्त्यामध्ये भाजपा विरुद्ध तृणमूल त्काँग्रेस यांच्यात जो हिंसक संघर्ष सुरू आहे त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे .म्हणूनच गुरुवारी भाजपाच्या शिष्टमंडळाने पश्चिम बंगालचे राज्यपाल एस व्हीं आनंद यांची भेट घेतली आणि आता तुम्हीच काहीतरी या प्रश्नावर करा अशी त्यांना विनंती केली त्यानंतर…
गुगलच्या मस्तीला -जबरी दंडाचे चाप
देशातील व्यापार व्यवहारामध्ये, सर्वसामान्य ग्राहकाचे संरक्षण व्हावे, विविध कंपन्रांची एकमेकांमध्ये निकोप स्पर्धा असावी यासाठी कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया (सीसीआय) केंद्रीय प्रतिस्पर्धा आयोग कार्ररत आहे. जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्रा अनेक वर्षे आहेत. यामध्ये अमेरिकेच्या गुगलने तर खंबीरपणे भक्कम पाय रोवलेले आहेत. या कंपनीने व्यापार व्यवसाय करताना अनुचित व्यापारी प्रथा राबवल्याचे स्पष्ट झाले. वारंवार सांगूनही त्यानीं…
अधिस्वीकृती पत्रिका देणारे संजय महाले निवृत्त
; मंत्रालयातील पत्रकारांनी केले सन्मानित. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : पत्रकारांना गेल्या अनेक वर्षांपासून अधिस्वीकृती पत्रिका मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर घेऊन वावरणारे, नियमाप्रमाणे वागणारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी श्री. संजय महाले हे नियत वयोमानानुसार गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी शासनाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत झाले. विशेष म्हणजे त्यांचा गुरुवारी वाढदिवस होता….
आंतरविभागीय खात्यांतर्गत ५१ व्या नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
कामाची जबाबदारी सांभाळून नाटकामध्ये अभिनय करणे ही कौतुकास्पद बाब – नाटयसिने कलावंत श्री. सुबोध भावे चैतन्याचे वातावरण निर्माण करण्यामध्ये नाट्यस्पर्धेची मुख्य भूमिका – सह आयुक्त श्री. मिलिन सावंत मुंबई हे जागतिक कीर्तीचे शहर असून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन मोठया हिमतीने महानगर व्यवस्थापन करत आहे. मुंबईकरांना न थकता अविरतपणे नागरी सेवासुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेचा प्रत्येक अधिकारी –…
जरांगे पाटील यांना सरकारची सुरक्षा मिळणार
मुंबई -मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलचा लावून धरला आहे. काही आठवड्यांपूर्वी जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पदयात्रा काढली होती. त्यावेळी शिंदे सरकारने सर्व मागण्याही मान्य केल्या होत्या. त्यानंतर आता शिंदे सरकारने मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहेमराठा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभाजप कडून उत्पल पर्रीकर यांचा पत्ता कट
पणजी/ गोव्यात ज्यांच्या मुळे भाजपा रुजली वाढली आणि सतेपर्यंत पोचली ते गोव्याचे विकासपुरुष माझी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना पणजी मतदार संघातून भाजपने तिकीट नाकारले आहे.काल भाजपने ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यात उत्पल पर्रीकर यांचे नाव नसल्याने गोव्यातील जनता संतप्त झाली आहेगोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे…
