मुंबई / शिवाजी पार्क मैदानात मधोमध रस्ता बनवला जात आहे त्यासाठी खडी टाकली जात आहे मात्र त्याला माणसे तसेच शिवाजी पार्कच्या नागरिकांनी विरोध केला आहे त्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे एक बैठकही झाली येथील रहिवाश्यांच्या मात्र खडी ऐवजी मुरूम किंवा विटांचे तुकडे टाका पण खडी नको असा पवित्रा घेतला आहे त्यावर जी विभागाचे सहाय्यक आयकत दिघावकर यांनी संबंधित कामाच्या सल्लागराशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले
Similar Posts
उल्हासनगर कॅंप ५ येथिल डंपिंग ग्राउंड हटवन्यासाठी शिवसेनेने केले आंदोलन . अडवल्यात कचऱ्याच्या गाड्या .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ५ येथे असलेले अनधिकृत डंपिंग ग्राउंड हटवन्यासाठी गेल्या चार वर्षा पासुन स्थानिक नागरिका सह राजकिय पक्ष हे आंदोलन करत आहेत . मात्र ते डंपिंग ग्राऊंड हटवन्यात महापालिकेला अद्याप ही यश आले नाही . तेव्हा हे डंपिंग ग्राऊंड कायम स्वरुपी हटवन्यात यावे या मागणी साठी शिवसेने आज आंदोलन करुन त्या…
पाच लाख ओबीसी प्रमाणपत्रे रद्द- ममता सरकारला न्यायालयाचा दणका
कोलकत्ता-कोलकत्ता उच्च न्यायालयाने बंगालच्या ममता सरकारला मोठा दणका दिला आहे. त्यांच्या कार्यकाळातील पाच लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहे. न्यायमूर्ती तपोव्रत चक्रवती आणि न्यायमूर्ती राजशेखर मंथर यांच्या खंडपीठाने सांगितले की 2011 पासून राज्यात कोणत्याही मानक नियमाचे पालन न करता ओबीसी प्रमाणपत्र दिली जात आहेत. मागासवर्गीय आयोगाच्या सल्ल्याशिवाय सदर ओबीसी प्रमाणपत्र जारी करण्यात आली असल्याचे…
पंढरपूरला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला- पाच जणांचा मृत्यू
मुंबई/बुधवारी आषाढी एकादशी निमित्त मुंबईवरून खाजगी बसणे पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसला पनवेल जवळ भीषण अपघात झाला समोर आलेल्या ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी ड्रायव्हरने बस डावीकडे वळवली पण नियंत्रण सुटल्याने ही बस 20 फूट खोल दरीत कोसळली या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला या घटनेबद्दल सर्वांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे…
गुंडा ही सपाची परंपरा योगींचा अखिलेश वर आरोप
गोरखपूर- पूर्व उत्तर प्रदेशच्या औद्योगिक विकासात आज(दि.४) एक अतिशय महत्त्वाचा दिवस होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी (गोरखपूर औद्योगिक विकास प्राधिकरण) क्षेत्रात २२५१ कोटी रुपयांच्या गुंतवणूक आणि विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन केले. गुंतवणूक प्रकल्पांमध्ये बहुराष्ट्रीय कंपनी कोका कोलाच्या बॉटलिंग प्लांटचा भूमिपूजन समारंभ आणि देशातील आघाडीची प्लास्टिक उत्पादन-पॅकेजिंग कंपनी टेक्नोप्लास्टच्या युनिटचे उद्घाटन यांचा समावेश आहे. यानिमित्त…
इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर, दि.१०:- इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार…
टेरर फन्डींग प्रकरणी एन आय ए ची मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी-दाऊदचे 87 ठिकाण तपास यंत्रणांच्या रडारवर
मुंबई/ एन आय ए ने आता दाऊदच्या साम्राज्यावर काउंटर अटेक करायचे ठरवले आहे . त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत 29 ठिकाणी एन आय ए ने छापे टाकले आणी काही लोकाना ताब्यात घेतले अजून दाऊदचे 87 फन्टर एन आय ए चां रडारवर आहेत .नवाब मलिक यांचे दाऊदच्या लोकांशी असलेले संबंध उघडकीस येऊन त्यातून महत्वाची माहिती मिळताच…
