दिल्ली/ नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची जी भाषा केली होती त्यामुळे त्यांना तात्काळ केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी शिवसेनेने एका पत्राद्वारे लेखी स्वरूपात केली होती त्याची अवघ्या दहा मिनिटात पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून पंतप्रधान व्यस्त असल्याने आपण या प्रकरणी अमित शहा यांच्याशी बोला असे शिवसेना नेत्यांना कळवले आहे
Similar Posts
BMC ने विद्याविहार उड्डाणपूलाला वेग, अभिजीत बांगरांची पाहणी; २५ जूनपूर्वी पूर्णत्वाची मुदत
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभाग हद्दीत घाटकोपर परिसरातील विद्याविहार रेल्वे स्थानकावर पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल BMC च्या पूल विभागाकडून उभारला जात आहे. या प्रकल्पाच्या कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून, कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.या दोन मार्गिकांच्या उड्डाणपुलाचे संपूर्ण काम २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे….
चिपळूण व महाड आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक सामुग्री रवाना
विरार दि. 27: रा. स्व. संघ व जनकल्याण समिती वसईतर्फे चिपळूण व महाड आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक सामुग्री रवाना करण्यात आली. अतिवृष्टीमुळे चिपळूण व महाड येथील जनतेचे घरदार उध्वस्त झाले. आप्तस्वकीयांचा मृत्यू झाला. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कोकणातल्या बांधवांना आपत्कालीन मदतीचे वसईत समाजमाध्यमांवर मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यास वसईतील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. कमीत कमी वेळात वसईमधून…
महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी?ओणम मुळे केरळ मध्ये पाच दिवसात दीड लाख रुग्ण वाढले
मुंबई/सनावराच्या दिवसात अधिक खबरदारी घेतली नाही तर काय घडू शकते याचा प्रत्यय केरळ मध्ये आला असून तेथे ओणम सण साजरा करताना झालेल्या गर्दीमुळे अवघ्या पाच दिवसात दीड लाख करोना रुग्ण वाढलेत म्हणूनच आता महाराष्ट्रात खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार सुरू आहे .कगेताची तिसरी लाट तोंडावर असल्याने सणासुदीच्या काळात आवश्यक ते निर्बंध घाला अशा…
शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना महाराष्ट्रात तीव्र पडसाद
मुंबई/ कर्नाटकातील मराठी माणसांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या पाठो पाठ आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात असल्याने महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. कर्नाटकच्या अनेक बसेसना कोल्हापूर आणि महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर टार्गेट करण्यात आले अनेक ठिकाणी कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलने करण्यात आली त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बॉम्माई यांनी या घटनेला छोटी घटना…
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बारबालांना नाचविणाऱ्या बारवाल्यांवर कारवाई
बारचा मालक, मॅनेजर, वाद्यवृंदाचा वादकासह २३ जणांवर कारवाई डोंबिवली :पश्चिमेकडील कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या महाराजा बार अँड रेस्टॉरंटमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली ताल नावाने ओळखला जाणारा हा बार पहाटे उशिरापर्यंत चालतो. या बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नृत्यांगना तोकड्या कपड्यांमध्ये अश्लील अंगविक्षेप करत थिरकत असतात. दिलेल्या परवान्यामधील अटींचे उल्लंघन करून बारमध्ये वेटर म्हणून ठेवण्यात आलेल्या बारबालांचे नोकरनामे नसताना,…
गणेशोत्सव मंडळांना मोफत सर्व परवानग्या देऊन एक खिडकी योजना सुरू करा
मुंबई/ गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोंनाचे सावट असल्याने गणेशोत्सवावर अनेक निर्बंध सरकारने लावले आहेत तसेच हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे सांगितले आहे.मात्र सरकारकडून गणेशोत्सव मंडळांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही उलट उत्सव मंडळाच्या उत्पन्नाचे सोर्स असलेले जाहिरातीचे माध्यम सुधा कडून घेण्यात आले आहे हा एक प्रकारे अन्य असून निदान आता उत्सवासाठी…
