मुंबई / शिवाजी पार्क मैदानात मधोमध रस्ता बनवला जात आहे त्यासाठी खडी टाकली जात आहे मात्र त्याला माणसे तसेच शिवाजी पार्कच्या नागरिकांनी विरोध केला आहे त्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे एक बैठकही झाली येथील रहिवाश्यांच्या मात्र खडी ऐवजी मुरूम किंवा विटांचे तुकडे टाका पण खडी नको असा पवित्रा घेतला आहे त्यावर जी विभागाचे सहाय्यक आयकत दिघावकर यांनी संबंधित कामाच्या सल्लागराशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले
Similar Posts
पावसाळी अधिवेशन संपले पुढील अधिवेशन ७डिसेंबरला
मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. आता पुढील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला नागपूरमध्ये होईल. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या १६ अधिवेशनात आमदारांच्या अपात्रतेवर मात्र निर्णय होऊ शकला नाही . पण बरेच दिवस प्रलंबित असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीवर मात्र निर्णय झाला आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष…
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बंगल्यावर आयकर विभागाचा छापा
मुंबई/बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या संकटात सापडली आहे. आज (गुरूवार, 18 डिसेंबर ) आयकर विभागाने शिल्पाच्या मुंबईतील जुहू येथील घरावर छापा टाकला आहे. शिल्पाच्या बंगळुरूमधील प्रसिद्ध हॉटेल बास्टियन गार्डन सिटीशी संबंधित एका प्रकरणाबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभाग केवळ मुंबईतीलच नव्हे तर बेंगळुरूमधील हॉटेलच्या ठिकाणीही छापे टाकत असल्याचीही माहिती समोर आली आहे….
सरकारला फटकरल्यानंतरही लोकल प्रवासाबद्दल सरकारची नकारघंटा
मुंबई/ ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशनाच लोकल प्रवासाची मुभा असेल याचा सरकारने पूनार्वृच्चार केला आहे सोमवारी या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच झापले होतेलसीकरण झालेल्यांचे लोकच प्रवास हा सरकारचा नियम पूर्णपणे वेकायदेशिर आहे असे म्हणत न्यायालयाने याबाबत सरकारला खुलासा करण्याचे आदेश दिले होते तसेच मॉल्स,हॉटेल्स आदी ठिकाणी नागरिकांना अडवणे हे चुकीचे आहे…
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लिम महापौर
परभणी/ महाराष्ट्रात इतरत्र सत्तेसाठी सर्वच पक्षांनी आपल्या मूळ ध्येय धोरणाला तिलांजली दिलेली असली तरी परभणीत मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेस बरोबर हातमिळवणी करीत महाविकास आघाडी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले.परभणीत महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेने भाजपाचे मनसुबे उधळून लावले.त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल सय्यद ख्वाजा हे महापौर बनले तर काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर बनले आहेत.परभणी महानगरपालिकेच्या…
कॉंग्रेसच्या राज्यात केंद्राकडून येणार्या १ रुपयातील फक्त १५ पैसे लोकांपर्यंत पोहचायचे – पंतप्रधान
यवतमाळ-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी ते आज यवतमाळला आले. यावेळी हजारो कोटींच्या विकासकामाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली. त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. “तुम्ही आठवा, इंडिया आघाडीचं जेव्हा…
वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे ; लोककला अभ्यासकांचे चर्चासत्रात परखड मत
मुंबई, दि (प्रतिनिधी) : लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली अमिट छाप आजही तितकीच तेजस्वी आहे. तमाशा परंपरेतील लोकसाहित्याचा अविभाज्य घटक असलेल्या वगनाट्याने एकेकाळी समाजप्रबोधनाची ज्योत प्रखरतेने पेटवून समाजाला दिशा दिली. काळाच्या प्रवाहात अनेक बदल झाले असले तरी या परंपरेची मुळे संस्कृतीच्या मातीत घट्ट रोवलेली असल्याने वगनाट्याची परंपरा आणि योगदान सांस्कृतिक क्षेत्रात अधोरेखित करणारे…
