दिल्ली/ नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची जी भाषा केली होती त्यामुळे त्यांना तात्काळ केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी शिवसेनेने एका पत्राद्वारे लेखी स्वरूपात केली होती त्याची अवघ्या दहा मिनिटात पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून पंतप्रधान व्यस्त असल्याने आपण या प्रकरणी अमित शहा यांच्याशी बोला असे शिवसेना नेत्यांना कळवले आहे
Similar Posts
परळ मधील बंद असलेल्या पालिकेच्या शाळेत सिलेंडरचे स्फोट
मुंबई – परळ परिसरातल्या मिंट कॉलनीतील बंद असलेल्या पालिकेच्या साईबाबा स्कूलमध्ये आज सहा ऑक्सिजन सिलेंडचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेवून आग आटोक्य़ात आणली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.दरम्यान शाळा बंद असल्याने मोठा धोका टळला. मात्र गेल्या दोन वर्षापासून हे सिलेंडर शाळेत पडून का…
दुबार मुस्लीम मतदारांकडे मनसे, मविआचे दुर्लक्ष का?भाजपाचा ठाकरे बांधून सवाल
मुंबई प्रतिनिधी:राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लीम दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही व्होट जिहादचे दुखणे जडले आहे, असा घणाघात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित…
कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची १०० कोटींची उधळपट्टी———पवई तलावाचे अनावश्यक सुशोभीकरण—खळबळजनक
कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची १०० कोटींची उधळपट्टीपवई तलावाचे अनावश्यक सुशोभीकरणमुंबई–(किसनराव जाधव) गेल्या वर्षभरापासून कोरोंनाचे संकट सुरू आहे कोरोंनाच्या या संकटाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसलाय मोठ्या प्रमाणात जीवित हानी तर झालीच पण अनेक ठिकाणी कोविड सेंटर उघडावे लागल्याने पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असे असताना केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी आणि त्यातून सत्ताधाऱ्यांना मिळणाऱ्या टक्केवारी साठी कोट्यवधीची…
कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला नवीन दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत १८ ठार
प्रयागराज/कुंभमेळ्याला निघालेल्या भाविकांवर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात काळाने घाला घातला आणि प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी होऊन त्यात 18 भाविकांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक जखमी झाले आहेत उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत जाहीर केली आहे तर जखमींना अडीच लाख तसेच या दुर्घटनेची चौकशी केली जाणार आहेशनिवारी रात्री नऊच्या सुमारास नवी दिल्ली…
धक्कादायक! कृषीमंत्र्यांचा सभागृहातच ऑनलाईन रमीचा डाव – विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी
मुंबई/भ्रष्टाचाराच्या प्रकरणात २ वर्षांची शिक्षा होऊनही मंत्रिपदावर असलेले ,आणि कृषी खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी! असे म्हणत शेतकऱ्यांच्या विरोधात वेगवेगळी विधाने करणारे, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातच मोबाईलवर रमी खेळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे . महाराष्ट्रात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी लावून धरलेला…
आयोजकांवर कायदेशीर कारवाई होणार
औरंगाबाद -शिवसेना नेते संजय राऊत यांनी औरंगाबाद मोर्चाचे नेतृत्व केले. शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते .त्यामुळे संबोधित करताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली, सिलेंडर हजार रुपये ,शेंगदाणे तरी स्वस्त ठेवा काही लोकांची सोय संध्याकाळची असते. लोकांनी जगायचं कसे? गेल्या पाच वर्षांमध्ये या महागाई आणि सरकारच्या आर्थिक धोरणाला कंटाळून…
