दिल्ली/ नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची जी भाषा केली होती त्यामुळे त्यांना तात्काळ केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी शिवसेनेने एका पत्राद्वारे लेखी स्वरूपात केली होती त्याची अवघ्या दहा मिनिटात पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून पंतप्रधान व्यस्त असल्याने आपण या प्रकरणी अमित शहा यांच्याशी बोला असे शिवसेना नेत्यांना कळवले आहे
Similar Posts
देवेंद्र फडणवीस तिसर्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – ‘आज आझाद मैदानावर मोदींच्या उपस्थितीत शपथविधी
मुंबई – महाराष्ट्रात विक्रमी बहुमत मिळवलेल्या महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली आहे. भाजपा विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले . त्यानंतर फडणवीस, शिंदे आणि पवार यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. आज सायंकाळी मुंबईच्या आझाद मैदानात पंतप्रधान मोदीच्या उपस्थितीत हजारोंच्या साक्षीने फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यानंतर महायुतीतील राष्ट्रवादी व शिवसेनेच्या…
ग्राम पंचायत निवडणुकीत -महाविकास आघाडीची सरशी -शिंदे पेक्षा ठाकरेंना यश
एकूण ग्राम पंचायती 1165महा विकास आघाडी 451भाजप शिंदे युती 352भाजप 239,राष्ट्रवादी 155,शिवसेना 153,काँग्रेस 143 शिंदे गट 113,अपक्ष 295मुंबई/ गेल्या रविवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 239 जागा जिंकल्या असून अपक्षणी 295 जागा मिळवल्या आहेत. मात्र शिंदे गट भाजप युती पेक्षा शिवसेना,काँग्रेस,आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने 451 जागा जिंकून सत्ताधारी आघाडीला मागे ढकलले आहे तर…
जरांगेना उपचार घेण्यास काय हरकत ? उच्च न्यायालयाचा सवाल
मुंबई – मराठा समाजातील कुणबी नोंदी असणाऱ्या लोकांना आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठीच्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या प्रचंड खालावली आहे. त्यांनी अंतरवाली सराटी येथे १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली…
घटका भरली! १६ आमदारांच्या अपात्र ते बाबत विधानसभा अध्यक्ष कडून हालचाली सुरू
मुंबई/ मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना जे निर्देश दिले होते. त्याबाबतच्या कारवाईला आता सुरुवात झाली असून शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 13 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस पाठवली आहे.शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना पक्ष कडून एकनाथ शिंदेंसह १६आमदारांना अपात्र ठरवण्याची विनंती ठाकरे गटाने तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष…
दुर्घटना ग्रस्त पोरसे गावातील पिढीत कुटुंबांना मदतीचा हात
खेड/ अतिवृष्टी मध्ये ज्या खेड तालुक्यातील पोस्ट गावच्या बौद्ध वाडीत दरड कोसळून १७गावकऱ्यांचा मृत्यू झाला होता त्या दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला डोंबिवलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती धावली आहे.समितीच्या कार्यकारिणी मधील सदस्यांनी स्वतः दुर्घटना ग्रस्त भागाला भेट देऊन तिथल्या दुर्घटनाग्रस्त १२० धान्याची किट ,१२० कव्हर मध्ये प्रत्येकी ५०० रुपयांची आर्थिक मदत,कपडे,मोठ्यांना चपला,लहान मुलांना शूज,रेनकोट छत्री आदींची…
बंडखोर बलूच आर्मीचा पाक सैन्याच्या ताफ्यावर हल्ला 12 सैनिक ठार – पाकिस्तानची दुहेरी कोंडी
रावळपिंडी/पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई केली. त्यावर अनेक निर्बंध लादले. त्यानंतर 7 मे रोजी भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. आता बलुच आर्मीनीही पाकिस्तानवर खोलवर घाव घातला आहे. बलुच आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर आयईडीने हल्ला केला, ज्यामध्ये 12 सैनिक ठार झाले.बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने बोलानच्या माच कुंड भागात रिमोट-कंट्रोल्ड…
