मुंबई / शिवाजी पार्क मैदानात मधोमध रस्ता बनवला जात आहे त्यासाठी खडी टाकली जात आहे मात्र त्याला माणसे तसेच शिवाजी पार्कच्या नागरिकांनी विरोध केला आहे त्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे एक बैठकही झाली येथील रहिवाश्यांच्या मात्र खडी ऐवजी मुरूम किंवा विटांचे तुकडे टाका पण खडी नको असा पवित्रा घेतला आहे त्यावर जी विभागाचे सहाय्यक आयकत दिघावकर यांनी संबंधित कामाच्या सल्लागराशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले
Similar Posts
जामनेर आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्धासाठी सज्जपृथ्वीराज आणि शिवराज पुन्हा एकाच मैदानात उतरणार _ देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने जामनेरमध्ये दिग्गजांच्या लढती
जळगाव, दि. १३ (क्री.प्र.)- जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या १६ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्ध रंगणार आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत ‘नमो कुस्ती महाकुंभ-२ मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षेसह भारतातील नामवंत पैलवान आंतरराष्ट्रीय पैलवानांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जामनेरमध्ये कुस्तीच्या…
दही हंडीचा आग्रह ठाण्यात मनसे पदाधिकार्यांना अटक
ठाणे=- कोरोंनाची भीती दाखवून सरकारने दहहंडी उत्सवाला परवानगी नाकारली आहे मात्र भाजपा आणि मनसेला सरकारचा हा निर्णय मान्य नाही ते दहीहंडी उत्सव साजरे करण्यावर ठाम आहेत ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दही हंडीसाठी परवानगी मागितली होती .पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली त्यामुळे जाधव आणि मनसेचे पदाधिकारी भगवती मैदानात आंदोलनाला बसले होते मात्र त्यांच्या अशा…
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी – केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
मुंबई – केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला नसून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या वाढवण बंदरासाठी 76 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे . रेल्वे खात्यासाठीच्या तरतुदीत महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाच्या रूपाने वाटचाल सुरु झाली आहे,असे प्रतिपादन केंद्रीय…
औरंगाबाद मध्ये वचीतच्या मोर्चा सह अनेक ठिकाणी आंदोलने हिजाबचा वाद पेटला
मुंबई/ कर्नाटकातील उडिपी मध्ये हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्याच्या प्रकरणाचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत .महाराष्ट्रात बीड,मालेगाव ,मुंबई तसेच इतर शहरांमध्ये ही मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. तर काल औरंगाबाद मध्ये मुस्लिम महिलांना पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडी तर्फे मोर्चा काढण्यात आला त्यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या तर हे प्रकरण…
हे ढोंगी सरकार – देवेन्द्र फडणवीसाची राज्यसरकावर टिका
मुंबई – महाविकास आघाडी आयोजित आजच्या बंद मुळे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा समाजासमोर उघड झालेला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार कारण लखिंपुरच्या घटने ने महाराष्ट्र मध्ये बंद केला जातो . महाराष्ट्राच्या अतिवृष्टी तसेच शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही .खरं म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे . हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये…
पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा सुरु
कन्याकुमारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ध्यानधारणा सुरू केली आहे. मोदी संध्याकाळी तामिळनाडूत आले. तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी मोदींनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे. ४५ तास ते याच अवस्थेत राहणार आहेत. या ४५ तासात ते अन्नाच्या कणालाही हात लावणार…
